इतिहासात नोंद करून घ्या आज पर्यंत शेतकऱ्याला एवढी रक्कम कधीच मिळालेली नाही विमा कंपन्यांनी फक्त शेतकऱ्याला फसवायचे काम केलेले आहे याला कारणीभूत राजकीय नेते आहेत
विमा भरला विम्याची तक्रार पन झाली कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहाणी केली नंतर कंपनीला विचारपूस केली तर कंपनीने नकार दिला आहे कंपनी सांगते कि तुमचे नाव चुकीचे आहे सातबारा उतारा बाळचंद महादु आहे व आधार वर बालचंद महादराव दुधाट आहे यामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही व त्यांना ते मोबाईल वरून भरता येत नाही अगोदर कृषी विभागाने कृषी सहाय्यकांना सांगून त्यांच्या शेतातील नोंदणी त्यांच्या मोबाईलवरून करण्याची व्यवस्था करावी
कापूस पिकाचे पावसामुळे खूप नुकसान होवून सविस्तर पंचनामा करून सुद्धा विमा कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी म्हणते हवामान खाते म्हणते पाऊस पडला नाही मग नुकसान झाले पंचनामा झाला मग असे का?
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत तर तक्रार कोणाकडे द्यावी कोणाला विमा मिळतो तर बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतात याचे कारणे काय शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होती पिक विमा कंपनीच्या माध्यमांमधून
असे तर 2023 झालेय parbhani चा पीक विमा 2023 fakt 25%....काढणी पश्चात 75% भेटला नाही. हा video aple खासदार Dr. अमोल कोल्हे, OM राजे, सुप्रिया सुळे....यांना pathva....ते नक्कीच सरकारला समजावून सांगतील
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा. .. ..🙏😡😡
सर आतापर्यंत असे पैसे कधीच भेटले नाही टक्केवारीनुसार हेक्टरी 10 हजार पाच हजाराच्या वर आलेलीच नाही शेतकऱ्याला 100% 80% 40% किंवा 70% 65% जितके टक्केवारी लावली तितके हिशोबाने लावली तरी हेक्टरी 10 हजाराच्या वर पीक मिळाल्याने कधी पैसे दिले नाहीत
सरकारने पीकविमा फक्त बोगस खेळ करून ठेवला. अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांना क्लेम कसा करतात हे सुद्धा समजत नाही. अटी शर्तीच्या चक्कीत त्याला भरडून काढत आहेत फायदा मात्र विमा कंपनी आणि संधीसाधूंचाच होतांना दिसते. आपण पुर्णपणे बोगस पीकविमा म्हणू शकतो
konte hi sarkar yevu dya tyana shetkaryachi janiv nahi ahe te fakt swata che kase poat bharel an mothe aanda vale kase mothe honar ha vichar kartat karn election la paisa purvtat shetkari ani gareeb janta kay denar tyana
या सरकारने शेतकराला पिक कर्ज माफ केले पाहिजे शेतकरी राजा मध्ये चर्चा सुरू आहे पिक विमा सरकार ने देला पाहिजे
सरकारचा कंपन्यांना फायदा व्हावा हे उद्देश
पिक विमा शेतकरी बांधवांसाठी थोडिच आहे ती फक्त राजकीय नेत्यांसाठी आहे
मरेल पण यांना मतदान करणार नाही....
सरकार जाणून बुजून शेतक-याकडे दुर्लक्ष करत आहे.
सरकार मधील मंत्र्यांना विमा कंपनी कडुन टक्केवारी मिळत असेल म्हणून शेतकऱ्यांना विमा कंपनी विमा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.
जुन्या पद्धतीने आजपर्यंत पिक काढणी वेळेत परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई मध्ये आम्हाला हेक्टरी १३५०० प्रमाणेच मिळते
👍🌱
बरोबर आहे
इतिहासात नोंद करून घ्या आज पर्यंत शेतकऱ्याला एवढी रक्कम कधीच मिळालेली नाही विमा कंपन्यांनी फक्त शेतकऱ्याला फसवायचे काम केलेले आहे याला कारणीभूत राजकीय नेते आहेत
विमा भरला विम्याची तक्रार पन झाली कंपनीचे प्रतिनिधी येऊन पाहाणी केली नंतर कंपनीला विचारपूस केली तर कंपनीने नकार दिला आहे कंपनी सांगते कि तुमचे नाव चुकीचे आहे सातबारा उतारा बाळचंद महादु आहे व आधार वर बालचंद महादराव दुधाट आहे यामुळे तुम्हाला विमा मिळणार नाही
खरं आहे ना मंग शेमण्या
😂😂
अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही व त्यांना ते मोबाईल वरून भरता येत नाही अगोदर कृषी विभागाने कृषी सहाय्यकांना सांगून त्यांच्या शेतातील नोंदणी त्यांच्या मोबाईलवरून करण्याची व्यवस्था करावी
सरकार शेतकरी यांना मुरख समजतो का नुकसान झाले तेव्हा त्याची भरपाई तेव्हा च दिली पाहिजे नाहीतर सरकार दोषी आहे अशें समजतात
सरकारला फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करतो असा भाव आणायचा आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला मात्र काहीच द्यायचं नाही एक रुपयात विमा काढून😊
Thank you
कापूस पिकाचे पावसामुळे खूप नुकसान होवून सविस्तर पंचनामा करून सुद्धा विमा कंपनीकडे तक्रार केली असता कंपनी म्हणते हवामान खाते म्हणते पाऊस पडला नाही मग नुकसान झाले पंचनामा झाला मग असे का?
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचे फोन उचलत नाहीत तर तक्रार कोणाकडे द्यावी कोणाला विमा मिळतो तर बरेच शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतात याचे कारणे काय शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होती पिक विमा कंपनीच्या माध्यमांमधून
Alomozak चा समावेश नेसर्गक आप्पतीत करून नुकसान भरपाई देण्यात यावी
याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबदार आहे सरकार कंपनी हीतच आहे
सर जितके पीक विमा प्रतिनिधी सर्वे करायला येत नाही ते प्रत्येकजण शेतकऱ्याकडून हेक्टरी ₹500 घेतल्याशिवाय जायचंच नाही नाहीतर त्यांची टक्केवारी टाकत नाही
कोनत्या ही नेते मंडळीला शेतकर्यांचे,जनतेचे काहीच देऊन घेऊन नाही फक्त स्वतःच्या खुर्चीची काळजी आहे
कृषी मंत्री नेहमी हमी देत आहेत पण कंपनी बरोबर त्याच्या हमी पत्र ला बरोबर केराचा टोपली दाखवण्यात येते बाकी सारे सेम
Sir localised madye event calculation kasa ahe
असे तर 2023 झालेय parbhani चा पीक विमा 2023 fakt 25%....काढणी पश्चात 75% भेटला नाही.
हा video aple खासदार Dr. अमोल कोल्हे, OM राजे, सुप्रिया सुळे....यांना pathva....ते नक्कीच सरकारला समजावून सांगतील
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा. .. ..🙏😡😡
सर आतापर्यंत असे पैसे कधीच भेटले नाही टक्केवारीनुसार हेक्टरी 10 हजार पाच हजाराच्या वर आलेलीच नाही शेतकऱ्याला 100% 80% 40% किंवा 70% 65% जितके टक्केवारी लावली तितके हिशोबाने लावली तरी हेक्टरी 10 हजाराच्या वर पीक मिळाल्याने कधी पैसे दिले नाहीत
sir mazi sheti gav nalakatchi ahe ani pula mule badh futun nalach pani shetat shirun mati khardun vaun jate tya mule majya pikach nuksan motya pramanavar hote tases maze jamin panbasnchi manje nehmi pani satun rahte tya mule unat pani garm houn pikachi mulya burshi kiva tya sadun jatat ani pik ful kiva sheg kiva ardya karavadhimade nuksan hote tar pikachi survat jar shunya(0) tar tya pikacha shevat (0)
खुप छान 😂
Karj maafi baddal kahi charcha suru aahe kay. Ya baddal mahiti dyavi. Dhanyawad
रब्बी पिके वीमा मिळणार आहे का 2023
Sir aata Jr nuksan zhale asel tr company la call Karu Shakto ka aani ektyacha ch shetat Jr nuksan zhale tr paise midel
Shetkari ni claim kiti vela karav he sanga
Modi ne khup kahi dil.......congress pekdha.....Dashasathi Tari modilach vote denar...
पीक विमा कंपन्या कडून भरणे बंद व्हायला हवी.
काढणीला आलेला मूग रिमझिम पावसामुळे झाडावरच उगवला आहे तर त्याला नुकसान भरपाई मिळेल का
Crop insurance app चलत नाही, ऑनलाइन कॉल कंपनी गेत नाही
सर नवीन मार्गदर्शन सुचना कोठुन डाउनलोड कराव्या...
सरकार टिकणार नाही हे पाच वर्ष.....
Report keli tewha shetat pani aste pn jewha company wale panchnama krala yto tewha 2 mahine zalyawr yetat.. tyach kay karaw....
Pik vadichy avastet 50take 7:25 7:26 le tari
सरकारने पीकविमा फक्त बोगस खेळ करून ठेवला.
अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांना क्लेम कसा करतात हे सुद्धा समजत नाही.
अटी शर्तीच्या चक्कीत त्याला भरडून काढत आहेत
फायदा मात्र विमा कंपनी आणि संधीसाधूंचाच होतांना दिसते.
आपण पुर्णपणे बोगस पीकविमा म्हणू शकतो
लातुर जिल्ह्यात कसलाच विमा नाही व अग़ईम नाही अर्जुन 2023 मधील
कर्ज माफ झाल पाहिजे 😢😢
वाईल्ड स्प्रे म्हणजे काय
राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा
konte hi sarkar yevu dya tyana shetkaryachi janiv nahi ahe te fakt swata che kase poat bharel an mothe aanda vale kase mothe honar ha vichar kartat karn election la paisa purvtat shetkari ani gareeb janta kay denar tyana
Harbara pik
.malla. Vimache. Kahice. Pise. Bhatle. Nahe. Wardha. Dist. Kay. Karu
कपनीला तिन दिवसा पासुन फोन लावत आहे सरवर डाउन सागतात
वाशीम जिल्ह्यात कापुस हरभरा गहू विमा दिलानाही
Pikvadichy kalat nukasan pannaas take ka shetkaryacha tar hangamache nukasan hote vare p m
21 divsanantar pratinidhi aala baghyala
रब्बीचा पीक अजून मिळाला नाही तारीख पे तारीख
सरकार पुढे शेतकरी काय करनार साहेब
सर अगोदरची 25% दिली आणि 75% तशीच राहिलेली आहे
2023 ला फार्म भरला नाही तर पैसे मिळाते का
Sarkarne 15-20% peksha kadhi rakkam dili nahi.
Vima yojna motha ghotala aahe.
साईनाथ बिल्ली
Latur pik loss wadwal nagnath soybean
Hesarkaar aattaparyanta shetkryaanaa dhokech det aahe yaanaa pan shetkari dhokaa denaar he nichit aahe.
सरकार खोटं बोलत पण भेटून बोलतंय
Sarv shetkaryanna vinanti aahe,aapan kahihi vichar mandle tri sarkar tyavr kahihi krnar nahi ahe,maza mate fkt aaplyala aaplya sheti malala yogya to bhav dya hi magni theva,mg jaga chya poshindyala kona pudhe bhik magaychi garaj Rahnar nahiii
Sarkar ch as zal,chit bhi meri aur pat bhi neriii😢😢
Online takrar keli tar yet nahi adhikari
नाही
Vima compani fhon uchlat nani
Mag tumhi taital vegle ka thevta re
काही भेटत नाही ,
Modi sarkarla kay mahiti sansar kayle mhantat modi saheb tar bayko sudha vagavt nahi
सरकार खोटं बोलत पण अरे पण बोलतात
बंद करा हे 😂
केंद्र सरकार है फालतू आहे
सर अगोदरची 25% दिली आणि 75% तशीच राहिलेली आहे
राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा
राजाराम मल्लांना बिल्डर साहेब विमा आला नाही आमचा