NA KHAOONGA NA KHANEY DOONGA 10 varsha kai karat hota ani deshat NARENDRA ani rajyat DEVENDRA mag hey asa ka ED/CBI/IT khedjar hyanchya sampatti vishaui chaukashi honar ka ? 40 Cr samptti ek mahina Lakh bhar pagar asaley la sarkari mulajim ashi ubhi karato yevdha sadha prashna ahey
@@sunilpadwaldesai4121 तिने OBC non-creamy layer मधून परीक्षा उत्तीर्ण केली ज्याची मर्यादा ८लाख रु आहे. याचा अर्थ जात आणि त्याच्यासोबत येणारी सो कॉल्ड आर्थिक दुर्बलता दोन्हीचा तिने गैरफायदा घेतला. Reservationcha लाभ घेणारे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळच असतात असा जाणून-बुजून तयार केलेला समाज हे देखील याला जबाबदार आहेत.
आशुतोष शिरीषः माध्यमांमुळे नव्हे , तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी शासन दरबारी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली . बेटी बाप से सवाई निघाली. प्रशासनाची सूत्रे अद्यापि त्याच सराईतांच्या हाती असल्याने ती एवढी सोकावली व अरेरावी करू लागली. दिवसे साहेबांचे हार्दिक अभिनंदन . जब इस की परते खुलेंगी, तो बात बहुत दूर तक जाएगी. गहराई में जाओगे तो पछताओगे.
ही तर केजरीवाल च्या वर ताण निघाली. सर्व कुटुंबआ ची चौकशी व्हायला हवी? कोण कोण त्या सिस्टिम मधील कीड शोधायची? 9 समोन्स पाठवून केजरीवाल ED कडे गेला नाही? 😡
जे उपेक्षित रहातात त्यांना पुढे करून त्यातले श्रीमंत आरक्षणासाठी किंवा आरक्षणासाठी मर्यादा ( वयोमर्यादा व क्रीमी लेयर ची मर्मादा ) वाढवण्यासाठी आंदोलन करतात.. वयोमर्यादा किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा ची अट त्याप्रकारचे उमेदवार मिळत नसतील किंवा कमी मिळत असतील तरच शिथील केली पाहिजे अन्यथा गरीब मागासवर्गीय ज्यांना ट्युशन लावता येत नाही अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो..
हे कॉंग्रेस च्या काळातील प्रकरण असून ते मोदी च्या काळात समोर आले आहे. एखाद प्रकरण असे घडले म्हणुन सर्व सिस्टम चुकीचे म्हणता येणार नाही. आता लोकसभा मध्ये mahua Moitra चे प्रकरण घडले होते. तेव्हा हल्ली तंत्रज्ञान मुळे काहीही होऊ शकते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@deepakdandekar8473 this is चलता है attitude. There should be zero tolerance for such acts and ample punishment and publicity on all mainstream media should be given which will act as detarent.
हे प्रकरण जर न्यायालया समोर आले तर हे सर्व कशामुळे घडले तर "आरक्षण"आणि "आरक्षण"च यामुळे हे घडले आहे हे विचारात घेऊन निकाल देताना सरकारला आरक्षण द्यायचे झाल्यास ते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पाहूनच द्यावे मग तो कोणत्याही जातीचा का असेना त्या नंतरच सर्वांना समान न्याय मिळाला असं म्हटलं जाईल!
म्हणून तर बाबासाहेबांनी आमचा समाज स्थिरस्थावर होईपर्यंत हे आरक्षण चालू ठेवा तदनंतर ते रद्द करा जेणेकरून समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये परंतु या गांधी परीवाराने ते रद्द करण्याऐवजी स्वार्थासाठी त्यात वाढ करत राहिले हे सर्व त्याचेच परीणाम आपण भोगत आहोत "आर्थिक निकषावर आरक्षण द्या"म्हणून आंदोलन झाले तर भल्या भल्यां ची राजकीय दूकानं बंद झालेली पहायला मिळतील! पण ते होणें नाही त्यातून फायदा काय?कारण असे प्रश्न सूटू लागले तर दुकान बंद करावं लागेल ना!
फक्त हेच प्रकरण व UPSC चेच नाही तर अन्य क्षेत्रातील सेवांमधील भरतीचीही चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः न्यायालयात त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या नेमणूकात मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसते. राजकीय घराणेशाहीच्या वरदहस्ताने तेथेही घराणेशाही रुजते आहे.
Excellent way of analysing, as well as putting forth positive information. महाराष्ट्र सरकार त्वरित कडाक पावले उचलेल अशी अपेक्षा राहील. युवा जनतेला खजील आणि निरुत्साही होताना पाहणं अवघड जाते. ते देशाजी एक ऊर्जा असतात आणि देशाने सदुपयोग करण्याच्या संधी गमवायला नकोत. याची सरकारने काळजी/खबरदारी घ्यायला पाहिजे.
अनयजी, फारच सुंदर विश्लेषण. IAS/ UPSC च्या पातळीवर आरक्षण रद्द करावीत. काय आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या वापरणार का? तसेच एका परिवारात फक्त एकाच व्यक्तिला आरक्षण द्यावे. ते घेतल्यावर आपल्या नावासमोर 'आरक्षित' असे लिहावे.
सरकारी नोकरशाही साठी भरमसाठ पगार.. त्यामुळे लोक वाटेल ते करतात.. एवढे पैसे बाहेर मिळत नाहीत. सरासरी 10 हजार हे इतर सामान्य माणसाला मिळतात त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.. वित्तीय आयोग महगाई भत्ता.. हे बंद करून टाका
I have completed my MBBS and MD from government medical Colleges..i have seen many juniors, batchmates whose family members are professors,rich doctors...they got free seat by obtaining Non creamy layer certificates... Anayji reservation based on economic backwardness would be very difficult to implement...its very easy to obtain non creamy layer certificate in this corrupt system!!😢
हे बर आहे फक्त कागदोपत्री घटस्टोफित राहून अब्जो भ्रष्टचार करून लुटून पण आरक्षण मिळते . सरकारी IAS होऊन ही १२ ची कमिनी प्रचंड प्रचंड लुटणार वंजारी वंजारी OBC OBC करून
खोटे दाखले , (मग ते कोणते ही असोत), देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होऊ लागली तरच अशा गोष्टींवर आळा बसेल. घुसखोरांना दाखले देणाऱ्या ना तर देशद्रोहाचे कलम लावले पाहिजे
धक्कादायक प्रकरण आहे. Genuine physical handicapped लोकांची गोष्ट वेगळी आहे. ते officer म्हणून capable नक्कीच असू शकतात. पण जी स्वतःच मानसिक instable म्हणते आहे ती IAS अधिकारी असावी का?
हे पालकांचा घटस्फोट दाखवून गरीब दाखवून फी माफ करवून घेतात. ही प्रथा रुढ झाली आहे. असे दोन महिन्यापूर्वी मला कोणी सांगितले होते. १९७२ साली दुष्काळामुळे परीक्षा फी २००₹ वार्षिक उत्पन्न ५००₹ पेक्षा कमी असणार्यांसाठी होते. वर्ग मैत्रीणीच्या वडिलांचे उडपी हाॅटेल होते. तिने परीक्षा फी माफी मिळवली होती. मी केले नाही म्हणून वेड्यात काढत होती.
सरकारी नोकरीत असं काय विशेष काम असतं की त्यांना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पगार इतर सुविधा मिळतात. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी कितीही काम करून काय पदरी पडते.
अनयजी IIT अधे पाहिलेले innovation बद्दल तुम्ही छान विचार मांडलेत. पण आपल्या देशात अश्या talent ला पाहिजे तसे प्रोत्साहन, सहाय्य मिळत नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी माझ्याकडे patented technology आहे पण माझे म्हणणे कोणीही समजून घेत नाही. मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे 🙏
देशात सरकार च्या सर्व खात्यात, सर्व योजनेत प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे.त्यात नवीन आरक्षण मागणी ची भर पडत आहेत. साडेतीन टक्के आणि पाच टक्के टॅक्स भरणारे मात्र उपेक्षित राहत आहेत.😮
This is only tip of iceberg. I won’t be surprised if Dalit organisations and congress comes in support of her. There should be a separate special agency to investigate the assets of bureaucrats and other government officials.
हि तर महाराष्ट्रातील गोष्ट आहे Dholpur house ला अर्धे interview लोक लाल दिव्याच्या गाडीतून पोहचवून देतात. झोल तर वर्षानुवर्षे चालत येत आहे आणि UPSC केस लढत नाही हम करेसो कायदा IAS चा मुलगा IAS होतो केसेस हजारो आहेत प्रत्येक बॅच मध्ये किती येतात देवास ठाऊक 10-15% झोल होतोच. Answer Key publish लगेच का करीत नाहीत upsc result नंतर करते सेटिंग पूर्ण झाल्यावर
पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी गोळा केलेल्या संपत्तीचीही चौकशी करणे आवश्यक आहे. आता NEET पाठोपाठ MPSC, UPSC परीक्षा आणि निवडप्रक्रिया याचीही चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
फ़क्त चौकशी समिती स्थापन करुन काय उपयोग ? तिला चौकशी न करण्याचा हुकूम दिला असेल तर ? किती तरी घटनांची अशी चौकशी पूर्णत्वास न गेल्याची उदाहरणे आहेत. लॉक डाऊन च्या कालावधीत झालेल्या दोन खुनाची चौकशी कशी बंद पडली आहे हे उदाहरण अजून ताजे आहे.
हिची पुर्ण चौकशी व्हायला हवी आणि जे कोणी दोशी असतील त्यांना अगदी कडक शिक्षा व्हायला हवी याला विलंब लगाता कामा नये अगदी लवकरात लवकर या प्रकरणाचा पाठपूरावा करायला पाहिजे यात व्यवस्था कशी पोकरली आहे हेच सिध्द होतय.
आय ए एस अथवा तत्सम सरकारी नोकर जे मोठ्या प्रचंड स्पर्धेतून पास होतात व मुलाखतीत देश हित देशसेवा,समाजहित यावर अनुकूल बोलून निवडून येतात पण मी असे अनेक उच्चाधिकारी पाहिले आहेत ज्यांनी लग्नात भरमसाट तोळे सोने व नगदी रक्कम किंवा संपत्तीची मागणी केली आहे
अश्या बोगस लाभार्थ्यावर सरकारचा झालेला खर्च किमान दहा पटीने वसूल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करण्यात यावी. ह्याच प्रकारे हजारोंनी स्पोर्ट्स/अपंग कोट्यातून बोगस प्रमाण पत्राद्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
अनय साहेब...आपल्या तरुणाई कडे खूप चांगली बुद्धमत्ता आहे..पण आज शिक्षण क्षेत्रात जी बजबजपुरी माजली आहे त्यामुळे हुशार तरुण सुद्धा हतबल होतात आणि जीवन संपवायचा विचार डोक्यात येतो...सगळी कडे भ्रष्टाचार मजलाय..😡😡
Thank you so much for taking this issue. Mich tumhla Aaj mananar hoto ki hya issue war video Kara. Handicap Ani obc che reservation kese bhetale hila??
सरकारने आता सगळ्यांचे सगळे लाड बंद करावेत
Excellent comment.👍👍👍
हे तर फारच गरजेचे झाले आहे. आयते, मुफ्त मिळाल्यामुळेच कष्ट करण्याची गरज उरत नाही व नंतर हक्काचे होते. आरक्षण हा त्यातलाच प्रकार आहे
मला हे लक्षात येत नाही की आम्ही जे कर भरतो ते आम्ही देशप्रेमी आहोत म्हणून की या लोकांचे खर्च भागवन्या साठी
जय श्री राम 💐💐🙏
मोदी जी ने आता, प्रशासनावर अंकुश लावला पाहिजे, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली पाहिजे, स्पर्धा परीक्षा फक्त दोन टर्म मद्ये देता आली पाहिजे.
@@vheejaymalviyaa2393 जनता ने साथ दिया क्या
मोदी काय काय करणार,आपल्यापैकी अनेक लोक नालायक आहेत आणि आपल्या पैकीच अनेक त्यांना डोक्यावर घेतात ,मोदी काय करणार?
NA KHAOONGA NA KHANEY DOONGA 10 varsha kai karat hota ani deshat NARENDRA ani rajyat DEVENDRA mag hey asa ka ED/CBI/IT khedjar hyanchya sampatti vishaui chaukashi honar ka ? 40 Cr samptti ek mahina Lakh bhar pagar asaley la sarkari mulajim ashi ubhi karato yevdha sadha prashna ahey
म्हणून सर्व आरक्षण फक्त आर्थिक बेसिक वरच द्यावीत 👍🏻
जोपर्यंत भ्रष्टाचारी लोक आहेत तोपर्यंत श्रीमंत लोक हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे सर्टिफिकेट मिळवतील.
@@sudhabhave4630 😂😂😂
श्री राम जोशी...आरक्षण आर्थिक पायावर देता येत नाही. तशी तजवीज च संविधान मधे केली नाही.
विषय काय बोलता काय? पुजा आर्थिक दुर्बळ म्हणून select झाल्यात
@@sunilpadwaldesai4121 तिने OBC non-creamy layer मधून परीक्षा उत्तीर्ण केली ज्याची मर्यादा ८लाख रु आहे. याचा अर्थ जात आणि त्याच्यासोबत येणारी सो कॉल्ड आर्थिक दुर्बलता दोन्हीचा तिने गैरफायदा घेतला. Reservationcha लाभ घेणारे हे आर्थिकदृष्ट्या दुर्बळच असतात असा जाणून-बुजून तयार केलेला समाज हे देखील याला जबाबदार आहेत.
खेडकर यांना निलंबित करावे, आणि कठोर शिक्षा करावी, किंवा त्यांची पदवीचं रद्द करावी.अशा बनवाबनवीला अजिबात थारा देऊ नये.
बेकायदेशीर प्रमाणपत्रे देणारयांवर सुध्दा कडक कायदेशीर कारवाई करावी तरच अशा अपप्रवृत्ती ला जरब बसेल.
Most relevant comment.
बरोब्बर. तसेच सिलेक्शन कमिटी, मुलाखत घेणार्यांचीचीही चौकशी होऊन कडक शिक्षा झाली पाहीजे. पण हे होणे नाही. काय द्या च्या राज्यात.
@@raviraja0772 Sagalecha sagesoyare ni gangot ! KARAVAI KASHI HONAR ?
उच्च पदाधिकारी व राजकीय नेते कधीही कोणत्याही भानगडीत पुराव्यानिशी सापडत नाहीत आणि हीच त्यांची कला व कर्तुत्व
स्ट्रॉंग मिडियामुळे हे उघडकीला आले. पूर्वी तर अशा किती गोष्टी घडल्या असतील ! कळायला मार्ग नाही.
जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏
आशुतोष शिरीषः माध्यमांमुळे नव्हे , तर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी शासन दरबारी दाखल केलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली . बेटी बाप से सवाई निघाली. प्रशासनाची सूत्रे अद्यापि त्याच सराईतांच्या हाती असल्याने ती एवढी सोकावली व अरेरावी करू लागली. दिवसे साहेबांचे हार्दिक अभिनंदन . जब इस की परते खुलेंगी, तो बात बहुत दूर तक जाएगी. गहराई में जाओगे तो पछताओगे.
अगदी बरोबर भीती व्यक्त केली आहे. न्यायपालिके पासून राजकीय व्यक्तींपर्यंत सर्वत्र सडलेली व्यवस्था आहे.
चौकशी करायची काही गरज नाही , त्या बाईचे मेडिकल चाचणी करावी सगळा समोर येईल .
1 दिवसात चौकशी पूर्ण .
ही तर केजरीवाल च्या वर ताण निघाली. सर्व कुटुंबआ ची चौकशी व्हायला हवी? कोण कोण त्या सिस्टिम मधील कीड शोधायची? 9 समोन्स पाठवून केजरीवाल ED कडे गेला नाही? 😡
आरक्षणात हेच होतं गरजू लोक उपेक्षित राहतात व त्यातलेच श्रीमंत व लबाड लोक फायदा मिळवतात.
जय श्री राम 🌹🌹🙏
जे उपेक्षित रहातात त्यांना पुढे करून त्यातले श्रीमंत आरक्षणासाठी किंवा आरक्षणासाठी मर्यादा ( वयोमर्यादा व क्रीमी लेयर ची मर्मादा ) वाढवण्यासाठी आंदोलन करतात.. वयोमर्यादा किंवा वार्षिक उत्पन्न मर्यादा ची अट त्याप्रकारचे उमेदवार मिळत नसतील किंवा कमी मिळत असतील तरच शिथील केली पाहिजे अन्यथा गरीब मागासवर्गीय ज्यांना ट्युशन लावता येत नाही अशा विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो..
पूजा खेडकर एकट्याच आहेत का असले उद्योग करून आणखी काही सनदि अधिकारी झाले आहेत याचा शोध घेतला पाहिजे.
जय श्री राम 🌹🌹🙏🙏
@@rajeevnene287 तीचे तीर्थरुप पण सनदी अधिकारी होते असे म्हणतात
जो सापडला तो चोर आहे इथे ओबीसी st sc अधिकारी असाल की असच त्रस होतो
शरद पवारांच्या लेकीची मैत्रीण असावी.
😅😂😅😂
😂😂😂😂
काय खरं बोललात तुम्ही 😂😂😂
हे कॉंग्रेस च्या काळातील प्रकरण असून ते मोदी च्या काळात समोर आले आहे. एखाद प्रकरण असे घडले म्हणुन सर्व सिस्टम चुकीचे म्हणता येणार नाही. आता लोकसभा मध्ये mahua Moitra चे प्रकरण घडले होते. तेव्हा हल्ली तंत्रज्ञान मुळे काहीही होऊ शकते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Rightly said
महुआ मोहित्रा आसूरी आनंद घेणारी व्यक्ती आहे
मोहु मुत्रा च्या पुच्च***
@@deepakdandekar8473 this is चलता है attitude. There should be zero tolerance for such acts and ample punishment and publicity on all mainstream media should be given which will act as detarent.
तिला राज्य सरकार ने नियुक्ती दिलीच का? शिवाय कारवाईला विलंब का लावतेय सरकार
मुस्लिम महिला न्यायाची हक्काची मागणी करतात त्यावर बोलतात परंतू जो पक्ष त्यांची साथ देतो त्यालाच मतदान करत नाही
या महिला नालायक आहेत.
असे लोक( क्रिमिनलअर सर्टिफिकेट देणाऱ्या सहित ) देशासाठी अतिरेक्यां पेक्षाही घातक आहेत.
सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचे एकच स्वप्न असते... चांगली पोस्टिंग मिळाली की खोऱ्याने पैसा ओढायचा...
या प्रकरणावर जरांगे पाटील गुळणी करून बसले आहेत. मोदींनी सर्व केंद्रिय व राज्य सरकारी कामकाज स्वच्छ करावे. नुसती पॅकेज, सवलती, देवून उपयोग नाही.
जरागे ला हा विषय डोक्यावरून जाणार. बैलाला काही कळणार पण नाही
@@jaimaharashtra5327😅😅😅
@@jaimaharashtra5327 बैल तरी कामाचा असतो . जरा गे त्या पण कामाचा नाही
खाणार नाही, खाऊ देणार नाही हे वचन आज काल ऐकू येत नाही.
She is not Maratha
मोदी मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात पण मुस्लिम महिलाच त्यांना मतदान करत नाही
हे अजूनही समजत नसेल काय. खरीखर यामागे काय उद्देश असेल. सापाला दूध दिले तरी विषच होते
@@amitjoshi7814 Aisa dhokha khanewale MODIJI PAHALE NAHI HAI PRITHVIRAJ CHAUHAN SE LEKAR LAMBI KATAR HAI !
20 वर्षे पूर्वीचे IAS बघा , आणि आजचे नवीन IAS बघा. समजून जाल.
फक्त नोटीस पाठऊन जर आयोग गप्प बसले असेल तर तिथे सुद्धा पाणी मुरते आहे हे नक्की
कोणालाच आरक्षण देवू नये फक्त जो आर्थिक दिस्त्या गरीब असेल त्यालाच आरक्षण द्यावे.
खरं आहे 100%
आरक्षण आणि त्यात परत धनदांडगे म्हणजे जॅकपॉटच ! जय जरांगे.
आंबेडकरचा नातू मागासवर्गीय कसा काय ?
तिथे तुझी हातभर फाटेल विचारायला .
हे प्रकरण जर न्यायालया समोर आले तर हे सर्व कशामुळे घडले तर "आरक्षण"आणि "आरक्षण"च यामुळे हे घडले आहे हे विचारात घेऊन निकाल देताना सरकारला आरक्षण द्यायचे झाल्यास ते प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती पाहूनच द्यावे मग तो कोणत्याही जातीचा का असेना त्या नंतरच सर्वांना समान न्याय मिळाला असं म्हटलं जाईल!
हो अगदी बरोबर. आरक्षण फक्त आर्थिक स्थिती वरच असायला पाहिजे. कारण आरक्षणाचा गेली ७० वर्षं फायदा घेऊन बराच लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. त
म्हणून तर बाबासाहेबांनी आमचा समाज स्थिरस्थावर होईपर्यंत हे आरक्षण चालू ठेवा तदनंतर ते रद्द करा जेणेकरून समाजा समाजात तेढ निर्माण होऊ नये परंतु या गांधी परीवाराने ते रद्द करण्याऐवजी स्वार्थासाठी त्यात वाढ करत राहिले हे सर्व त्याचेच परीणाम आपण भोगत आहोत "आर्थिक निकषावर आरक्षण द्या"म्हणून आंदोलन झाले तर भल्या भल्यां ची राजकीय दूकानं बंद झालेली पहायला मिळतील! पण ते होणें नाही त्यातून फायदा काय?कारण असे प्रश्न सूटू लागले तर दुकान बंद करावं लागेल ना!
फक्त हेच प्रकरण व UPSC चेच नाही तर अन्य क्षेत्रातील सेवांमधील भरतीचीही चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः न्यायालयात त्यातही उच्च व सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या नेमणूकात मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसते. राजकीय घराणेशाहीच्या वरदहस्ताने तेथेही घराणेशाही रुजते आहे.
जय श्री राम 💐💐🙏
सगळ्यांनाच सरकारी नोकरी कशी मिळू शकेल या कॉंग्रेस संस्कृतीतून लोक बाहेर कधी पडतील
खोलात गेल तर बरच काही मिळू शकेल. धन्यवाद अनयजी.
मेडिकल प्रवेशाच्या वेळी दृष्टी दोष आणि मानसिक असंतुलन या गोष्टी दिसल्या नाहीत का.का त्या वेळीही या गोष्टी manage केलेल्या होत्या.
अगदी बरोबर . आणि मानसिक असंतुलित डॉक्टर जनतेला काय ट्रीटमेंट देणार? की तेव्हाही आरक्षण घेतलय
अनयजी तुम्ही सर्व विषय कव्हर करता खरंच कौतुक आहे
शोध घेतल्यास असे कितीतरी बनावट प्रमाणपत्र धारक सापडतील
मानमरातब, प्रचंड सुखसोई, पगाराव्यतिरिक्त ईतर अफाट फायदे , गाडु बंगला आणी नंतर पेंशन . ह्यासाठीच तर सरकारी बाबू बनायचे असते.
जय श्री राम 💐💐🙏
Excellent way of analysing, as well as putting forth positive information.
महाराष्ट्र सरकार त्वरित कडाक पावले उचलेल अशी अपेक्षा राहील. युवा जनतेला खजील आणि निरुत्साही होताना पाहणं अवघड जाते. ते देशाजी एक ऊर्जा असतात आणि देशाने सदुपयोग करण्याच्या संधी गमवायला नकोत. याची सरकारने काळजी/खबरदारी घ्यायला पाहिजे.
जय श्री राम 💐💐🙏
Non Creamy layer certificates आरामात मिळतात ते काही नवीन नाही.. भारतात काहीही होऊ शकत.
रू 20-25 लाख उत्पन्न असले तरी सरकारी नोकरीत हा नियम लागू होत नाही हा एक विनोद.
अनयभा ऊ , फारच छान, सुंदर विश्लेषण. देशाला लागलेली ही वाळवी वेळीच कारवाई व्हायला हवी . अजून तीन वेळी ,कमीत कमी, मोदीच हवे आहेत.
अनयजी, फारच सुंदर विश्लेषण. IAS/ UPSC च्या पातळीवर आरक्षण रद्द करावीत. काय आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या वापरणार का? तसेच एका परिवारात फक्त एकाच व्यक्तिला आरक्षण द्यावे. ते घेतल्यावर आपल्या नावासमोर 'आरक्षित' असे लिहावे.
EWS reservation रद्द करा मग
सरकारी नोकरशाही साठी भरमसाठ पगार.. त्यामुळे लोक वाटेल ते करतात.. एवढे पैसे बाहेर मिळत नाहीत. सरासरी 10 हजार हे इतर सामान्य माणसाला मिळतात त्यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.. वित्तीय आयोग महगाई भत्ता.. हे बंद करून टाका
@@rajeshbehere2822 प्रामाणिक कर भरणारया नागरिकांना असे शासन निर्णय अन्यायकारक आहेत.
पगार भरमसाठ नाही. *-वरकमाई व सत्ता-*
सर, बघा तुम्ही...ती चौकशी समिती असा अहवाल देणार आहे की या प्रकरणांमध्ये काहीही गैर आढळले नाही आहेत असं चालू द्यावे.
महाराष्ट्र सदन घोटाळा
सिंचन घोटाळा
आदर्श घोटाळा
BMC यशवंत जाधव घोटाळा
यांचे चौकशी अहवाल आपल्यासमोर आहेतच. 12.07.24
मन विषण्ण करणारी काय चाललंय
याबाबत सखोल चौकशी करून जनतेला न्याय द्यावा
जनता भरडली जातेय
I have completed my MBBS and MD from government medical Colleges..i have seen many juniors, batchmates whose family members are professors,rich doctors...they got free seat by obtaining Non creamy layer certificates...
Anayji reservation based on economic backwardness would be very difficult to implement...its very easy to obtain non creamy layer certificate in this corrupt system!!😢
सरकारी नोकरीत असले की क्रिमी लेयरची अट लागू होत नाही अगदी प्रत्यकी रू 20-30 लाख उत्पन्न असले तरी हा एक मोठ्ठाच जागतीक विनोद.
हे बर आहे फक्त कागदोपत्री घटस्टोफित राहून अब्जो भ्रष्टचार करून लुटून पण आरक्षण मिळते . सरकारी IAS होऊन ही १२ ची कमिनी प्रचंड प्रचंड लुटणार वंजारी वंजारी OBC OBC करून
आरक्षणाचे दुष्परिणाम
जळाली का बाकी जातीत corrupt lok nhi ka राणे अजित पवार तर एक नंबर corrupt आहेत
@@ushajoshi4339tunhla pn ahe na EWS khote reservation
घट स् फो टि त ✅🙏
Reservation waalech Corrupt no 1 aahet . Prachand jaatiwadi ani Brashtachari Reserve product
आपल्या देशहिताला पोखरून टाकणार्या घुशी प्रशासनाने शोधून त्यांचा नायनाट केला पाहिजे.शिक्षणक्षेत्र प्रगती चा पाया आहे.तो भक्कम हवा.
मोठी शेती, दुकानें असलेले लोक rte खाली शाळेत फुकट शिक्षण आपल्या मुलांना देतात... फक्त तलाठ्या कडून उत्पन्नाचा दाखला घेऊन...
कर्जमाफी घेणाऱ्यांचे पुण्या मुंबईत तीन तीन चार चार फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत
मोठमोठ्या मंदिरात नारायण नागबळी करणारे पुजारी पण.
तसेच भारताच्या कायदेमंत्र्याचा नातू आजही मागासवर्गीय असून राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवतो
हो बरोबर आहे
@@francisfitzgerald6468तुम्हाला इतरांची जात काढायची सोडून बाकी काही येत की नाही अरे किती दिवस भिकारचोट विचार करणार थोड स्वावलंबी व्हा
@@francisfitzgerald6468 Sagle SC ST minister MP MLA IAS IPS IRS class 1 doctor che family reservation ghetat
Will Jarange Patil confront her now or is his anger only directed toward DCM Fadnavis ?
No he is goon and jihadi of wakdya Pawar
खोटे दाखले , (मग ते कोणते ही असोत), देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होऊ लागली तरच अशा गोष्टींवर आळा बसेल. घुसखोरांना दाखले देणाऱ्या ना तर देशद्रोहाचे कलम लावले पाहिजे
ते दुसरे खेडकर पुन्हा म्हणायचे खेडकर असल्यामुळे त्यांना त्रास दिला जातोय
माझ्या माहितीत तर लखोपती असणारे शिवाय वर 50000 मासिक उत्पन्न असणारे केशरी रेशन कार्ड धारक असतात...असे लाखो असतील तर किती जणावर अन्याय होतो...
मानसिक आरोग्य ढळत असेल, तर,सरकारी काम कसें,होणार! लोकशाही ची चेष्टा !
सरकारी जावई ! मग काय! अहवालातून काहीही निष्पन्न होणार नाही. आर्थिक निकषावर आरक्षण द्या.
आर्थिक निकषंlवर आरक्षण ची तरतूद च नाही संविधान मधे. त्यामुळे हे कधीही होणार नाही
धक्कादायक प्रकरण आहे.
Genuine physical handicapped लोकांची गोष्ट वेगळी आहे. ते officer म्हणून capable नक्कीच असू शकतात. पण जी स्वतःच मानसिक instable म्हणते आहे ती IAS अधिकारी असावी का?
मानसिक आजार, दृष्टी अधू ...मग तर या बाईला नोकरी वरून तेव्हाच काढले पाहिजे होते
नक्कीच नाही!
हे पालकांचा घटस्फोट दाखवून गरीब दाखवून फी माफ करवून घेतात. ही प्रथा रुढ झाली आहे. असे दोन महिन्यापूर्वी मला कोणी सांगितले होते.
१९७२ साली दुष्काळामुळे परीक्षा फी २००₹ वार्षिक उत्पन्न ५००₹ पेक्षा कमी असणार्यांसाठी होते. वर्ग मैत्रीणीच्या वडिलांचे उडपी हाॅटेल होते. तिने परीक्षा फी माफी मिळवली होती. मी केले नाही म्हणून वेड्यात काढत होती.
अशक्य आहे.. अतर्क्य...कठीण😢
सरकारी नोकरी चे गणित , सुशिक्षित लोकांना केव्हा कळणार?
मागासवर्गीय म्हणूनच आरक्षण असते त्यांना कसे व कधी कळणार व कळले तरी स्वार्थ श्रेष्ठ ठरतो म्हणून वळणार नाहीच
Kadak karwai karnare adhikari pan aarakshit astil tar awghad aahe
माजी सचिव यांचे ही एक प्रकरण सध्या गाजत आहे त्यावर व्हिडीओ अपेक्षित आहे
नाव तरी सांगत जा...
सरकारी नोकरीत असं काय विशेष काम असतं की त्यांना एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पगार इतर सुविधा मिळतात. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी कितीही काम करून काय पदरी पडते.
Tax 😂
म्हणूनच आरक्षण माध्यमातून धडपड चालू असते. मतासाठी कोणतेच सरकार याबाबत निर्णय घेऊ शकत नाही.
अनयजी IIT अधे पाहिलेले innovation बद्दल तुम्ही छान विचार मांडलेत. पण आपल्या देशात अश्या talent ला पाहिजे तसे प्रोत्साहन, सहाय्य मिळत नाही. प्रदूषण नियंत्रणासाठी माझ्याकडे patented technology आहे पण माझे म्हणणे कोणीही समजून घेत नाही. मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे 🙏
म्हणून तर बहुतेकांना सरकारी नोकर व्हायची इच्छा असते. आय ए एस् होण्याची अभिलाषा हि सर्व काही फुकटात मिळावं म्हणून आणि हाव तर कधी कमी होत नाही!
आणि वर काम ही करायला नको.
@@sunitatakawale5615हे तर जास्त प्रमाणात दिसते
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
इची पूर्ण चौकशी व्हायला हवी,, खेडकर बाई तर कोणत्याच अँगल ने ओबीसी वाटत नाही
किती दुर्दैवं , डाॅक्टर मुलगी आईला सांभाळू शकेल ईतकेही कमवत नाही.
जय श्री राम 💐💐🙏🙏
जी व्यक्ती मानसिक दृष्ट्या दुर्बल आहे तिची इतक्या मोठ्या पदावर नेमणूक होतेच कशी ?
क्रिमी लेअर हा आरक्षणाच्या आडून फसवाफसवी करण्याचा सोप्पा मार्ग.
हो ना
आंबेडकरचा नातू आजही मागासवर्गीय कसा काय असू शकतो ?
@@francisfitzgerald6468 Tina dabi chi whole family SC ne IAS IPS zaali
फार गंभीर स्वरूप आहे हो.
देशात सरकार च्या सर्व खात्यात, सर्व योजनेत प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे.त्यात नवीन आरक्षण मागणी ची भर पडत आहेत. साडेतीन टक्के आणि पाच टक्के टॅक्स भरणारे मात्र उपेक्षित राहत आहेत.😮
भिकक्षूष की करून पोटभरावे हेच आता बाकी आहे.
This is only tip of iceberg. I won’t be surprised if Dalit organisations and congress comes in support of her. There should be a separate special agency to investigate the assets of bureaucrats and other government officials.
जय श्री राम 💐💐🙏🙏
हि तर महाराष्ट्रातील गोष्ट आहे Dholpur house ला अर्धे interview लोक लाल दिव्याच्या गाडीतून पोहचवून देतात. झोल तर वर्षानुवर्षे चालत येत आहे आणि UPSC केस लढत नाही हम करेसो कायदा IAS चा मुलगा IAS होतो
केसेस हजारो आहेत प्रत्येक बॅच मध्ये किती येतात देवास ठाऊक 10-15% झोल होतोच.
Answer Key publish लगेच का करीत नाहीत upsc result नंतर करते सेटिंग पूर्ण झाल्यावर
कुठल्याही प्रकारची खातरजमा न करता हे सगळ होत असेल तर धन्य ते सरकार
Our country needs no merrit only aarakshan.
पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी गोळा केलेल्या संपत्तीचीही चौकशी करणे आवश्यक आहे.
आता NEET पाठोपाठ MPSC, UPSC
परीक्षा आणि निवडप्रक्रिया याचीही चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे.
हि खरी खूरी डाॅकटर आहे की नाही हे आधी थपासले पाहिजे...
हिच्यात माणुसकी आणि लाज शरम आहे का हे ही तपासले पाहिजे.
ते तर न तपासता ही कळाले.....
आरक्षण बंद झाल्यावर ह्यातून लायक विद्यार्थ्यांना संधी मिळेल.
आपल्याकडे कायदे आहेत, पण प्रशासन भ्रष्ट आहे. हे आणि बंगलादेशींना आधार कार्ड, रेशनकार्ड मिळवून देण्यात हेच प्रशासकीय अधिकारी मदत करतात.
फ़क्त चौकशी समिती स्थापन करुन काय उपयोग ? तिला चौकशी न करण्याचा हुकूम दिला असेल तर ? किती तरी घटनांची अशी चौकशी पूर्णत्वास न गेल्याची उदाहरणे आहेत. लॉक डाऊन च्या कालावधीत झालेल्या दोन खुनाची चौकशी कशी बंद पडली आहे हे उदाहरण अजून ताजे आहे.
अनयजी विषयांचं वैविध्य तर असतंच तुमच्या व्हिडीओ मध्ये पण आजकाल बॅकग्राऊंड सुध्दा वैविध्य पूर्ण असतात...खूप छान
@mh48 loved the podcast. The first part is the dark truth but the second part you narrated is so hopeful! 👌👍
Yes.❤❤❤
हिची पुर्ण चौकशी व्हायला हवी आणि जे कोणी दोशी असतील त्यांना अगदी कडक शिक्षा व्हायला हवी याला विलंब लगाता कामा नये अगदी लवकरात लवकर या प्रकरणाचा पाठपूरावा करायला पाहिजे यात व्यवस्था कशी पोकरली आहे हेच सिध्द होतय.
अतिशय उत्तम विचार मांडले आहेत.धन्यवाद.
पैसे देऊन पदव्या विकत घेऊन सुसंस्कृत होता येत नाही
भ्रष्टाचार करणारे अहंकारी पैसा फेकून पदव्या विकतच घेतात
दुर्दैवाने काहीही होणार नाही. हे असंच चालू राहणार अशी भीती वाटते.
सरकारने जर सरकारी कार्यालयात मग ते कोणतेही कार्यालय असो त्यात जर डिटेक्टीव सोडले तर घबाडच सापडेल.सरकारी नोकरांपेक्षा दलालांचा सुळसुळाट सापडेल.
ते detective सुद्धा लाच घेऊन माहिती लपावतील 😢😢😢
अति भयंकर
हे प्रकरण हिमनगाचे टोक असेल!
आय ए एस अथवा तत्सम सरकारी नोकर जे मोठ्या प्रचंड स्पर्धेतून पास होतात व मुलाखतीत देश हित देशसेवा,समाजहित यावर अनुकूल बोलून निवडून येतात पण मी असे अनेक उच्चाधिकारी पाहिले आहेत ज्यांनी लग्नात भरमसाट तोळे सोने व नगदी रक्कम किंवा संपत्तीची मागणी केली आहे
चौकशी समिति हा फक्त वेळ काढू प्रकार आहे...
She was my daughters classmate in Pune school. Was a duffer from 1st to 10th
डॉक्टर कशी झाली मग. त्यात ही गडबड असणार.नक्कीच.
@@sunitatakawale5615 Very much. All we parents were stunned when we heard she got admission to Bharatiya Vidyapeeth! Later learnt, it was all money.
बाप रे - किती धक्कादायक आहे हे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी पळवायला पण असले लोक कमी करणार नाहीत 😢
अतिशय उत्कृष्ट माहीती आहे. किती अन्याय आहे हे लक्षात घ्या
राज्य सरकार, मंत्री आणि अधिकारी सगळे दोषी आहेत
सरकार जोरदार पडले तरी विशेष नाही
पार बट्ट्याबोळ झालाय या शासन व्यवस्थेचा सगळ्याच क्षेत्रात गोंधळ झालाय
Dhanyawad Namaskar 😊
अनयजी, यांच्यावर खरोखरच कारवाई होईल का ? मोदी सरकारची आणखी काय इज्जत जायची बाकी राहीली आहे ? सगळीकडे भयंकर आहे.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
अश्या बोगस लाभार्थ्यावर सरकारचा झालेला खर्च किमान दहा पटीने वसूल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करून फौजदारी कारवाई करण्यात यावी. ह्याच प्रकारे हजारोंनी स्पोर्ट्स/अपंग कोट्यातून बोगस प्रमाण पत्राद्वारे नोकऱ्या मिळवल्या आहेत त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
कोणिही असो सरकार tham भूमिका का घेत नाही
लगेच कार्यवाही झाली पाहिजे
भाजप ची चिकिताई हिचा तीला पाठिंबा आहे... पसमंदा सुलतान झोपलेत😮😮
केंद्र सरकारने यावर मुळापर्यंत जाण्याची जरूरी आहे
जेव्हा CAT ने निकाल दिला कि पूजा खेडकर चे मेडिकल बोगस आहेत तरीही डायरेक्ट नियुक्ती पंतप्रधानाच्या इख्तियारीतील DOP &T ने नियुक्ती कशी केली ?
माहितीपुर्ण विडीयो आवडला.
जेव्हढ्या नोकर्या उपलब्ध असतील त्या दरवर्षी जाहीर केले पाहिजे आणि त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत
Sir
Brilliant absolutely brilliant keen observation & sharing
In simple language with
Full clarity
अनय साहेब...आपल्या तरुणाई कडे खूप चांगली बुद्धमत्ता आहे..पण आज शिक्षण क्षेत्रात जी बजबजपुरी माजली आहे त्यामुळे हुशार तरुण सुद्धा हतबल होतात आणि जीवन संपवायचा विचार डोक्यात येतो...सगळी कडे
भ्रष्टाचार मजलाय..😡😡
Thank you so much for taking this issue. Mich tumhla Aaj mananar hoto ki hya issue war video Kara. Handicap Ani obc che reservation kese bhetale hila??