उद्धव मुलगा म्हणून बाळासाहेबांच्या नावाने कलंक आहे ! कुठे हिंदुत्वाच्या नावाने तळपणारा तो तेजस्वी सूर्य ! आणि कुठे हा धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणारा काजवा ! 🙏🚩🚩
धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली होती आणि त्या लोकांना एक वेगळा देशच दिला असल्यामुळे भारत ' हिंदुराष्ट्रच ' आहे .बाळासाहेबांचं म्हणणं अगदी बरोब्बर .👍
अंधारे तांईनी बाळासाहेब साहेब ठाकरे चा खरा चेहरा जगासमोर आणला. हिंदूत्व ची बुरखा घालून बाळासाहेब कशी फसवणूक करत होते हे जाहीर केले. मराठी माणूस वंचित ठेऊन मातोश्री मालामाल केली. आज बाळासाहेब च्या कृपेने ऊध्धवराव कडे अगणीक संपत्ती आहे... २०० वर्षे कसलीही चिंता नाही. दिमतीला शिवसैनिकांची फौज उभी आहे.
अहो कुळकर्णी साहेब बाळासाहेबांनी धरुण बांधून, एका फोटोग्राफी करणाऱ्या ला आणल, राजकारणात आपला राजकीय वारसा चालावा म्हणून मला वाटते ही बाळासाहेबांची चुक होती हे पूपू पेक्षा ही पपू आहे,,
साठ वर्षांत वडील सत्तेत होते पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत पण सुसुताई जरागे पाटील यांच्या आदोलनाचा बोलून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे जागो हिंदू जागो
मला आपले विश्लेषण खूपच आवडले. मी आपल्या विचारांशी अगदी सहमत आहे. उध्दट ठाकरे हे नेहमी देवेंद्र फडणवीसांशी स्पर्धा करत होते. वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशाच्या भल्यासाठी राजकारण केले असते तर हे घडले नसते. वय वाढले म्हणून एखादी व्यक्ती त्याच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्ती पेक्षा बुध्दीमान असतेच असे नाही.
फडणवीस विरोध का,,???? कारण फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर पहिला vaje ला हकालले आसते hech दुःख jast सलत होते आनी शेवटी vaje गेला आनी fadanvis रोग jast झाला
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जे लोक येतात ते फक्त पैसा घेऊन गर्दी जमवून घेतात बाकी त्यांना पहाण्यासाठी येतात पैसा वाले घोषणा देतात खरंच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चाललें असते तर एक दिवस नक्कीच पंतप्रधान झाले असते खुप चांगले नेत्यांना सोडून संजय राऊत व शरद पवार यांच्या नांदी लागुन सर्वनाश झाला
खरे हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे च होते आता होणे नाही अहो मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव रावांनी बापाच्या विचाराला तिलांजली दिली हो. जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत. सुशील जी अभिनंदन आपले तुमचा व्हिडिओ 100% बरोबर असतो मी नेहमी पाहतो तुमचा व्हिडिओ
आता ह्यांची भाजपा ला गरज नाहीं आहे !!! बिहार मध्ये नितीशकुमार म्हणून इथे हे चालणार नाहींत , महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे आणि आता तर गरजच नाहीं बिलकुल !!!
सुशिलजी...आत्ताच एक तासा पूर्वी श्री आश्विन अघोर संदर्भात एक अभ्यास पूर्वक व्हीडीओ टाकला आहे,सर्वांनी तो ऐकावा /पाहावा, डोळयात पाणी आल्या शिवाय रहाणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु या.
क्षमस्व सुशील जी.आता उध्दव विषयी खरच ऐकायचा कंटाळा आलाय.अगदी असच करामतीकरांविषयी ऐकायचा कंटाळा आलाय.अहो बाळासाहेबांच्या जयंती पुण्यतिथी ला गांधी वड्रांच एक ट्वीट पण नाही आल.यांनी मात्र पुष्पगुच्छ देवून १० जनपथ गांठल बाळराजेना कडेवर घेवून
विषयांतर करून केलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व ! भाऊंच्या "विचलित करणारी नियती" या विवेचनाने आम्हाला सुध्दा अश्रु आले. जगात सग्यासोयर यांपेक्षा प्रेम संबंध किती प्रेमळ व घट्ट असतात याची खात्री झाली. अश्विनजींना आशुतोष भगवान त्र्यंबक राज व माता गोदावरी चिरंतन शांती प्रदान करो हीच प्रभु चरणी प्रार्थना.
खर म्हणजे आमच ही ,, तेच मत आहे,, पण!!!??? ज्यांच्या संगतीने यांनी,,, शिवसेना संपविली आणि स्वतःला हि संपविले,, आता आणखी काय ऐकायचं शिल्लक आहे कां ??????😮😢
बाळासाहेबांचे जुणे भाषन ऐकुण अंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो.काय माणुस होता, तर दुसरीकडे उध्दव चे भाषन ऐकुण त्याच्यावर किव(दया) येत,घ्रुणा पण वाटते आणि हशा सुध्दा येतै.रागही येतो.
सुशिलजी, बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत.बाळासाहेबांची सभा दहा मिटर अंतरावरून पाहीली आहे.बाळासाहेब बोलताना अंगात विजेचा प्रवाह वहात आहे असं वाटायचं.पैसा प्राॅपर्टी येत जात राहील, हे राष्ट्र हिंदूंचे आहे आणि राहीले पाहिजे यापेक्षा श्रेष्ठ काही नाही.
सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट...एकदम 💯 सत्य विश्लेषण आहे... अहो साहेब कुठं तो तळपता सुर्य, बाळासाहेब ठाकरे अन कुठे हा त्यांचा पुत्र म्हणून जन्मला आलेला कलंक कि त्या पुत्राने बाळासाहेबांची कमावलेली हिंदुत्ववादी मिळकत अन सामान्य माणसासाठी दिलेली ईज्जत साफ साफ धुळीला मिळवली या ऊध्दव जी न 😢😢😢.... आम्ही आता सुध्दा तमाम हिंदू बांधव बाळासाहेब अन आनंद दिघे यांच्या विचारांशी 💯🔥🔥 सहकार्य अन सहमती आहोत.... नाही आम्ही यां ऊध्दव जी च्या हिंदुविरोधी अन घाणेरड्या विचारांशी सहमत नाही नाही नाही..... हाच विरोध आम्ही करतो कारणं यांनी देशद्रोह्यांना सोबत आपले प्रवक्ते केलय... हिंदू देवी देवतांना शिव्या शाप देणारे संजय राऊत अन सुषमा वऺडारणी ला.... घेऊन.. ऊध्दवा संपलं तुमचं राजकारण अन हिंदुत्वववादी नाटकी वाघपण...शेळी झालीं तुमची हो...ऊध्दवा अजब तुझे सरकार ....😢😢😢😢😢
कोणते विचार? धर्म ही अफूची गोळी आणि पोटाला धर्म नसतो असे म्हणणारे जेव्हा कट्टर होतात किंवा तसे प्रस्तुत केले जाते तेव्हा आम्ही काय धोतरावर इन करून आलो आहोत काय?
भाजप पक्ष सत्तेत असूनही मुस्लिम लोकांची संख्याबळ वाढत का आहे?? भारतात पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देतात. ओवेसी व इम्तियाज जलील कसे निवडणूक लढवतात.??????????
सन्मानिय सुशीलजी साहेब, आपण केलेले विश्लेषण खरोखरच योग्यच वाटते.अशा वेळी खरंच एक खंत राहुन जाते की खरोखरच आजच्या घडीला मा.हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे हे हयात असायला हवे होते....😞😞😞
माझ्या उध्दव ला आणि आदित्यला सांभाळून घ्या हे एक वाक्य महाराष्ट्राला खूप महाग पडले.
जय महाराष्ट्र
100% हिंदुत्व सोडले आहे ह्यात मला तिळमात्र शंका नाही आणि कारण एकच स्वार्थ स्वार्थ आणि फक्त स्वार्थ.
उद्धव ठाकरे, औरंगजेबला भाऊ म्हणतो. इतक्या खालच्या थराला गेला आहे
उद्धव मुलगा म्हणून बाळासाहेबांच्या नावाने कलंक आहे ! कुठे हिंदुत्वाच्या नावाने तळपणारा तो तेजस्वी सूर्य ! आणि कुठे हा धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणारा काजवा ! 🙏🚩🚩
काजव्याचा अपमान होतोय.तो पण स्वयंप्रकाशी आहे.हा फक्त एक किडा आहे.
@@balkrishnachavan8418
तोही परावलंबी 😅😊
Kajva bolu naka ho rokel cha diva pan bolta yenar nahi
शी . काजवा नाही . घाणीतला किडा आहे
काजवा नाही ढेकूण बोला @@balkrishnachavan8418
धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली होती आणि त्या लोकांना एक वेगळा देशच दिला असल्यामुळे भारत ' हिंदुराष्ट्रच ' आहे .बाळासाहेबांचं म्हणणं अगदी बरोब्बर .👍
जय श्री राम 💐🙏
उद्धव हा विषय चिंगम सारखा आहे. फक्त चघळता येतो. ना गिळता येतो ना टाकता येतो. फक्त रवंथ
2:44
2:44
गिळता येत नाही, चघळता येत नाही... पण थुंकता येतो ना! 😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
अगदी बरोबर
लहान वयात सुंता करतात हे माहीती आहे, पण शरदचंद्रच्या सांगण्यावरून व सोनियाच्या प्रेमापोटी या वयात सुंता करून घेतला हे निश्चीतच नीशेधार्य आहे.
आपल्या बापाला शिव्या देणाऱ्या हिंदू देवी देवतांना शिव्या देणाऱ्या सुषमा अंधारे ना पक्षा प्रवक्ता बनवणाऱ्या उद्धव ठाकरे ची कीव वाटते
बरोबर
कीव नाही किळस येते.
लोक उद्धवच्या नावाने थुंकतात है स्पष्ट दिसत आहे.
स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी फारकत घेतली ह्यावर तेव्हाच शिक्कामोर्तब झालं होतं जेव्हा अंधारे मॅडमला पक्षात घेऊन मोठं पद दिलं .
जय श्री राम 💐🙏
Ani Hanuman chalisa,rana dampaty prakaran..
अंधारे तांईनी बाळासाहेब साहेब ठाकरे चा खरा चेहरा जगासमोर आणला. हिंदूत्व ची बुरखा घालून बाळासाहेब कशी फसवणूक करत होते हे जाहीर केले. मराठी माणूस वंचित ठेऊन मातोश्री मालामाल केली. आज बाळासाहेब च्या कृपेने ऊध्धवराव कडे अगणीक संपत्ती आहे... २०० वर्षे कसलीही चिंता नाही. दिमतीला शिवसैनिकांची फौज उभी आहे.
बापाला थेरडा म्हणने, पुत्राला पेंग्विन म्हणनारी,अंधारच,
जे लोक बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना कधी चांगले बोलले नाहीत तेच लोक त्यांच्या बावळट व बावचळलेल्या पुत्राला मात्र डोक्यावर घेऊन नाचतायत
सर कुठलाही आरसा समोर धरा अहंकार व स्वार्था पुढे सर्व शून्य
हा उध्दट वाकरे आता "हिरवा हिंदुत्ववादी" झाला आहे!☺️😊😢😢😢
योगीजींचे असेच उत्तर दिलेले एक वाक्य आठवले 'यह राष्ट्र हिंदू है तुम कब हिंदू बनोगे'
विचारांचाही कचरा केला आणि
शेवटच्या दिवसात खायलाही शिळे वडे ( कचरा ) दिला.
ह्या उध्दव ठाकरेंकडे कोणताही ठोस विचार नाही. त्यांना फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा हवाय
भरकटली उबाठा सेना,😢 राम नाम सत्य है 😂
अहो कुळकर्णी साहेब
बाळासाहेबांनी धरुण बांधून, एका
फोटोग्राफी करणाऱ्या ला आणल, राजकारणात आपला राजकीय वारसा
चालावा म्हणून
मला वाटते ही बाळासाहेबांची चुक होती
हे पूपू पेक्षा ही पपू आहे,,
उध्दव ठाकरे यांचा कमालीचा निचपणाचा कळस केला आहे.
उध्वव ठाकरे राजकारणा मध्ये फकत्र पैसा कमवण्यासाठी आले आहेत बाळासाहेब यांचे विचार विकण्यासाठी आले आहेत म्हणून त्यांना शरद पयारांचे हाथ धरावे लागत आहे
ह्या माणसा नी अस्मिता आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे.असला माणूस सत्ते साठी सर्व काही विकू शकतो.
शिशुपाल प्रमाणे उध्वस्त ठाकरे यांचे दिवस भरले आहेत.
साठ वर्षांत वडील सत्तेत होते पण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत पण सुसुताई जरागे पाटील यांच्या आदोलनाचा बोलून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे जागो हिंदू जागो
खुर्चीसाठी स्वतःची विचारधारा सोडून त्याच लोकांशी जवळीक केली ज्यांना हे ' बरबटलेले ' म्हणतात .
जय श्री राम 💐🙏
हिंदूत्व सोडा हो त्यानी माणुसकी च सोडलेली आहे.
मामू, उठा म्हटलं तरी आजारपणात हलत नव्हते, त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना जो मच्छर चावला तोपण बांद्र्याचा त्यानेच सुंता केली, धर्मभ्रष्ट केल.
बस हो गया अब खेल खत्म, दी ऐन्ड, ऊद्धट बायल्या ठार, पोपट मेला.
उभाटाचे हिंदुत्व शेंडा कापलेल्यांचं हिंदुत्व आहे 😂😂😂😂
बरोबर तुकडाच छाटला 😂😂😂
विश्लेषण अप्रतीम. 100% आपल्या मताशी सहमत आहेच. ☆☆☆☆☆☆☆7
सुशील जी फारच अती झालं होतं हो, उद्ध्वस्त उद्धव ठाकरे यांचं म्हणून यांची माती होणारचं.🙏
जी व्यक्ति स्वताच्या वडीलाच्या विचाराशीं फारकत घेतली त्याला कसला मान द्यायचे
मला आपले विश्लेषण खूपच आवडले. मी आपल्या विचारांशी अगदी सहमत आहे. उध्दट ठाकरे हे नेहमी देवेंद्र फडणवीसांशी स्पर्धा करत होते. वैयक्तिक स्वार्थापेक्षा देशाच्या भल्यासाठी राजकारण केले असते तर हे घडले नसते. वय वाढले म्हणून एखादी व्यक्ती त्याच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्ती पेक्षा बुध्दीमान असतेच असे नाही.
फडणवीस विरोध का,,????
कारण फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर
पहिला vaje ला हकालले आसते hech दुःख jast सलत होते आनी शेवटी vaje गेला आनी fadanvis रोग jast झाला
एका मुख्यमंत्री खुर्ची साठी काय केल, 250 वर्षे खुप खुप पैसे कमवले, नाव खराब करून घेतले
सत्तेसाठी आणी मी मोठा साठी हिंदूत्वाला गाडुन टाकले हो . बाळासाहेब हे बाळासाहेब च होते परखड व्यक्तीमत्व .
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी जे लोक येतात ते फक्त पैसा घेऊन गर्दी जमवून घेतात बाकी त्यांना पहाण्यासाठी येतात पैसा वाले घोषणा देतात खरंच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चाललें असते तर एक दिवस नक्कीच पंतप्रधान झाले असते खुप चांगले नेत्यांना सोडून संजय राऊत व शरद पवार यांच्या नांदी लागुन सर्वनाश झाला
पंत प्रधान 😂😂😂😂 या पेक्षा पप्पू बरा 😂😂
खरे हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे च होते आता होणे नाही अहो मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव रावांनी बापाच्या विचाराला तिलांजली दिली हो. जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत. सुशील जी अभिनंदन आपले तुमचा व्हिडिओ 100% बरोबर असतो मी नेहमी पाहतो तुमचा व्हिडिओ
तो कचरा आज नाही तर लाक डाऊन पासूनच केला आहे, हे दुर्दैवाने म्हणावे लागतय?
उ बा ठा ने सत्तेच्या घुंदी मध्ये खुर्ची नादामध्ये बाळासाहेबा चे हिंदुत्वाचे विचार शरद सोनियाच्या पायाशी व्हायल्या अता उ बा ठा चा स्वताच बाजार उठवाल
उदय ठाकरे हा जन्माला आला हाच एक कलंक आहे
आता ह्यांची भाजपा ला गरज नाहीं आहे !!! बिहार मध्ये नितीशकुमार म्हणून इथे हे चालणार नाहींत , महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे आणि आता तर गरजच नाहीं बिलकुल !!!
उद्भव ठाकरे बापा ला विसरुन गेले आश्चर्य वाटते जनता दाखवेल ।
व्हिडिओ त्यांनाच पाठवा
आग लागली पाहिजे
बाळासाहेब,हे सेना पक्षप्रमुख आणि सत्ताधाऱ्यांची बी टीम होते. उध्दव हातून मात्र सगळं च संपुष्टात आले...
सुशिलजी...आत्ताच एक तासा पूर्वी श्री आश्विन अघोर संदर्भात एक अभ्यास पूर्वक व्हीडीओ टाकला आहे,सर्वांनी तो ऐकावा /पाहावा, डोळयात पाणी आल्या शिवाय रहाणार नाही. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु या.
क्षमस्व सुशील जी.आता उध्दव विषयी खरच ऐकायचा कंटाळा आलाय.अगदी असच करामतीकरांविषयी ऐकायचा कंटाळा आलाय.अहो बाळासाहेबांच्या जयंती पुण्यतिथी ला गांधी वड्रांच एक ट्वीट पण नाही आल.यांनी मात्र पुष्पगुच्छ देवून १० जनपथ गांठल बाळराजेना कडेवर घेवून
संगाशी संग अन् असंगाशी गाठ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, यांना चांगल्या ठिकाणी उपचार करावे लागतील
अगदी खरे
आज ना उद्या उध्दट ला भाजपा सोबत आल्या शिवाय पर्याय नाही लिहून घ्या ❤
भाजपा शिवाय पर्याय नाही असं वाटत आही.उलट असं वाटतं की राजकारण सोडल्याशिवाय आणि फोटोग्राफी सुरू करण्याशिवाय पर्याय नाही.
Ani BJP ne gheu pan nahi
भाजपा ने घेउ नये
एकत्र आले तरी परत मनोमिलन होणे अवघड आहे, म्हणतात "जसं तापलेल्या पाण्याला चव येत नाही तसं"
भाजपने अजिबात जवळ करू नये. २०१९ ची जखम आणी त्या नंतरही टोमणे मारून दिलेल्या जखमा भरल्या नाहीत.
विषयांतर करून केलेल्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व ! भाऊंच्या "विचलित करणारी नियती" या विवेचनाने आम्हाला सुध्दा अश्रु आले. जगात सग्यासोयर यांपेक्षा प्रेम संबंध किती प्रेमळ व घट्ट असतात याची खात्री झाली.
अश्विनजींना आशुतोष भगवान त्र्यंबक राज व माता गोदावरी चिरंतन शांती प्रदान करो हीच प्रभु चरणी प्रार्थना.
बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणणे केव्हाच सोडून दिले आहे उबाठा सेनेने
गुरू तो गुरू शिष्य पण अगदी संदर्भासहित पुढे येतोय.
🙏🙏सुशिलजी भाऊंचा "विचलित करणारी नियती" हा विडिओ 'प्रतिपक्ष' वर समोर आला आणि मन विषन्न झालं.
परफेक्ट विश्लेषण आणि योग्य दाखले ,पण अहंकारी नेत्याच्या मागची चाटूकार जनता समजून घेत नाही
छान सुंदर 🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र
साठी , बुध्दी नाठी ! यांचा आता "गजनी"
मधील अमीरखान झालाय !😅
खर म्हणजे आमच ही ,, तेच मत आहे,, पण!!!???
ज्यांच्या संगतीने यांनी,,, शिवसेना संपविली आणि स्वतःला हि संपविले,, आता आणखी काय ऐकायचं शिल्लक आहे कां ??????😮😢
हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या विचारांच्या जवळ सुद्धा कोणी जाऊ शकत नाही ❤ बाळासाहेब ते बाळासाहेब❤❤
हे हिंदूराष्ट्र आहें 🙏
जो नेता हिंदू विरोधी आहें
तो..
मातीमोल होनार‼️
अस्तित्वच खतम
विचार करा हिंदू विरोधी
हिन्दू नेत्यानो ‼️
100% बरोबर आहे सुशीलजी. उद्या तुमच्यावर उध्वस्त प्रेमी टिका. करतील. असो छान वीडियो. 👍👍🙏🙏
बाळासाहेबांचे जुणे भाषन ऐकुण अंगावर शहारे येतात आणि अभिमान वाटतो.काय माणुस होता, तर दुसरीकडे उध्दव चे भाषन ऐकुण त्याच्यावर किव(दया) येत,घ्रुणा पण वाटते आणि हशा सुध्दा येतै.रागही येतो.
सुशिलजी, बाळासाहेब माझे श्रद्धास्थान आहेत.बाळासाहेबांची सभा दहा मिटर अंतरावरून पाहीली आहे.बाळासाहेब बोलताना अंगात विजेचा प्रवाह वहात आहे असं वाटायचं.पैसा प्राॅपर्टी येत जात राहील, हे राष्ट्र हिंदूंचे आहे आणि राहीले पाहिजे यापेक्षा श्रेष्ठ काही नाही.
एवढं असूनही या दोघांन भोवती घोंगावणारी जनता आजच्या जमान्यात आहेत.
सुशील जी खर बोललात. आणि हे वास्तव उभा महाराष्ट्र व देश जाणतो.
ह्याची आणि मुलाची आता एकच जागा ती म्हणजे जेल
Wait for August 2024 😅
स्व श्री बालासाहेब हे सत्तेचे भुकेले कधिच
नव्हते.
सुशिलजी लय भारी विवेचन. 👍👍👌👌
सुशिल साहेब नमस्कार अन सॅलुट...एकदम 💯 सत्य विश्लेषण आहे... अहो साहेब कुठं तो तळपता सुर्य, बाळासाहेब ठाकरे अन कुठे हा त्यांचा पुत्र म्हणून जन्मला आलेला कलंक कि त्या पुत्राने बाळासाहेबांची कमावलेली हिंदुत्ववादी मिळकत अन सामान्य माणसासाठी दिलेली ईज्जत साफ साफ धुळीला मिळवली या ऊध्दव जी न 😢😢😢.... आम्ही आता सुध्दा तमाम हिंदू बांधव बाळासाहेब अन आनंद दिघे यांच्या विचारांशी 💯🔥🔥 सहकार्य अन सहमती आहोत.... नाही आम्ही यां ऊध्दव जी च्या हिंदुविरोधी अन घाणेरड्या विचारांशी सहमत नाही नाही नाही.....
हाच विरोध आम्ही करतो कारणं यांनी देशद्रोह्यांना सोबत आपले प्रवक्ते केलय... हिंदू देवी देवतांना शिव्या शाप देणारे संजय राऊत अन सुषमा वऺडारणी ला.... घेऊन.. ऊध्दवा संपलं तुमचं राजकारण अन हिंदुत्वववादी नाटकी वाघपण...शेळी झालीं तुमची हो...ऊध्दवा अजब तुझे सरकार ....😢😢😢😢😢
पयंका चतरवेद बाईंनी सेने ची वाट लावली
तारक मेहता माझे साहेब 🙏🙏❤️❤️🌹🌹
सुशीलजी खूपच सुंदर विश्लेषण
अप्रतिम विषलेषण
गेले ते दिवस सुशीलजी , तुम्ही टेन्शन घेऊ नका बिलकुल . ह्यांच्यावर आम्ही थुंकत पण नाहीं आता !!!👍👍👍
Agdi Barobar Aani Yogya Vishleshan 👌👌
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
हिंदु हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब
हा उद्ध्वस्त कधीच सुधारणार नाही . त्याच्याकडे आता पुर्ण दुर्लक्ष करा.
सुशील जी.नमस्कार.
तडफदार आणि परखड विश्लेषण.
जय श्रीराम.
हे ठाकरे म्हणण्याची लाज वाटते वाकरेच बरोबर आहे
उद्धव ठाकरे original असेच आहेत, आधी मात्र बदलले होते..आता ते मूळ रुपात आहे.
कोणते विचार?
धर्म ही अफूची गोळी
आणि
पोटाला धर्म नसतो
असे म्हणणारे जेव्हा कट्टर होतात किंवा तसे प्रस्तुत केले जाते तेव्हा आम्ही काय धोतरावर इन करून आलो आहोत काय?
Ek no. Sushilji...
शेवटी विचारांची पातळी तसे बोलणे. बापाची मिळकत जरूर राखावी पण जे ज्येष्ठ अनुभवी त्यांनी पाय चेपावेत हि अपेक्षा ठेवणारांनी
संयम ठेवावा
अहो हे भंपक आहे ह्याला झ्याट काय समजत नाही.
अहो, मर्द माणसांच्या झाट्याला शुद्धां किंमत असतं. ह्याचा मिशीच्या केशाला कवडीची किंमत शुद्धां नाहीत 😅😂
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण..! 🙏
हिंदुरुधयसम्राट बाळासाहेब ठाकरे 🚩🙏
स्व. बाळासाहेबांना असा अपत्य, धिक्कार असो
हे साहेबांपर्यंत पोहोचले तर आम्ही सर्वसामान्य आपले खूप आभारी राहू 🙏
भाजप पक्ष सत्तेत असूनही मुस्लिम लोकांची संख्याबळ वाढत का आहे?? भारतात पाकिस्तान जिंदाबाद चे नारे देतात. ओवेसी व इम्तियाज जलील कसे निवडणूक लढवतात.??????????
खाणं तशी माती.
बापसे बेटा सवाई.
कोण कोण कोणाला कोणाला.... हिच ठाकरेशाही मातोश्रीवर सगळे रहस्यमय. बाळासाहेब ची खरी वैचारीक ठेव पुत्र तंतोतंत पालन करतोय
भावी पंतप्रधान आहेत ना
राऊत यांच्या मते
खर आहे त्यापेक्षा राहुल गांधी vr बोला
हा टाइम पास आहे तो शरद पवार sarkhe मुस्लिम मुस्लिम करत asto😂😂😂
Very nice👍👍 🚩🚩🚩
उध्वव ठाकरे कारण एकच स्वार्थ स्वार्थ आणि फक्त स्वार्थ.
Jai Sri Ram
दादा अहमदनगर कोर्ट बार कॉन्सिल मध्ये काय घडलेय ते बघा तुमचा आवडता विषय आहे एक व्हिडीओ बनता है 😂
उद्धव हा बहुतेक हॉस्पिटलमध्ये बदलला असावा जन्म झाल्यावर.
🙏 सुशील जी...अत्यंत परखड व मार्मिक विवेचन...🙏
विचलित करणारी नियती श्री भाऊंची अप्रतिम पोष्ट आहे भाऊ रंडवलं तुम्ही नैसर्गिक भावना व्यक्त केल्या हे श्री भाऊना कळवा
प्रबोधनकार ठाकरे चे विचार ऐका
फारच सुमार उ ध्वस्त
सन्मानिय सुशीलजी साहेब, आपण केलेले विश्लेषण खरोखरच योग्यच वाटते.अशा वेळी खरंच एक खंत राहुन जाते की खरोखरच आजच्या घडीला मा.हिंदु हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे हे हयात असायला हवे होते....😞😞😞