फडणवीसांची प्रशासना वरिल पकड वादातीत आहे. पण मिडिया वर पकड काकांची आणि ऊबाठांची. जो पर्यंत दोन तीन पक्ष बरबाद होत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्षास बहुमत मिळणे नाही आणि बुलडोझर बाबा होणे शक्य नाही.
लखनऊ मधे पाणी नक्की कुठे साचते, कशामुळे साचते यांचे सुरसरम्य विश्लेषण ऐकून खूप करमणूक झाली. तुम्ही सोडून कुठल्याच TH-camr ने ही अतिशय महत्वाची माहिती सांगितलेली नाही. खूपच छान अनयराव
@@mavleashutosh बिहार उत्तर प्रदेशात हाच मोठा प्रश्न आहे सपाट प्रदेश असल्याने महापूर येतात अटल जींनी नदीजोड योजना आणली होती ! उत्तर प्रदेश बिहार चे अतिरिक्त पाणी दक्षिण दिशेला न्यायचे ! सुरेश प्रभू यांचा सल्ला घेतला होता
महाराष्ट्र मध्ये सर्व आधी सर्व होऊन गेल हिदी लोकांन कड़े आता नंतर होत आहे, योगी चे दिवस आणी हिदी लोकांचा दिव स आता, संपत आहे, २०२५ मध्ये चंन्द्रा ची महादशा संपली की हिदी सत्ता सपली
जशा सरकारी अधिकार्यांच्या बदल्या होतात तश्याच प्रकारे मुख्यमंत्र्यांच्याही बदल्या करण्याची जर सोय आसती तर किती बरं झालं असतं मग योगीलाही महाराष्ट्रात आणता आल आसत
नागरिकांनी पूर्ण बहुमत सरकार आणलं पाहिजे.तर महाराष्ट्रात सुद्धा नक्की सुधारणा होईल.महाराष्ट्रात गेल्या २वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या विकासाकडे ही पाहा.
मंहाराष्ट्रात "कायदा-सुव्यवस्था"राहीलीच नहीये,इथ "योगीबाबाच"पाहीजे,देवेंद्रजी कोणतीही "घटना" गांभीर्याने घेऊन कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहै,पोलिसखाते सक्षम तेव्हाच होईल जेव्हा ग्रुहमंत्री कडक असेल
देवेंद्र फड़नवीस राजकीय नेता म्हणून ग्रेट आहे. पण गृहमंत्री म्हणून शून्य मार्क देतो मी. गेले 7 + वर्ष गृहमंत्री आहे पण फक्त राजकारणासाठी वापर केला गृहमंत्री पदाचा. राज्यात लव, land, धर्मनंतर जिहाद वाढला. हिंदू मूली गायब संख्या वाढली. Isi संभध असलेले वाढले..... ....... अस बरेच काही आहे पण कार्रवाई शून्य. 😡
महाराष्ट्राचे सरकार, अजूनही सुनील गावस्कर 50 ओवर्स च्या सामन्यात, कसोटी क्रिकेट खेळतो असे चाचपडून, सरकार चालवत आहेत, भविष्य काळात महाराष्ट्राला फार वाईट दिवस येतील अशी शंका वाटते -
I appreciate Yogiji's strong action, as he wants to nip criminal instinct in the bud. If we let go then gradually such things escalate and turn into serious crime
फक्त दिल्ली त पद टिकविण्यासाठी लाचारी व जी हुजुरेगिरी करणे गरजेचे असते काय? देवा भाउ लोच्या झाला राव गृहमंत्री पद म्हणून ०००००००००टक्के योगी आदित्य नाथ कडे सहा महिने शिकवणी लावा 😂😂😂
स्वतंत्रता के इतिहास मे पहला मुख्यमंत्री है जो कानुन क्या होता है। और कानून का अंमल कैसे किया जाता है। महाराष्ट्रात असा व्यक्ती पैदाच होवू शकत नाही. कारण कोणत्याही एका पक्षाच सरकार महाराष्ट्रात कधीच येवू शकत नाही. साटेलोटे सरकार मध्ये अस शक्यच नाही.
काल सुप्रीम कोर्टने जो reservation वर निर्णय दिला त्याचे सखोल विश्लेषण करावे खूप एतिहासिक निर्णय घेतला. न्यायमूर्ती गवई आणि मित्तल यांचे वर्ण व्यवस्थेवरचे विश्लेषण सांगावे 🙏
महत्त्वाचे म्हणजे प्रवास करणारी माणस कोणत्या मनस्थितीत परिस्थितीत असतील त्याना अचानक असा आपला उत्साह आणी मजा त्रासदायक वेदना ठरणारी असू शकते असे बरेच वेळेला घडते.
Entirely agree. Be it Lucknow or Meerat , my taxi driver always used to advise me not to go out after 8 pm. That was in 2017. Now when I visited this year, it has dramatically changed
अनयदादा हे तुम्ही च करू शकता आमच्यवतीने मोदींना विनंती करा आदित्यनाथ योगीना महाराष्ट्रात निवडणूक होईपर्यंत पाठवून द्या. या सर्व विरोधी पक्ष भिकारडया नेत्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. एवढे काम कराच तुमचे कौतुक होईल. सन्मान करू. 👌✌🌹🙏
This is the difference between Home minister of Maharashtra and Yogi ji. In Maharashtra, Muslims break traffic rules, do stunts on railway, misbehave with women but our home minister or police don't have guts to take actions because we have not seen any such report. A person having nothing to lose is Yogi and hence he is respected
Kash asa terror Maharashtra madhye asla asta...... To aahe pan jevha dhudghus ani tyach sarkar yet tevha sagle hindu sheput ghalun gharat bastat...... Visarle asal tr aathwa 2019 to 2022.....ani ata pan t3ch chaluye
सर, व्हिडिओ मधे या भामट्यांनी बाईक अडवून थांबवली तेव्हा ती बाईक पडली आणि मग ती महिला पडली. योगीजीनी मस्त काम केलं. पोलिसांना पण समजलच पाहिजे आणि सगळ्यांना जरब बसलीच पाहिजे
महाराष्ट्रात अशा न्यायाची अपेक्षा करु शकत नाही कारण त्यासाठी भाजपाला एकट्याने निवडणूक लढवावी लागणार आणि इतका आत्मविश्वास महाराष्ट्र भाजपा नेत्यांमध्ये नाही
हा व्हिडिओ नीट पहा. बाप लेक चालले असताना पाणी उडवलं आणि नंतर बाईक मागून ओढून त्यांना पाण्यात पाडलं सुद्धा! कार ची दारे उघडून कार च्या आत बसलेल्या लोकांना पण पाणी उडवून भिजवल! योगींच कारवाई बद्दल कौतुक करायला हवे.
Mulayam singh tar mahilanchya dharshan prakaran baddal mhanalech hoate'ladke hay galti ho jaati hay'. Jithe ashi mansikta asel tithe jae kahi hoil ,tae apekshitach nahi ka? Akhilesh swatala engineer/ ani sainik shalecha product mhanawto,pan tyachi wartanuk tar sushikshit mansache nasun,gundachach wat to.
Aaply kade uran kand kelela ata jeil madhe ahe pan atach 2 divas adhiche ahe uttar pradesh madhe nabalik reap cand vala la yogi police ne kam tamam kele aaropiche hach farkh ahe
याच बुलडोझर बाबाने मोदी शाह यांची ठेवून दिली.याच उत्तर प्रदेशात जनतेने भाजपला कितीवर आणून ठेवलं ते बघा.आजही गुन्हेगारीत उत्तर प्रदेश एक नंबर वर आहे.उगाच कौतुक करू नका.रस्ते बघा मंदिर बघा..
@@madhukarlad6964 बदमाश लोक युनाइटेड असतात त्यामुळे झालं हे! शिवाय मुसलमान लोकांनी भाजपा ला हरवले! पसमांद मुसलमान वगैरे लोकांचा पुळका आला ना भाजपा नेत्यांना त्याची फळं मिळाली!
मुख्यमंत्री योगी है तो मुमकीन है! हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,!
बुलडोझर बाबा झिंदाबाद "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
महाराष्ट्रसाठी असे मुख्यमंत्री हवे आहेत।।
ना जेल,, ना बेल।। सीधा प्रभु से मेल।।
जय हो बुलडोजर बाबा।।
जय श्री राम ❤❤
फडणवीसांची प्रशासना वरिल पकड वादातीत आहे. पण मिडिया वर पकड काकांची आणि ऊबाठांची. जो पर्यंत दोन तीन पक्ष बरबाद होत नाही तो पर्यंत कोणत्याही पक्षास बहुमत मिळणे नाही आणि बुलडोझर बाबा होणे शक्य नाही.
लखनऊ मधे पाणी नक्की कुठे साचते, कशामुळे साचते यांचे सुरसरम्य विश्लेषण ऐकून खूप करमणूक झाली. तुम्ही सोडून कुठल्याच TH-camr ने ही अतिशय महत्वाची माहिती सांगितलेली नाही. खूपच छान अनयराव
@@mavleashutosh बिहार उत्तर प्रदेशात हाच मोठा प्रश्न आहे सपाट प्रदेश असल्याने महापूर येतात अटल जींनी नदीजोड योजना आणली होती ! उत्तर प्रदेश बिहार चे अतिरिक्त पाणी दक्षिण दिशेला न्यायचे ! सुरेश प्रभू यांचा सल्ला घेतला होता
@@vasantpande6771जय श्री राम 🌹🌹🌹🙏
✅👍🌹
महाराष्ट्रात असा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कधी मिळणार कोण जाणे?
महाराष्ट्र मध्ये सर्व आधी सर्व होऊन गेल हिदी लोकांन कड़े आता नंतर होत आहे,
योगी चे दिवस आणी हिदी लोकांचा दिव स आता, संपत आहे, २०२५ मध्ये चंन्द्रा ची महादशा संपली की हिदी सत्ता सपली
जशा सरकारी अधिकार्यांच्या बदल्या होतात तश्याच प्रकारे मुख्यमंत्र्यांच्याही बदल्या करण्याची जर सोय आसती तर किती बरं झालं असतं मग योगीलाही महाराष्ट्रात आणता आल आसत
देवा भाऊ एकच नंबर
जय श्री राम ll जय भारत माता ll
बाबाजी की जय हो
योगीजी यांचे फार फार आभार हार्दिक अभिवादन 🙏🙏
चांगली गोष्ट, मात्र रात्री उशिरापर्यंत मजा करणारे हे लोक मतदान करायला जात नाहीत
पॉईंट आहे!😮
देवेंद्रजी ....जागे व्हा
देवेंद्रजींच्या नांवाने ओरडू नका, आपणच त्यांना २०१४ ला स्पष्ट बहुमत द्यायला हवे होते.
@@achyutdeshpande645
आता २०२४ ला स्पष्ट बहुमत द्या 🙏
जोगळेकर तुमच्या मुळे ह्या बातम्या कळतात बाकी कोणीही असे व्हडीओ केले नाहीत. अभिनंदन.
पुण्यात येऊन बघा. धक्के बसतील
असा मुख मंत्री महाराष्ट्रात कधी मिळणार
Janatene purn bahumat dile pahije tarach ase karta yeyil
मतदान करणार ऑनलाईन ट्विटर वर चालवणार सरकार
@@RameshPatil-ib5puजर तुम्ही स्वतः च युत्या करायला लागलात बहुमताला आवश्यक लोक उभे करता का?
नागरिकांनी पूर्ण बहुमत सरकार आणलं पाहिजे.तर महाराष्ट्रात सुद्धा नक्की सुधारणा होईल.महाराष्ट्रात गेल्या २वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या विकासाकडे ही पाहा.
महाराष्ट्र ला होऊन गेले गोविंद राव खैर ते वसंतदादा पाटील पर्यन्त
Great....
फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री म्हणून नापास योगी आदित्य नाथ हे खरे ग्रेट आहेत
महाराष्ट्र मध्ये आरोपी कोण हे बघून action होते
हॊ आपल्याकडे शांतिदूत समाज बांधवाना सर्व माफ आहे.
निष्क्रिय शासन
मंहाराष्ट्रात "कायदा-सुव्यवस्था"राहीलीच नहीये,इथ "योगीबाबाच"पाहीजे,देवेंद्रजी कोणतीही "घटना" गांभीर्याने घेऊन कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहै,पोलिसखाते सक्षम तेव्हाच होईल जेव्हा ग्रुहमंत्री कडक असेल
जय श्रीराम 🌹🌹🌹
देवेंद्र फड़नवीस राजकीय नेता म्हणून ग्रेट आहे. पण गृहमंत्री म्हणून शून्य मार्क देतो मी. गेले 7 + वर्ष गृहमंत्री आहे पण फक्त राजकारणासाठी वापर केला गृहमंत्री पदाचा. राज्यात लव, land, धर्मनंतर जिहाद वाढला. हिंदू मूली गायब संख्या वाढली. Isi संभध असलेले वाढले.....
....... अस बरेच काही आहे पण कार्रवाई शून्य. 😡
Agree
मविआ चे सरकार आल्यास हुकूमशाही आणि वरील सर्व प्रकार जास्तच होतील
अगदी बरोबर आहे तुमचे मत, फडणवीस यांचे पोलिसावर अजिबात वचक नाही,
Perfect बोललात. गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी शून्य मार्क. साडेसात वर्ष घृह मंत्री होते मग इतकी मुसलमानांची pokects का तयार झाली?
100%सहमत
दुर्दैवाने महाराष्ट्राला आभासी सरकार मिळाले आहे.... C.M. , D.C.M. दोघेही भानावर नाहीत
महाराष्ट्राचे सरकार, अजूनही सुनील गावस्कर 50 ओवर्स च्या सामन्यात, कसोटी क्रिकेट खेळतो असे चाचपडून, सरकार चालवत आहेत, भविष्य काळात महाराष्ट्राला फार वाईट दिवस येतील अशी शंका वाटते -
उबाठा आणि करामती च्या बाबा पेक्षा शिंदे+फडणवीस सरकार उत्तम आहे
I appreciate Yogiji's strong action, as he wants to nip criminal instinct in the bud. If we let go then gradually such things escalate and turn into serious crime
देवेंद्र जी शांत आणी सयमी आहेत।। जय महाराष्ट्र।।
आता बांगड्या घाला म्हणावं लांदया समोर
श्री योगी राज मॉडेल महाराष्ट्रा मध्ये कधी येणार.....
महाराष्ट्रात पण बुलडोजर बाबाचि आवश्यकता आहे.
उत्तर प्रदेश में शिवाजी महाराज म्युजियम और वीर सावरकर नगर नामका रेलवे स्टेशन योगी बाबाजी ने बनायें।
महाराष्ट्रात २०१४ लाच जर फडणवीसांचं सरकार बहुमताने आलं असतं तर ह्या पेक्षा उत्तम फरक महाराष्ट्रात दिसला असता.
2019 ला
पुणे बिबवेवाडी जमीन प्रकरण काय आहे त्यावर व्हिडिओ करा
शिंदे फडणवीसांना कुणी अडवलय? योगींसारखे कडक व्हा म्हणावं. कुणाचाही मुलाहिजा ठेवू नका. अख्खा महाराष्ट्र मागे आहे तुमच्या.
🚩 हर हर महादेव 🚩 आता शिवरायांच्या महाराष्ट्रात होणे काळाची गरज आहे 🚩
उरण चा मुलीची ज्या प्रकारे हत्या झाली ती घटना जर उत्तर प्रदेश मध्ये झाली असती तर तो हैवान ढगात असता.
गाडी पलटली असती त्याची,
किवा पळून जाण्याचा प्रयत्न करताना ठार झाला असता.🤨
जय श्रीराम 🙏🏻
Yogiji dhanyawad.
Thanks Sir for sharing your knowledge...
फक्त दिल्ली त पद टिकविण्यासाठी लाचारी व जी हुजुरेगिरी करणे गरजेचे असते काय?
देवा भाउ लोच्या झाला राव गृहमंत्री पद
म्हणून ०००००००००टक्के
योगी आदित्य नाथ कडे सहा महिने शिकवणी लावा 😂😂😂
स्वतंत्रता के इतिहास मे पहला मुख्यमंत्री है जो कानुन क्या होता है। और कानून का अंमल कैसे किया जाता है। महाराष्ट्रात असा व्यक्ती पैदाच होवू शकत नाही. कारण कोणत्याही एका पक्षाच सरकार महाराष्ट्रात कधीच येवू शकत नाही. साटेलोटे सरकार मध्ये अस शक्यच नाही.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
Yogi 1 number.
काल सुप्रीम कोर्टने जो reservation वर निर्णय दिला त्याचे सखोल विश्लेषण करावे खूप एतिहासिक निर्णय घेतला. न्यायमूर्ती गवई आणि मित्तल यांचे वर्ण व्यवस्थेवरचे विश्लेषण सांगावे 🙏
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe Hi ghatana sopya Padhatine samajavun sangitala ahe Bhari Prakash Joshi 78
महाराष्ट्राची सर्व व्यवस्था खल्लास झाली आहे
महत्त्वाचे म्हणजे प्रवास करणारी माणस कोणत्या मनस्थितीत परिस्थितीत असतील त्याना अचानक असा आपला उत्साह आणी मजा त्रासदायक वेदना ठरणारी असू शकते असे बरेच वेळेला घडते.
योगी आदित्य नाथ याचे अभिनंदन.हा धडा प्रत्येक राज्यांनी गिरवायला पाहिजे.
योगिन सारखे असे दहा योगी भारता भारतात पाहिजेत
Yogi should be 3:15 CM of Maharashtra
Jay yogi ji
Jay Sanatan
Kaalche bhashan pan kay bhari hote yogijinche..
मतदान न करणार्यांना काहीतरी दंड किवा सोशल वर्क करायला लावले पाहिजे.
सक्तीने मतदान करण्यासाठी कायदा व्हावा
भारत मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं जी आणि उत्तर प्रदेश मध्ये योगी जी सारखे खंभीर नेतृत्व काळाची गरज आहे.
सार्वजनिक जीवनात शिस्त हवीच!!!🤨
होय .. आम्ही पण गेल्या वर्षी लखनौ मधे गेलो होतो ... फक्त मैत्रिणी.... पण वातावरण खूप चांगले होते.... अजिबात भीती वाटली नाही
Devendra is not fit for Home Minister post. All cases are still pending .Nitesh Rane is fit for this post.
Yogi baba ki jai ho 🚩🚩🚩
You always add enlightening information and your opinions are backed by information. 👌
Entirely agree. Be it Lucknow or Meerat , my taxi driver always used to advise me not to go out after 8 pm. That was in 2017. Now when I visited this year, it has dramatically changed
अनयदादा हे तुम्ही च करू शकता आमच्यवतीने मोदींना विनंती करा आदित्यनाथ योगीना महाराष्ट्रात निवडणूक होईपर्यंत पाठवून द्या. या सर्व विरोधी पक्ष भिकारडया नेत्यांना धडा शिकवणे गरजेचे आहे. एवढे काम कराच तुमचे कौतुक होईल. सन्मान करू. 👌✌🌹🙏
North and north east rivers r shallow and overflow the banks even change the path causing flood
🙏🙏🙏
देवेद्रसांगा
Very good news
This is the difference between Home minister of Maharashtra and Yogi ji. In Maharashtra, Muslims break traffic rules, do stunts on railway, misbehave with women but our home minister or police don't have guts to take actions because we have not seen any such report. A person having nothing to lose is Yogi and hence he is respected
महाराष्ट्रात योगी सारखा मुख्यमंत्री पाहिजे
जय योगीराज......जय श्रीराम.
बुलडोझर बाबा जिंदाबाद
इथं सर्वधर्मसमभाव ठीक आहे 😜😆🤣
मस्त 👏👏
👍
फारच छान
तीन जणांनी मिळून दुचाकी खाली पाडली.
Kash asa terror Maharashtra madhye asla asta...... To aahe pan jevha dhudghus ani tyach sarkar yet tevha sagle hindu sheput ghalun gharat bastat...... Visarle asal tr aathwa 2019 to 2022.....ani ata pan t3ch chaluye
Super hero yogiji 😊
सर,
व्हिडिओ मधे या भामट्यांनी बाईक अडवून थांबवली तेव्हा ती बाईक पडली आणि मग ती महिला पडली. योगीजीनी मस्त काम केलं. पोलिसांना पण समजलच पाहिजे आणि सगळ्यांना जरब बसलीच पाहिजे
महाराष्ट्रात गृहमंत्री पद रिकामं का ठेवलंय तेच कळत नाही!
एका म्हाताऱ्या माणसाला त्रास दिला गेला .
Ya sathi Bjp che purn bahumatache sarakar Maharashtrat yayala pahije
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ह्यातून काही तरी बोध घ्यावा, आता समर्थांकानाही वाटू लागले आहे नक्की आपलं कोणाला म्हणावं
महाराष्ट्रात अशा न्यायाची अपेक्षा करु शकत नाही कारण त्यासाठी भाजपाला एकट्याने निवडणूक लढवावी लागणार आणि इतका आत्मविश्वास महाराष्ट्र भाजपा नेत्यांमध्ये नाही
Jai Yogiraj 🚩🙏
मला वाटत बुलडोझर बाबा अस म्हणन्या ऐवजी गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणावयास पाहिजे.
Yogi hai to UP hai 🚩
Yogi nam hi kafi he 🙏🙏
आमच्या पुण्याची महानगरपालिका singapore govt ला 5 वर्ष कराराने चालवायला द्या
हा व्हिडिओ नीट पहा. बाप लेक चालले असताना पाणी उडवलं आणि नंतर बाईक मागून ओढून त्यांना पाण्यात पाडलं सुद्धा! कार ची दारे उघडून कार च्या आत बसलेल्या लोकांना पण पाणी उडवून भिजवल!
योगींच कारवाई बद्दल कौतुक करायला हवे.
maharashta la saral karache tar YOGI JI CM pahije DEVENDRA & SHINDE YACHYA MADE DUM NAHI AAHE
# उनाडपणा थिल्लरपणा करणाऱ्यांना उत्तर प्रदेशात योगी बाबांचा प्रसाद......
असं टायटल लिहिलं पाहिजे होतं. तुम्हाला कधीच शीर्षक टायटल लिहिता येत नाही😂
SIR MARATHI MANUS LOGO KOO JAGAOOOO PLEASE 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लखनऊ मध्ये पब, डिस्को नाही
When will the Maharashtra Govt adopt the Buldozer Policy against jihadis, including the one in Dharavi?
Mulayam singh tar mahilanchya dharshan prakaran baddal mhanalech hoate'ladke hay galti ho jaati hay'.
Jithe ashi mansikta asel tithe jae kahi hoil ,tae apekshitach nahi ka?
Akhilesh swatala engineer/ ani sainik shalecha product mhanawto,pan tyachi wartanuk tar sushikshit mansache nasun,gundachach wat to.
Aaply kade uran kand kelela ata jeil madhe ahe pan atach 2 divas adhiche ahe uttar pradesh madhe nabalik reap cand vala la yogi police ne kam tamam kele aaropiche hach farkh ahe
शिवाजी म च्या म ह हे शक्यच नाही
✨🚩✨🇮🇳✨🇮🇱✨
सर, आम्ही EPS PENSIONERS तुमचे subscribers असून त्याबाबत विचार सांगावे.
ढ गृहमंत्री आता दिल्ली ला कायमचे जाणार असे ऐकले आहे.
Pan lok he visarale aahet. Yogi Adityanath na parat sattet yenyasathi zagadave lagel.
Yes but he should not compromise
महाराष्ट्र?
अपेक्षित व्हिडिओ.अंगावर पाणी उडवले. एका स्त्रीला बाईक वरून पाडले. भिजवले( अनेक वृद्ध, मुली, स्त्रियांना). बघितला व्हिडिओ. मुद्दाम त्रास दिला.
शेळपट मनोवृत्ती विषयी काय मत आहे ?
याच बुलडोझर बाबाने मोदी शाह यांची ठेवून दिली.याच उत्तर प्रदेशात जनतेने भाजपला कितीवर आणून ठेवलं ते बघा.आजही गुन्हेगारीत उत्तर प्रदेश एक नंबर वर आहे.उगाच कौतुक करू नका.रस्ते बघा मंदिर बघा..
@@madhukarlad6964 बदमाश लोक युनाइटेड असतात त्यामुळे झालं हे! शिवाय मुसलमान लोकांनी भाजपा ला हरवले! पसमांद मुसलमान वगैरे लोकांचा पुळका आला ना भाजपा नेत्यांना त्याची फळं मिळाली!
लाईक 494😮😊