राहूल गांधी यांनी अशीच भाषणे करत करत चक्रव्यूहात शिरण्याचा प्रयत्न करत राहो आणि भाजपच्या, अनुराग ठाकूर, संदीप पात्रा, सारख्या संसद पटुंच्या हाती आयते विषय देत राहोत.
खर म्हणजे पप्पू विलायतेला जाऊन करतो काय व विलायतेत कोणत्या विद्यापिठात महाशय शिकले,कोणती पदवी प्राप्त केली? उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
या बालबुद्धी मतीमंद मुलाला? बहुतेक स्वप्न पडलं असावं.या स्वप्नात त्याने बहुतेक आपल्यावर भयंकर कार्यवाही होत असतांना पाहिले असावे. बाल बुद्धी बालक याला खरंच वाटलं व लगेच बोंबाबोंब करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
राहूल गांधी आणि संजय राजाराम राऊत यांच्या मध्ये एक साम्य जाणवते,ते त्यांच्या अतार्किक वक्तव्यामुळे.मागे फडणवीस साहेब म्हणाले होतें की गांजेकसास मी उत्तर देत नाही.आता कोण कोण गांजेकस, कुणाला रात्री दोन वाजेपर्यंत झोप येत नाही,भास होतात,ईडीची दस्तक ऐकू येते, कुणाला वाटतं परकिय शक्ती आपल्याला संपवतील? हे भास गांजेकसासच होतात!!
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि पाणी उरलं नाही मग परकीय शक्तिच पाणी लागतं? इ डी सीबीआय चं भूत दिवसा ढवळ्या दिसली की ढवळ्या आणि पवळ्या इव्हळू लागतात संताजी धनाजी मोगलांच्या घोड्यांना पाण्यात तसे या घोड्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी कमल चक्र दिसू लागतं, काजवे चमकू लागले की कमलचक्रा मध्ये चक्रमव्हूह होतो मग उत्तर मिळाले ना? कमल इन आणि कपटी कार्टून आउट? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
Utkrushta visleshan. लोकसभा निवडणुकीcha वेळी च मोदी सरकार सत्तेवर तिसर्यांदा येऊ नाहे म्हणून आंतरराष्ट्रीय शक्ति कार्यरत होत्या म्हणुन उत्तर प्रदेश मध्ये भाजप ला कमी जागा मिळाल्या पण त्याची कसर इतर राज्यातून झाली आहे. मोदी नें सर्व राज्यात निवडणूक prachar ,रोड shows केले असल्याने भाजप बहुतेक सर्व राज्यात ओडिशा ,केरळ, आंध्र प्रदेश, बिहार येथे माते मिळून भाजप 240 चा आकडा प्राप्त झाला असून NDA ला 297 चे स्पष्ट बहुमत मिळून मोदी सरकार स्थापन झाले असून मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले एव्हडेच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडल वर मोदी ची पकड दिसून येते तर ND गठबंधन ला 237 चा बहुमतa पासून दूर असल्याने त्यांना विरोधी बाका वरच बसावे लागेल. आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेता राहिल्याने प्रत्येक अधिवेशन हे गाजणार असून आपल्या dnyat भर घालणारे असेल. उत्तर द्यायला भाजप कडे एक से एक नेते आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हळु हळु भाजपच्या कार्य पद्धती विषयी भ्रम निराश होऊ लागला आहे.कारण काही काही केस मधे ज्या प्रकारे आस्ते कदम कारवाई होत आहे ते पाहिले की वाटते हे राजकारणी आम्हा जनतेला एक तर मूर्ख बनवीत आहेत किंवा मूर्ख समजत आहेत.
तुमचे सर्व खरे आहे पण येथील कोर्ट ,न्यायालय सुप्रीम कोर्ट काय झोपा काढत आहे काय त्याना खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावावा असे वाटत नाही काय, मस्त पैकी राहूल गांधी सोनिया गांधी जामिनावर वर्षानु वर्षे मोकाट फिरत आहेत याला कोण जबाबदार आह्रे कोर्ट की सरकार
I am a big supporter of Modi ji and Devendra Fadanvis but feel extremely frustrated with their Thanda kar ke piyo approach. A common man like me, especially who supports BJP, would be delighted to see these Gandhis punished. But looks like even Modi ji has decided to disappoint us for his own image enhancement on world stage. No wonder Yogi is now more popular than Modi ji. And Devendra ji tries to emulate Modi ji. So no justice is likely to be served under his regime too. In all honesty I think we are all fighting a losing battle. For politicians their politics is primary. Nothing else matters.
अनय जी राहुल आणी कम्पनी ची मशाल कधीच विझली आहे लोकसभा निवडणूकीच्या निकालापासून् त्यांना असे वाटत आहे की पोत परत प्रज्वलित होईल पण प्रज्वलित करण्यासाठी. काही विशिष्ट माणसे लागतात ती त्यांच्याकडे नाहीत फक्त फड फड करणारे आहेत.ती विशिष्ट माणसे महायुती कडे आहेत.
Thode correction, Khalid Mashal nahi Ismail Haniya Iran madhe war gela, ata Khalid Mashal Hamas cha head zala. Iran ni tyala hi Iran visit la bolavale ahe 😅
भाजपाच्या फक्त दोन गोष्टी हिंदू मतदारांना संशयात आणताहेत,एक म्हणजे गांधी परिवार व दुसरे म्हणजे ठाक्रे परिवारांना “न्यायिक हात”कधीच लावायचा नाही ,हे सर्व २०१४ च्या अगोदरच्या गुजरात सरकार द्वारा पडद्याआड ठरवले गेले होते का
Anayaji, I.N.D.I people are busy protecting themselves with their recent JATI GANANA episode.Their narratives have boomeranged on them and fear they may be exposed.
@@sheelakasbekar5873 Where boomeranged? In fact they damaged BJP and rejuvenated themselves.. Be realistic.. don't appease urself because that is also not good as you become relaxed and opponent narrative becomes prominent..
राहूल गांधी यांनी अशीच भाषणे करत करत चक्रव्यूहात शिरण्याचा प्रयत्न करत राहो आणि भाजपच्या, अनुराग ठाकूर, संदीप पात्रा, सारख्या संसद पटुंच्या हाती आयते विषय देत राहोत.
संजय राऊत नी विधान सभेला चोर सभा म्हटले होते पण त्या बद्दलही त्याची काहीही चौकशी झाली नाही त्यामुळेच संजय राऊत माजला आहे.
याच पुढे काय झाले कोणालाही माहीत नाही. काय गडबड आहे हे समजत नाही.
खर म्हणजे पप्पू विलायतेला जाऊन करतो काय व विलायतेत कोणत्या विद्यापिठात महाशय शिकले,कोणती पदवी प्राप्त केली? उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
या बालबुद्धी मतीमंद मुलाला? बहुतेक स्वप्न पडलं असावं.या स्वप्नात त्याने बहुतेक आपल्यावर भयंकर कार्यवाही होत असतांना पाहिले असावे.
बाल बुद्धी बालक याला खरंच वाटलं व लगेच बोंबाबोंब करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एक महाराष्ट्रlत बोलतो सरकार मला घlबरते 😂
दूसरा दिल्ली त बोलतो सरकार मला घlबरतय 😂
😂😂
परदेशात भारताविरुद्ध गरळ ओकायला जात होते.
राहूल गांधी आणि संजय राजाराम राऊत यांच्या मध्ये एक साम्य जाणवते,ते त्यांच्या अतार्किक वक्तव्यामुळे.मागे फडणवीस साहेब म्हणाले होतें की गांजेकसास मी उत्तर देत नाही.आता कोण कोण गांजेकस, कुणाला रात्री दोन वाजेपर्यंत झोप येत नाही,भास होतात,ईडीची दस्तक ऐकू येते, कुणाला वाटतं परकिय शक्ती आपल्याला संपवतील? हे भास गांजेकसासच होतात!!
चोरोंको सारे नजर आते हैं चोर!
नव्वद कोटी आहे
तेजस्वी यादव ची केस पण तशीच एकदम सरळ आहे सरकार बोटचेपी भुमिका घेत आहे
सगळे अरविंद केजरीवाल सारखे वागायला लागले आहेत
नेहमी प्रमाणे आंतरराष्ट्रीय विषयावरील विश्लेषण उत्तम 👍🏻👍🏻👍🏻
हे रहस्य ऊलगडणयासाठी सरकारने श्री कुमार केतकर यांची समिती नेमावी.
बुलडोझर बाबा दंडे वाले गोराखपुरी लाओ देश बचाव
Dear Sushilji Apan Ha changala video Banawala ahe Rahul Gandhi va Sanjay Raut he janatechya manat brahma nirman karat ahe Modi sarakarla tyachat interst nahi Hi sagali tyanchyatali bhiti he sagale ghadat ahe yawar sarakaranehi yachya virudha action ghene awashyak ahe Sanjay Rautala seriously ghayave Prakash Joshi 78
अनयजी ह्या वाचाळ माकडा कडे काय लक्ष देताय. तुम्ही आंतरराष्ट्रीय बातम्या द्या. त्याची वाट बघतो आम्ही
काही मर्यादा पाळून विरोधी नेत्यांना उघडे पाडले पाहिजे.
विरोधी पक्षांना आता सारखे संताजी धनाजी सारखे ईडी दिसते सगळीकडे.😂
स्वच्छ चारित्र्य असलेले राजकारणी दुर्मिळच.
कोणाचीही चौकशी केल्यास काहीतरी काळेबेरं बाहेर येईलच.
परकीय शक्तींशी यांनीच हातमिळवणी केली असणार.
चांगल अंजन डोळ्यात घातलं अनयजी !
म शा ल विझणारच.
खूप छान आणि परखड विश्लेषण
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
मन चिंती ते वैरी न चिंती! 😂😂😂😂
एक मशाल समोर धरायची असते व दूसरी पाठिमागे लाऊन घ्यायची असतें जस उबाता नें लावुन घेतलीं आहॆ
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
पाणी उरलं नाही मग परकीय शक्तिच पाणी लागतं? इ डी सीबीआय चं भूत दिवसा ढवळ्या दिसली की ढवळ्या आणि पवळ्या इव्हळू लागतात संताजी धनाजी मोगलांच्या घोड्यांना पाण्यात तसे या घोड्यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी कमल चक्र दिसू लागतं, काजवे चमकू लागले की कमलचक्रा मध्ये चक्रमव्हूह होतो मग उत्तर मिळाले ना? कमल इन आणि कपटी कार्टून आउट?
🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
अप्रतिम
मौत रौतचा निषेध आणि धिक्कार.
Utkrushta visleshan. लोकसभा निवडणुकीcha वेळी च मोदी सरकार सत्तेवर तिसर्यांदा येऊ नाहे म्हणून आंतरराष्ट्रीय शक्ति कार्यरत होत्या म्हणुन उत्तर प्रदेश मध्ये भाजप ला कमी जागा मिळाल्या पण त्याची कसर इतर राज्यातून झाली आहे. मोदी नें सर्व राज्यात निवडणूक prachar ,रोड shows केले असल्याने भाजप बहुतेक सर्व राज्यात ओडिशा ,केरळ, आंध्र प्रदेश, बिहार येथे माते मिळून भाजप 240 चा आकडा प्राप्त झाला असून NDA ला 297 चे स्पष्ट बहुमत मिळून मोदी सरकार स्थापन झाले असून मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले एव्हडेच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडल वर मोदी ची पकड दिसून येते तर ND गठबंधन ला 237 चा बहुमतa पासून दूर असल्याने त्यांना विरोधी बाका वरच बसावे लागेल. आता राहुल गांधी विरोधी पक्ष नेता राहिल्याने प्रत्येक अधिवेशन हे गाजणार असून आपल्या dnyat भर घालणारे असेल. उत्तर द्यायला भाजप कडे एक से एक नेते आहेत. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे काय ?नेतृत्व आणि निष्ठा बदलल्या की काय ? एक शंका 😂😂
हळु हळु भाजपच्या कार्य पद्धती विषयी भ्रम निराश होऊ लागला आहे.कारण काही काही केस मधे ज्या प्रकारे आस्ते कदम कारवाई होत आहे ते पाहिले की वाटते हे राजकारणी आम्हा जनतेला एक तर मूर्ख बनवीत आहेत किंवा मूर्ख समजत आहेत.
यांना संरक्षणकर्ता फडणवीस आहे.
"पीडी " बिस्किट नसतील अशी आशा आहे....😷😷😷😷
नौटी काल सेनेला छक्का म्हटला 😂😂😂
तो गर्दूला आहे
ही चहा बिस्किट म्हणजे मद्य आणि सोन्याची बिस्किट असावी.
रात्री झोपायच्या आधी आपण कोणत्या गोष्टींचे प्राशन करतो ह्याकडे नीट लक्ष द्यावे ... तब्येत सांभाळा ...
तुमचे सर्व खरे आहे पण येथील कोर्ट ,न्यायालय सुप्रीम कोर्ट काय झोपा काढत आहे काय त्याना खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावावा असे वाटत नाही काय, मस्त पैकी राहूल गांधी सोनिया गांधी जामिनावर वर्षानु वर्षे मोकाट फिरत आहेत याला कोण जबाबदार आह्रे कोर्ट की सरकार
शरद पवारही आपण होऊन ई.डी.चौकशी करणार असे वाटल्यामुळे ई.डी ने न बोलावता ई.डी.मध्ये गेले होते की.
फडणवीस या सर्वांना वाचवित आहेत हे तुम्हाला अजूनही लक्षात आले नाही?
Sir u r right Modi government is not taking any national Hearlad case it is high time now raga is crossing his limit
त्या राहूल चे रात्री 1.5 वाजता ट्विट केले म्हणजे एक तर तो ड्रग्स च्या नशेत होता नाहीतर त्याची झोप उडाली असेल
I am a big supporter of Modi ji and Devendra Fadanvis but feel extremely frustrated with their Thanda kar ke piyo approach. A common man like me, especially who supports BJP, would be delighted to see these Gandhis punished. But looks like even Modi ji has decided to disappoint us for his own image enhancement on world stage. No wonder Yogi is now more popular than Modi ji. And Devendra ji tries to emulate Modi ji. So no justice is likely to be served under his regime too. In all honesty I think we are all fighting a losing battle. For politicians their politics is primary. Nothing else matters.
रात्री एक वाजून दोन मिनिटांनी ट्वीट केले म्हणजे नक्कीच उन्मन अवस्थेत असणार😅!
जय श्रीराम 🙏🏻
बरोबर
जित्याला डाॅ म्हणू नका.
Two in one meaning, fifty percent. 😊
अनय जी राहुल आणी कम्पनी ची मशाल कधीच विझली आहे लोकसभा निवडणूकीच्या निकालापासून् त्यांना असे वाटत आहे की पोत परत प्रज्वलित होईल पण प्रज्वलित करण्यासाठी. काही विशिष्ट माणसे लागतात ती त्यांच्याकडे नाहीत फक्त फड फड करणारे आहेत.ती विशिष्ट माणसे महायुती कडे आहेत.
Thode correction, Khalid Mashal nahi Ismail Haniya Iran madhe war gela, ata Khalid Mashal Hamas cha head zala. Iran ni tyala hi Iran visit la bolavale ahe 😅
भाजपाच्या फक्त दोन गोष्टी हिंदू मतदारांना संशयात आणताहेत,एक म्हणजे गांधी परिवार व दुसरे म्हणजे ठाक्रे परिवारांना “न्यायिक हात”कधीच लावायचा नाही ,हे सर्व २०१४ च्या अगोदरच्या गुजरात सरकार द्वारा पडद्याआड ठरवले गेले होते का
Anayaji, I.N.D.I people are busy protecting themselves with their recent JATI GANANA episode.Their narratives have boomeranged on them and fear they may be exposed.
@@sheelakasbekar5873
Where boomeranged?
In fact they damaged BJP and rejuvenated themselves..
Be realistic.. don't appease urself because that is also not good as you become relaxed and opponent narrative becomes prominent..
@Ps..India2024 In the sense they have to admit their Jatis publicly as they have asked people to do so So now start from self.
Perhaps he dreamt that ,got up and tweeted 😂
फर्स्ट....
सकाळचा भोंगा सकाळी पाचची मारून येतो फार लोड घेऊ नये त्याचा
सेकंड 😊
nice
आता चक्रव्यूहाची भीती वाटायला लागली आहे बहुतेक रागा ला
का कोण जाणे मला अलीकडे Rahul gandhi कार्ल मार्क्स सारखे दिसतात
BJP leadership is too lame!
जास्त काही नाही फक्त नॅशनल हेराल्ड प्रकरण धसास लावलं, तर सगळी फडफड, तडतड, बडबड, थांबेल.
अंध विचारवंत काय विचार प्रकट करायचे आहेत
फेसबुक वर शेअर केले आहे 😅