Special Report | निर्दयी बापानं पुसलं मुलीचं कुंकू,जात किती बळी घेणार? Sambhaji Nagar Honour killing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- महाराष्ट्र राज्याने पुरोगामी विचारांना आपलंसं केलं आहे. पण तरीही राज्यात काही घटना अशा घडतात त्यावर आपलं मन हेलावून जातं. अशीच एक घटना संभाजीनगर मध्ये घडली आहे. आंतरजातीय विवाहातून ऑनर किलिंग सारखी घटना घडली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
The state of Maharashtra has adopted progressive ideas. But still some incidents like this happen in the state and our mind is shaken. A similar incident has happened in Sambhajinagar. Incidents like honor killings have occurred from inter-caste marriages. A young man who started a new life because of love has lost his life.
#aurangabad #Honourkilling #intercastelovestory #marathinews #news18lokmat #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
जात संपवायची म्हणतात आणि शाळांमध्ये प्रवेश करण्यापासून तर नोकरी मिळण्या पर्यंत जात बघितली जाते. कस काय जात संपेल?
Jat shalepasun suru hot nahi bala,tujha gharapasun hote
th-cam.com/video/_BG-jK23APY/w-d-xo.htmlsi=wCnQ-5jHxLHMTxcn
आमचे घर गावा बाहेर हागनदारी जवळ आमची समशानभूमी वेगळी . गावात सार्वजनिक पंगतीत वेगळी पंगत . पहले जाती वाद संपवा . म्हणून शाळा कॉलेज मधी नोकरी पर्यंत जात बघितली जाते समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची साठी . तुम्ही जातीवाद संपण्या साठी नाही बोलणार फक्त आरक्षण वर बोलणार .
@@rdfty-nu8pr तस काही नाही आता. सर्वांना एकच समशान आहे
Ghar ghetana pan jaat pahtat
जात फक्त ही गरीबांना मध्ये आहे राजकारणी आणि सेलिब्रिटी मोठ्या लोकांना जात नाही लोकांच्या मनातुन कधी जाईल हे जातीच भुत काय माहीत
@@siddharthbachute890 बरोबर
शिक्षण व समाज सुधारणांचा अभाव
@@Beke-kg5li correct
सिद्धार्थ भाऊ तुमचे वाक्य खूप काही समज देणारे वाक्य आहेत 🤔🤔🤔🤔
Aarakshan band kAra
धर्मात जात आहे जातित जात आहे त्यामुळेच कदाचित माझा भारत देश मातित जात आहे....😢😢
💯✅
@@rameshwarwaghmare9714 जाती मुळे आरक्षण भेटत, चागल्या शाळेत आणि कॉलेज मध्ये लायकी नसताना addmission भेटत, शिश्र्वर्ती च नावने फुकट पैसा भेटतो, जाती ने नोकरी भेटते, जाती ने नोकरीत बडती भेटते. तेव्हा देश मातीत जात नाही का .
@@Suraj_B27भीमट्याची खोलून मारली भावा तू! 😂
@@Suraj_B27 te tar barobar bhai tuz kaarn ya desha madhye asa konhi nahi ki tyala aarkshn nahi aahe mahun government ne jaatiche naav kaadhu fakt bhartiya karaav
धर्म हा माणसाला नैतिकता शिकवतो काय, माणसाला माणसा प्रती प्रेम शिकवतो काय, करुणा जागृत करतो काय??
जात कशी संपेल, शाळेपासून, नोकरीपर्यंत जात पाहिली जाते..😅😅😅
काय बावळट बाप आहे मुलीच्या नवऱ्याला मारलं तिला विधवा केलं . मुलगा आणि तो स्वतः जेल मध्ये सगळं वाटोळं केलं पटलं नव्हतं तर तिच्या कडे आयुष्यात ढुंकून नव्हतं बघायचं पण हे काय करून ठेवलं . मुलीच्या आणि मुलाच्या आईचा काय दोष याच्यात. किती त्रास त्या माऊलींला
ज्ञानेश्वर माऊली?
@@sheetalsuryavanshi9547 अभिमानी बाप होता, मुलगी खालचा जाती वाल्या सोबत पळून गेली म्हणून तोड लपवून बसला नाही तर त्या मुलीला जनमा ची अदल घडवून अभिमान ने जेल मध्ये गेला.
भोग आहेत बापाचे.मुलीला विधवा केलं.मुलाचा जीव घेतला आणि ऐक आईचा मुलगा हिरावून घेतला.किती पाप केलं.आता जेल भोग नराधम नीच माणूस
@@tusharjadhav8893 मी माझ्या घरच्याच मनाने केलंय लग्न आणि फुकण्या तु नको मला शिकवू तूझ्या सारखे मुलं बाहेर लफडी करतात पण तुम्हाला बायको मात्र संस्कारी पाहिजे तेव्हा कुठे जातात तुमचे संस्कार . तो माणूस आता मुलाला घेऊन जेल मध्ये गेलं आता राहिली का इज्जत.
@@tusharjadhav8893बरोबर आहे , परंतु बापाने स्वतः आत्महत्या करायची
OBC-बौद्ध वाद होता.
लगेच म्हणतील मराठा-बौद्ध
समाज प्रवृत्त करतो समाजाची मानसिकता खालावली आहे, धर्म अशी शिकवणं देतो काय?
@@user-t94dwlfino मराठा-बौद्ध वाद असला असता तर किती राडा केला असता ते आम्हाला ठाऊक आहे.
मराठ्यांची दहशत असा अपप्रचार केला असता.
आम्ही तुमच्या सारखं कधी रडत नाही, संकटाला सामोरे जातो.
@@sound_healing_million आम्हाला माहितेय, कुणबी नाहीत ते. जात सांगायची नसते आम्हाला नाही सवय सांगायची तुमच्या सारखी
लगेच मानायचं काय तो आहेच आधी पासून ब्रामनाच्या दावणीला जाऊन स्वतःच नुकसान करताय मराठा समाज,
एवढा राग होता तर आपल्या मुलीला मारायचं होत
अरे मित्रा मान्य आहे रे जात नावाची गोष्ट असते,
पण आपल्या महाराजांनी आपल्याच लेकींना विधवा करणे हे नाही ना रे शिकवले 😢
" जात जाता जात नाही " ही वस्तुस्थिती आहे !!
Kuthe gele bhadvee.............. 😅 nagraj Manjule la shivy det.... hotel..... 😢😢😢😢...... hum Sabha Dongle hindu
कशी जाईल जात जातीवर ऍडमिशन आहे जातीवर नोकरी आहे जातीवर बढती आहे जातीवर आरक्षण आहे जातीवर तर सगळंच आहे कशी जाईल मित्रा
@@jaymaharashtrajaymaharasht6110 स्वतःची बहीण किंवा मुलगी दुसऱ्या जाती वाल्या सोबत पळून जावून लागणं करेल तेव्हा तुला कळेल जात काय असते.
@@aprichit5043 aanhi ho jaativar jaativaad aahe aani jaatche garv pan aahe
@@aprichit5043 हे सर्व दिसले तुम्हाला पण जातीमुळे जातीभेद करणारे दिसले नाही !! वा !! सलाम तुमच्या विचाराला 🙏🙏
1 महिन्याच्या प्रेमासाठी ती 18 ते 20 वर्ष सांभाळ करून कोण आपल्या मुलीचं वाटोळं होऊ अस कोणाला वाटत नाही याचा विचार करावा
Tuzya mulachya babtit as zal ast tevha pan tu asa same vichar kela asta?
Tya mulachya aai baba ni pan tar tyala yevdh lahanach moth kel hot.
N pream karn tyacha yevdha motha gunha manla jatoy ki tyala mrutu chi shikshya dyavi?
Bahutek shikshan nahi kelet tumhi mhnon asa bolat ahe ..
Gret bap
Barobar ahe bhau रक्ताचा पाणी करुण संभाल करतात आणि कोनत्या पन मूला सोबत पलून जातत वाईट वाटेल च ना
@@kiranmhatre3583 ky vicharache loka ahet samajat
आज पासून लोकांनी माय बापाचा उदो उदो करण्याचं सोडून दिलं पाहिजे. माय बापाला सर्वात महत्त्वाचा असतो तो समाज. तो समाजांना कधी एक घास अन्न देत नाही किंवा यांच्या संकटात कधी कामाला येत नाही तरी पण या मायबापांना सर्वात जास्त महत्त्वाचा असतो तो समाज. पोटचे लेकरं पण यांना आवडत नाही जेव्हा ही परंपरा तोडतात. वाचणाऱ्या पैकी कोणाला जर मायबापा विषयी खूप आवडला असेल तर एकदा माय बापाचं प्रेम आजमावून बघा थोडं त्यांच्या विरोधात वागून बघा म्हणजे तुम्हाला समजल.
विरोधात वागायची काय गरज आहे पण
एवढा घरच्यांचा विरोध होता तर का पळून जाऊन लग्न केले ज्यांनी लहानपणी यवडे लाड केले त्यांचा काहि अधिकार आहे की नाय
खून करणे हा अधिकार आहे का
@@SSPhysics इज्जतीवर आलेल्या संकटाला समुळ नष्ट करणे हे कर्तव्य असते.
लवड्या जीव घेण्याचं हक्क कोणाला नाही...
@@Mohankendre983 अतिशय बालिश विचार आहेत तुमचे. बापाला पसंत नव्हते तर संबंध तोडायचे. त्या बापाने स्वतःचं मुलाचं मुलीचं आणि जावयाचं असं चौघांचा आयुष्य उद्ध्वस्त केलं. ज्या समाजाच्या भीतीपोटी हे केलं तो समाज हे नुकसान भरून देणार आहे का?
@@SSPhysics पण तुम्ही कोण मापदंड आणी प्रमाणपत्र देणारे कि काय चुक आणी काय बरोबर? उगच स्वतःला जगावेगळे दाखवायला स्वतःचे आयुष्यावर प्रयोग करा. लोकांना त्यांचे ठरवू द्या काय चुक आणी बरोबर. तुम्ही समाजाचे ठेकेदार बनु नका.
याला मीडिया सुद्धा तितकाच जबाबदार आहे. कारण तुम्ही जाती निर्मूलणासाठी काहीच करत नाही. जाती जातीत तेढ कशी निर्माण करता येईल एवढंच या मीडियाने केलं आहे राजकारण्याच्या सांगण्यावरून
हे महार बौध्द झाले पण विचार तेच बर्सुटलेले...😢
म्हणून तूम्ही आत्ता भिक मागत आहेत 😅
@@sahil-ne8hvhona gadhav jaga chorat ahe manun
@user-bw9lg1tn5dani tumhi pidhyan phidya chi jamini garib lokancya lutlya
@@ronaldoKing23145 ho manun tumhi gadhavancya raget magcya darane gusnyacha praytn karat aahat
Bhikmagyano 😅😂😆
@@ronaldoKing23145 ho manun tumhi gadhavancya raget magcya darane gusnyacha praytn karat aahat 😅😂😄
जर नागराज मंजुळे जर खरच एका बापाचा असेल तर त्याने sairat 2 बनवावा..... मुलगी दलित होती... एकाचा असेल तर बनव म्हणा
ह्यात काय logic.
💯
बरोबर आहे दादा 💯 तो भडवा लै मराठा समाजावर निगेटिव्ह movie बनवतो
तु बनव की,
खर आहे
हेच प्रकार उलटा असता तर महाराष्ट्रच काय देश पेटला असता.आता जे पळून नेनाऱ्यांच समर्थन करत असतात ते आज बापाचा विचार करत आहे आणि त्याने कस बरोबर केलं हे सांगत आहेत
Hypocrisy 😂😂😂
😂😂 शालूतून मारला
Agreed
👍🏻
बघा आता हे जय भीम वाल्यांनी उलट त्या गोंधळी मुलाला मारलाय.. कोण आहे मागास सांगा आता.. आरक्षण, अट्रोसिटी काढा यांची 😡😡
हे दुसऱ्याला शिकवतात मनुवादी मनुवादी म्हणून कुठं गेली तुमची बाबासाहेब यांची शिकवण
@@sachinmohite6297 bhai ith kuthli babasaheb aale je maarla gela tyaachi galti hoti ka
ये गप अय,बाबासाहेबांवर बोलू नको नाहीं तर अशी खुटी घुसल ना, खुटा उपटेल पण खूटी नाहीं निघायची
Marathvadyat loka Baudha fakt lagna karnyasathi ani reservation ghenyapurtach zhalet. Hindu dharm tyani sodlach nahi, ajunahi Devi devtanchi puja karatat, mhanun jatiwad balagtat.
@@rantadipbhagat1867बाबासाहेबाना कोणी नाही बोलत आहे त्यांचे विचार इतके उच्च होते की त्यांनी सविंधान दिलं आहे भारताला मग त्याच साविंधन च पालन tumchaych लोकांनी नाही केलंय
Respect for बाप❤
बर झाल यात कोनी मराठा नवतं नयतर सगळ मिडिया मराटयांच्या मागे लागले असते...... पुरोगामी महाराष्ट्र हे ते जातिवद सगळ सुरू झाला असता..... आता कुठं काय नाही ..... देव सर्वांना सदबुद्धि देवो..... बिचर्यंचा संसर उधळला गेला..... दोन्ही families suffer kartil...... sad very sad......
Agdi barobar, bar zhal Bappa porgi Maratha navti
बुद्ध धम्मामध्ये दुसऱ्या जातीमधील मुलींनी लग्न केलं की जात आडवी येते !!
सगळ्यात जास्त जातीवाद हा कोणता समाज करतो गावा गावा मध्ये आणि शहरात हे पण पाहणे गरजेचे आहे !!
पण एक जीव गेला आहे तो पण निष्पाप
भावपूर्ण श्रद्धांजली भावाला !! 🙏
जय भीम जय शिवराय 🙏
आम्हाला माहितीये सगळ्यात जातीयवाद कोण करत ते तुम्ही अक्कल नका शिकवू
@@ProudIndian-h2f म्हणजे माझा निशाणा बरोबर होता !!
Maratha samaj right..
Brother @jaymaharashtrajaymaharasht6110
Ekdam barobar bola....ani ekach jaat majaleli ahe MH madhe
ही मुलगी बौध्द होती ना
मुलगा बौद्ध नाही म्हणून मोर्चे नाही निघाले अजून। सांगायचं एकच प्रेमप्रकरणात असे गुन्हे घडल्यावर जात न बघता पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल हे बघावे।
मुलगा बौद्ध नव्हता तर मग कोणत्या जातीचा होता
Obcहोता @@ns123-x7u
@@ns123-x7ugondali mulgi mahar
बापाची इज्जत वेशीवर का टागंलीस..
ईज्जतदार बाप हे परीवार हे सहन करणारा नाही..
बाप किती इज्जतदार आहे ते त्याच्या वागण्यावरून च कळते,तो इज्जतदार असता तर दुसऱ्याच्या पोट चा गोळा हिसकावून बसता घेतला
@@Duggu567tumhi shikvnar izzatdar
Mahnun Kay marun takaycha ka re.
Kiti Magalele.vede ahet ithe.Tyanchya shi Bolaychay nahi aayushabhar.Marun takna he Kay Todga ahe ka
हे गावंढळ माणसाचे विचार आहेत
मग स्वतः ची मुगीला मारायच ना .
शिक्षा झालीच पाहिजे
लहानपणी तुझे काय लाड केले तु विसरून गेली❤ एका रात्रीत तु पळून गेली❤ मी पण एका मुलीचा बाब आहे ता कन्नड
जन्म दिला म्हणजे काय पूर्ण आयुष्याचा कोणी मालक झाला का, कायद्याने 18 वर्षाचे झाल्यावर सज्ञान समजले जाते..
Are patat nhavta tar samabdh todun takayche na
Vichar changle pahije mansache vichar
हे प्रकरण उलटे असते तर काय प्रतिकिया आली असती सांगता येत नाही, गुन्हा केला आहे बापाला शिक्षा झालीच पाहिजे, आणि म्हणतात समान नागरी कायदा आणा 🔔🔔🔔
He prakaran ulatech aahe
दोन्ही समाज समान नागरी कायद्यात आहे अधिक माहितीसाठी विकास दिव्यकिर्ती यांचा समान नागरी कायदा हा व्हिडिओ बघावा
अरे तुम्ही घरातून पळून जातात पण त्या आई बापाला समाजात वावरताना किती त्रास होत असेल, समाजात अजूनही मानसिकता नाही ज्यांची मुले मुली पळून जातात त्या लोकांना खूप वाईट वागणूक दिली जाते
That's the real point bro
घरच्या मुलांना पळून जावं लागतं ह्यात च सर्व आल. कुणी खुशीने पळून नाही जात.
माझ्या मताने योग्य केल त्या बापाने असच चिरडलं पाहिजे कारण कोणाची इज्जत पळणार नाही अन समाजात बापाची इज्जत खाली जाणार नाही
@@abasomane2000 izzatdar लोक असं करत नाही
@@tejaskumar4037 Ho kharay
जे झाले ते वाईट
मुलगी मारुन टाकायचीना त्याच घर बसवल त्यांचे आई बाप काय करतील आता
असा विचार पोरांनी व त्याच्या घरच्यांनी पोरगी पळवयच्या आधी तिच्या आई बापाबद्दल पण करावा ना. आज काल कोनिपन थिल्लर, कमी शिकलेली, अडाणी पोर गोड गोड बोलून कमी वयात कोणाच्याही पोरी पटवून ब्रेनवाश करून स्वतः च्या बापाचा माल समजून पळवत आहेत..... आई बापाने आयुष्यभर काळजाचा तुकडा समजून सांभाळलेली पोरगी आई बापाविरुद्ध फितवून पळून नेतात..... बऱ्याच केसमध्ये नंतर हेच प्रेमी त्या पोरींना रडवतात.... म्हणून पोरींच्या आई बापाच्या मनाला पण काहीतरी किंमत हवी ना.... जो तो नंगाट उठतो आणि सैराट व्हायला बघतोय
असा विचार पोरांनी व त्याच्या घरच्यांनी पोरगी पळवयच्या आधी तिच्या आई बापाबद्दल पण करावा ना. आज काल कोनिपन थिल्लर, कमी शिकलेली, अडाणी पोर गोड गोड बोलून कमी वयात कोणाच्याही पोरी पटवून ब्रेनवाश करून स्वतः च्या बापाचा माल समजून पळवत आहेत..... आई बापाने आयुष्यभर काळजाचा तुकडा समजून सांभाळलेली पोरगी आई बापाविरुद्ध फितवून पळून नेतात..... बऱ्याच केसमध्ये नंतर हेच प्रेमी त्या पोरींना रडवतात.... म्हणून पोरींच्या आई बापाच्या मनाला पण काहीतरी किंमत हवी ना.... जो तो नंगाट उठतो आणि सैराट व्हायला बघतोय
अगदी बरोबर.....
@@latakatore9114 कोणालाच मारण्याची गरज नव्हती. सगळं सुरळीत झालं असतं अविचारी बाप आहे हा
Mulgi tr kashala maraychi 😢
येते कमेंट वाचून मला चांगलाच धक्का बसला कारण बहुतेकांचे मुलींचे वडिलांचे कृत्य आहे त्याला त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.. यावरून महाराष्ट्र किती पुरोगामी विचारांचा आहे ते इथून दिसून येते. पुरोगामी राज्य हे पूर्णपणे थोतांड आहे. हे मला अतिशय अस्वस्थ करून सोडणारे आहे 😔
Kharach😢
पुरोगामी हे काँग्रेस चे चार दोन आणि लाल बावट्याचे चार दोन एवढे च आहे बाकी सगळे जातीवादी होते आहे राहातील
आताच कळलं का😂 देशात पुरोगामी असणं म्हणजे हिंदू धर्माला ब्राह्मण धर्म म्हणुन हिनवायच आणि शिव्या द्यायच्या 😂 हेच जर एखाद्या sc मधल्या मुलाबाबतीत झालं असत तर महाराष्ट्र पेटला असता 😂 संविधान बचाव समिती अशी बहुरूपी समिती बनली असती. त्यामुळे हे पुरोगामी विचार वगैरे सगळे थोतांड आहे . इथे कॉमेंट्स मध्ये जय भीम म्हणून त्या खुन्याच्या कृत्याला समर्थन देतायत 😂
Jagrut zalet lok
Bhava majhya bahinin pn palun lagn kel eka mulasobat tyla changle mul yet hote tila te sarv sodun te palun geli tya divashi majhya gharche sarv jn radat Hite aamhala kahich mahit navht aata aamhi samajachya baher aahe ek pn jn v4t nahi nantr kahi varshan tichya husband chi death zali tr mahit padl tyla AIDS hota aani aata tila pn aahe tyana ek mulgi pn ahe aata sang koni kahi karu shakte ka tiche vadil pn pagal zale aata rastyane badbad karat firtat
मुलगा आणी मुलगी यांची बाॅंडीग असेल तर कोणीही हस्तक्षेप करू नये..
एकदा बापाच्या मनाने विचार करून बघा कसं सांभाळल असेल त्या पोरीला आयुष्यभर निघाली वरती तोंड वर करून बापाचं घर काय आश्रम शाळा समजलं की काय एकदम बरोबर केला बापाने ते मग कोणत्याही जातीचा असो
Are bapu tyacga muli pn maryala pahije fakt mulachi chuk hoti ky
Doghanahi punish karayala pahije hote😢
बरोबर केले मंजे काय जीव घेणे अरे हरामखोर कोणती ही आई किव्हा कोणत्याही बापाला असे वाटले पाहिजे की आपली मुलगी सुखात आहे की नाही ती दुःखात असती आणि काही झाले असते तर बोलू शकत होतो हा जाती मुळे खूण झाला आहे काय रे तुझें भिखार विचार
Mhanun marun takayavh
अरे 70 वर्ष झाले देश स्वतंत्र होऊन तरी.. तुमच्या मनातून अजून जात नाही..कधी सुधारणार मनुवादी लोकांनो तुम्ही 😢😢
दुसऱ्या ना मनुवादी म्हणता म्हणता हेच लोक मनुवादी झालेत 😢
कठोर शिक्षा झाली पाहिजे..
अरे घरातून विरोध होता लग्नाला तर करायच नव्हतं लग्न. असा संसार कधीच शेवट पर्यंत होत नाही. आणि झाला तरी प्रेम हे कधीच शिल्लक राहत नाही. तेव्हा संमती असेल दोन्ही कडून तरच लग्न करा. 🙏
असं काही नसतं
@@SSPhysicsmg KSA ast sang
@@sanketjagtap8934 आजूबाजूला पहा लाखो आंतरजातीय प्रेम विवाह यशस्वी झालेले आहेत
घरातून विरोध होता म्हणून लग्न नाही करायच् का
@@vishwas1401 are jyani tula lahan pana pasun sambhala tyancha Prem tumhala nhi kalat tyani Prema vishayi bolu nye 💯
मुलिची चुक आहे जन्मापासून लहाण च मोठं करायचं अचानक आईबापांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं ... हे योग्य नाही मुलिचा बापाने जे केले ते ठिक व योग्य केलं ❤
काही आई बाप आपल्या मुलांना प्रायव्हेट प्रॉपर्टी समझतात....
Correct
पोरीच्या बापाचा अभिनंदन 🙏💐
मुलगा - ओबीसी
मुलगी - बौद्ध
प्रेम विवाह करा पण घरच्यांच्या सहमतीने करा.. म्हणजे असे प्रकार होत नाही... घरचे तयार नसतील तर तयार करा त्यांना
घरचे तयार होत नसतील तर न्यायालयात जा. कारण न्यायालयपेक्षा कोणी मोठ नाही. ते ठरवतील. काय करायचे काही नाही. तीन वेळा घरचे तयार होत नसतील तर.
घरच्यांची समती नसताना केलात तरी चालेल पण मग पोलिस प्रोटेक्शन आणि थोड जास्त काळजीपूर्वक जीवन जगायचं बघा
आणि फक्त जिहादी ना बळी पडू नका
मुलीनं विचार करून निर्णय घ्यावा यासाठी मुलींना जन्म देतो बाप
लहानाच मोठ करायच आयुष्यभर राब राब राबायच सगळ आयुष्य लेकरासाठी जगायच ते लेकरू आपल नाही झाल तरीपन गप्प बसायच पन आयुष्य भर खाली मान घालून जगण्यापेक्षा योग्य निर्णय घेतला वा पठ्या सलाम तुझ्या धाडसाला
शेवटी बाप नाओ तो
Good work
सर्वांच्या माहीत सत्व मुलगा obc & मुलगी बौध्द आहे
असत्य पसरवू नका
ओबीसी त म्हणजे कोणत्या जाती चा
@@dattudherange5052 गोंधळी समाजाचं आहे मुलगा
@@dattudherange5052गोंधळी समाजाचा मुलगा होता... मुलगी महार आहे
माणूसच घेतो जीव _
कुठली जात ??
खाणाऱ्या अन्नाला कुठली जात असते का !🙌
बघा आता हे जय भीम वाल्यांनी उलट त्या गोंधळी मुलाला मारलाय.. कोण आहे मागास सांगा आता.. आरक्षण, अट्रोसिटी काढा यांची 😡😡
Bar, mag tuzya bahini che lagna dusrya caste madhe kar aani tu pan dusrya caste madhe lagna kar.
@@narayan_74 तू पहिले मनाने प्रेम कर शरीराने नाही... 🙌
मेंदू _ने अपंग शाळेचा विद्यार्थी याच नावाने तुझ्या सन्मान होईल !..
@@narayan_74तू नको करू..आम्ही आमच्या बहिणीचे करू..तुझ्या बहिणीला कुलूप लावून घरात ठेव
कसे होणार हे " संघटित " बौद्ध +ओबीसी विवाहास जर असा विरोध असेल तर ...हजारो वर्षे जरी गेली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही..
मुलगा मराठा आहे....नावाचे कुणबी असतात मराठा लोक
@@TRUTH1288 OBC hota to , nit mahiti ghe
Bappa porga Maratha asta tar akkha Maharashtra petla asta 😂😂
भुजबळ, हाके, शेंडगे, कुठे आहात बाकी वेळेला ओबीसी ,ओबीसी करता आता काय झालं का तर बळी गेलेला हा मायक्रो OBC आहे
हे सगळे स्वतःच्या राजकीय करिअर साठी करत आहे. यांना micro obc चं देण घेणं नाही.
विशेष म्हणजे मुलगी दलित आहे दलित लोक जातीयवादी झालीत💯
जातिभेद हा केवळ गोरगरिबांनी सामान्य माणसात आहे मोठे उच्चवर्णीय लोक बॉलिवूड आणि राजकीय नेते जातपात पाळत नाहीत
बापान काय आश्रमशाळा काढली होती का. बापाची इज्जत काढायचा अधिकार दिला कोणी पोरीला.
Tula Prem Kaya Astay Mahet Nahe 🤠✍️📢
@@jayBharatiraanga6425 बापाच प्रेम आपणास माहित नसाव
@@jayBharatiraanga6425 जरा दुसरयाशी बोलताना अरेतुरे करू नये एवढं कळून घ्या
@@bhooshanchavan4953 Tu Lahan Ahay Mazya Peksha 🤠🤧🤧🤧
जो बाप स्वतःच्या पोरीच आयुष्य उद्ध्वस्त करतो तो कसला बाप कसाई आहे तो
शाळेच्या ऍडमिशन पासून जर जात संपवली असती. तर आज 75 वर्षानंतर तुमची जात कोणती हा प्रश्न सुद्धा विचारायची माझी हिम्मत झाली नसती.
मूळ समस्या कुठून सुरू होते.त्याच्यावर उपाययोजना करायच्या ऐवजी बाकीच्या गोष्टीवर बरीच चर्चा रंगते.
Right 👍
बडे साहेब तुमच्या मुली ने आसच केलं आसत तर तुमची भाषा हिच आसते का
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
Bade bhasha badlu manus aahe
@@Arkadam1993bade pn jatiwadi ahe
खूप आदरणीय कामगिरी बापाबद्दल ❤ मुलीला देखील खपवायला हवे होते
आज जातीला महत्व फक्त आरक्षणामुळे आहे,जात ही कामावरुन व्यवसायावरुन निर्माण झालेली आहे,आज कोत्याही जातीचा व्यक्ती कोणतेही काम करताना दिसतो.जातीयवाद संपवायचा असेल तर जातीवर आरक्षण न देता आर्थिक निकषावर द्यायला हवे.
मुलगी महार आहे मुलगा गोंधळी समाजाचा आहे. आरक्षणाचा काहीही संबंध नाही..
बाळा बाल बुद्धि वाणी बोलू नको तुला आरक्षना बाबत अधिक माहिती करुण घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे बाळा नाहीतर अश्या स्टेटमेंट वर कॉमेंट करू नको लोक वेड म्हणतील शेवटी एकच १९५० च्या अगोदर आरक्षण नव्हते तर मग जातीयवाद होता की नव्हता
हे कोर्ट मॅरेज सरकार ने बंद करावे नाहीतर आई वडील असल्याशिवाय लग्न लावू नये
कोणाच्या लेकराला ठार मारणे गंभीर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा झाली पाहिजे, एवढाच कठोर बाप होता तर स्वतःच्या मुलीला सांभाळता आले नाही काय, मुलगा तर गेलाच पण मुलगी आयुष्यभर खुषीत दिसल काय,
बरोबर आहे बापाचे त्या बापाचा पूर्ण अधिकार आहे
अत्ता कोनत्याही संघटना निषेध कार्नार नाहित कारण मुलगा बौद्ध नाही
स्वतः ची मुलं आणि दूसऱ्यांची मुलंसुद्धा स्वतः ची प्रॉपर्टी नाही
यांना बाबासाहेब कधीही समजले नाहीत, बौद्ध ही एक जात बनवली यांनी 😢😢 दुर्दैव आहे आंबेडकरी विचारांचे 😢😢
मन हेलावणारी घटना,माणसं इतके का निष्टुर होतायत😢 भारतातली लोकं कधी सुधारणार. बाबासाहेबांनी जगाला दिलेल्या माणुसकीच्या विचारांना अनुयायांनी च तिलांजली दिली का? असा प्रश्न
मी या कृत्याच समर्थन करत नाही पण तु लग्न करून मोकळी झालीस.पण समाजा कडून जो मानसिक छळ होतो कुटुंबाचा त्याचं काय?
समाजानेही आता लवकरात लवकर भानावर येऊन आपली प्रत्येक कन्या चुस्लिम जिहादी यांच्या टारगेटवर आहे सेक्स जिहाद व धर्मांतरण तुकडे तुकडे करून हत्या करण्यासाठी हे ओळखलं पाहिजे
त्यामुळे कोणताही सनातनी मुलगा मुलगी असो त्यांना पूर्ण समाजाने होईल तेवढा सपोर्ट केला पाहिजे व म्हणजे कमीत कमी आपले तरुण-तरुणी या कांड्या पासून वाचतील🎉😮😮
1 number
मुलांनी आणि मुलींनी आपल्या लग्नाचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे घ्यावा.
परंतु आपण घेतलेल्या निर्णयामुळे समाजात आपल्या आई वडिलांची मान खाली होणार नाही याची काळजी घ्यावी.
Lagn kela mhanun Maan khali?? Jatiwadi pana band Kara....kaay sale bindok loka ahet
जशी लोकसंख्या वाढेल तशी मानव जात जास्त बिघडत जाणार माणसातच माणुसकी राहिली नाही अजून सुद्धा माणूस जातीवर अडून राहिलाय तर मला सांगा आपला डिजिटल इंडिया कधी होणार?
सैराट सिनेमाची आठवण झाली.
बघा आता हे जय भीम वाल्यांनी उलट त्या गोंधळी मुलाला मारलाय.. कोण आहे मागास सांगा आता.. आरक्षण, अट्रोसिटी काढा यांची 😡😡
हो का. 😂😂. मुलगी महार आहे मुलगा गोंधळी समाजाचा आहे.
@@rushimarwadkar384मुलगी कुणबी मराठा आहे. म्हंजे बाहेरून कुणबी आतून मराठा
@@rushimarwadkar384 कोणीही असुदे जात जाता जात नाही.
@@TRUTH1288are mulgi konti zat ahe Ani sarvo magas ahet na mag ka karta jativad😂😂
जातीची प्रतिष्ठा खोटी असेल पण बापाचं आपल्या मुलीबाबत असणार प्रेम खोटं नसेल
अता अॅट्रासिटी होणार नाही आणी देश सुध्दा पेटणार नाही
Big big question 😂
Right 👍
कोणत्याही बापाला आपल्या मुलीच वाटोळ झालेल आवडणार नाही
मुलींनी पण आई-वडिलांच्या विरोधात जाऊन असे पूर्ण चुकीचे आहे
आई-वडील सर्व बघून देखून मुलींची लग्न करतात मग मुलगी असो या मुलगा
आपण लहानाचं मोठं करायचं आणि आपली मान खाली करून टाकायचे हे चुकीचं आहे समाजात किती मुलींचे अशा प्रकारे वाटोळ झालेला आहे
मुलगा करताना सर्व गोष्टींच्या चौकशी करा
Jar bhawa chovkashi kelya nater mulga wait nighala aani aai vadil chukat nahi he kasha Varun mamun Kai marun takaych kiteck
Vela aai vadilani karun dilele vait thartat
जात महत्वाची नाही म्हणायचं जात न विचारता देशात कोणत एखाद्य काम होत का ?
Ok mag hya ghatne la Justified ahe???
बाप महत्वाचा आहे का नाही?
@@actively-passive7119ho
@@bhooshanchavan4953 Bhai comment vachale tujhe tya mule arkshan magtat tumhi hat tumhi banavali dev navhata ala ha motha to lahan he kon tharavnar dev ? Dev sathi Manas ek saman astat mag tyani k cast banavli Ani ko n lower kon upper cast wala ahe he tharavnar kon tu? Jewha emargency madhe bolld lagte tewh cast baghun gheto jevha bhook lagte tevha koni pik uga al ahe he baghun gheto
@@bhooshanchavan4953 india cha ashi country ahe jikde cast bhetate 😂 Jagat kuthe bhetat ka nahi mahit nahi chala hyachule india kiti mansik rogi ahet he pan baghayala milte
खूपच निर्दयी आणि वाईट घटना. दोषी बाप आणि मुलगा या दोघांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे नवविवाहितेला आणि मुलाचा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.
😂 नवं विवाहितेला कसला न्याय? तिला सहआरोपी केलं पाहिजे....पोराचा जीव गेला ते तिच्यामुळे
बापाने मुलीच्या प्रेम भावना समजून घ्यायला हव्या होत्या. लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. मुलगा सेटल नसेल तर करण्यासाठी मदत करून मोठेपणा दाखवायला हवा होता. दोघे सुखाने राहिले असते. पण मुलीच्या सुखापेक्षा जात महत्वाची वाटली बापाला.😢
नर आणि मादी पशू पक्षाच्या जाती तर बुद्धिमान असणाऱ्या मानवा मध्ये कुठल्या जाती पडल्या ज्यामुळे माणसं माणसात अंतर आहे पूर्वी याच जातीपातीच्या भिंती, वर्ण्यव्यवस्था मुळे महापुरुषांनी संतांनी आपले जीवन संपविले पुरोगामी विचार कुठे आणि आताचा महाराष्ट्र
पळून जाऊन लग्न करणे पण चुकीचंच.
जा आई बापाने लाहन चे मोठ केलं त्याला त्यांना वारेवर सोडून गेल्यावर ची परिस्थिती काय असते ते फक्त तेच लोक सांगू शकतात.
Ajun kiti jati arakshan magnar
बरोबर केलं बापानी... पण थोड़ा उशीर केला... लग्न व्हायच्या आधी संपवायचं असतं
Yed zavya tuzi bahin bhau aste tr😂
बाप 10 वर्षे तुरुंगात जाणार त्याबद्दल तुला आनंद झालाय का
तू एकटाच असा आहे का घरातले सगळेच असे बिनडोक आहेत... ?
तुझी मुलगी पण थोड्या दिवसाने हेच करणार आहे. थांब थोडे दिवस
Yedzava आहेस का तू
😢😢
या घटनेला फक्त महाराष्ट्र पोलिस जबाबदार आहे 😡😡😡
अंतरजातीय विवाह योग्य मात्र आई वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जावुन लग्न करणे चुकीचे
जर जाति वेग वेगळ्या आहेत,
मग का करायचं दुसऱ्या जातीत लग्न?
का घुसायच दुसऱ्या जातीत?
Two jaati don desh aahe mang......ek deshat don jaati rahu nahi sakat.....
एकदम बरोबर दादा
डोक्यात शेण असणारे लोक तुम्ही काय बोलणार
लग्न हे teamwork असतं ... त्यात जात एक असणे गरजेचे नाही... उलट असे जुळत असेल तर खूप चांगले कारण डोक्यातले अहंकार बाजूला सारवून एक मेकांच्या जाती - धर्माचे आदर भाव व ज्ञान वाढते.
Unity in Diversity ... ही आपल्या देशाची मूळ ओळख आहे...
असे जातीत लग्न न करणार्यांना मारून टाकून आपण सिद्ध करत आहोत की आपली अधोगती होत आहे... एकतेच्या नाही, विभक्तता च्या मार्गावर चाललो आहोत.
यात कोणाची चूक आहे
मुली पण बावळट आहे आई बाबा ल गर्व वाटावा असा मुलगा बघून लग्न करावं तुम्ही अशा छपरी मुलाशी लग्न केलं तर अस होत दोन कुटुंब उध्वस्त होऊन गेले
Kontyahi angle ne to chapri nahi vatat ahe btw
Kanat bali nhi disli ka Tula tai @@mint583
@user-bw9lg1tn5d oppss you wanted tom cruise ohh, but btw you are not the family member of that family. So dont tell what are your choices.
@user-bw9lg1tn5d that girl is not also Angelina jolie though 🤣🤣🤣
@user-bw9lg1tn5d dont comment on assumptions, "might be". Clearly can be seen she is not Angelina jolie. And let me know your definition of chapri
Justice for Amit 😡
एकदम बरोबर झालं पळून लग्न करणाऱ्याला अशीच शिक्षा पाहिजे वडिलांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे
भारतामध्ये लग्न करणे हा गुन्हा नाही. परंतु एखाद्याचा खून करणे हा नक्कीच गुन्हा आहे.
आता त्या पोराचा भाऊ बदला घेईल... असच हत्या सत्र चालू होईल... एका जातीयवादी मागास विचाराने... तुम्ही किती बिनडोक आहात
Tu tuza pot chya pori sobt pan asach karshil kay re bhadya
Bap mulicha 4 lakh rupaye cha swada krun lgn laun det hota dusrya mula sobt
Ky barobar ahe evdhch hot tar swatachya poricha jiv ghyaycha na lokanchya porancha kashala Bali gheycha
मुलगी जर हिंदू असती ,आणी मुलगा जर बौध्द असता ,तर वातावरण पेटंल असतं
त्या मुलीचा व्हीडिओ नीट बघा..
ती मुलगी त्या व्हीडिओ मध्ये स्पष्ट सांगत आहे की तिच्या वडिलांनी ज्याच्या कडून ४ लाख घेतले होते त्याच्यासोबत हिच्या वडिलांनी हीचं लग्न ठरवलं होतं.. हिने या व्हीडिओ मध्ये तिच्या वडिलांना माझं दुसर्या मुलावर प्रेम आहे अस सांगितल नाहीये.. तिने डायरेक्ट तिच्या प्रियकराला contact करून त्या मुलाला सांगितले आणि त्या मुलाने तिला बोलावून घेतल्यानंतर तिने त्याच्यासोबत पुणे येथे जाऊन लग्न केले आहे..
पत्रकाराने तिला जेव्हा जातीवरून मारलय का अस विचारल्या नंतर तिने सांगितले आहे की हो जातीवरुन झालयं..
लहानपणापासुन एकत्र खेळले आहेत ते असही तिने सांगितले.. लहानाचे मोठे सोबत झाले आहेत.
पत्रकाराने हे सुद्धा विचारले आहे की त्याचे वडील आणि तुमचे वडील मित्र होते का..? यावर तिने उत्तर दिलेले नाही.. ती हो ही बोलली नाही आणि नाही सुद्धा बोलली नाही..
म्हणजे अर्ध्या गोष्टी लपवल्या सारख्या दिसत आहे.
जातीयवाद काय असतो हे आपल्या लोकांना चांगलच माहीत आहे.
तिला ती कुठल्या जातीची आहे आणि तो कुठल्या जातीचा आहे हे सुद्धा विचारलं नाही म्हणजे इथे दिसून येतय की बौद्धांना टार्गेट करण्यातं येत आहे.
आपल्या समाजात लग्न झालं म्हणजे ती आपल्या समाजातील होती असे आपण समजू शकत नाही..
महार ही जात समाजातील सगळ्यात खालची जात आहे.. आणि ते लोक बौद्ध पद्धतीत त्यांचे सामाजिक कार्य करत असतात.. आपल्याला अजूनही माहीत नाही त्या दोघांची जात काय आहे??
तिच्या वडिलांनी ४ लाख उधारी घेतलेल्या मुलासोबत आपल्या मुलीने लग्न न केल्यामुळे रागाच्या भरात त्या मुलाचा जीव घेतलेला आहे हे स्पष्ट होतय.. म्हणजे इथे पैशांच्या व्यवहारावरुन जीव घेतला गेला आहे हे स्पष्ट होते.. जातीमुळे जीव घेतला हे ती पत्रकाराने विचारल्या नंतर सांगते.. त्या आधी ती वेगळच सांगत आहे..
आपण स्वतःला अभ्यासू म्हणवतो तर एकदा व्हीडिओ नीट बघून प्रतिक्रिया द्या..
त्यांनी "जातीयवादातून खून" हे highlight केलय म्हणून तेच घेऊन पळू नका..
मी बचावकार्य करत नाहीये.. फक्त बौद्ध बांधवांना सांगत आहे हे लोक आधीपासून बौद्ध समाजाला टार्गेट करत आले आहेत अजुनही करत आहेत.. त्यामुळे प्रतिक्रिया द्या पण शब्द जपून वापरा..
जे झाल ते खूप वाईट झाल आहे.. आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे..
एका निरपराध मुलाचा जीव घेतला आहे याचा जाहीर निषेध..
मुलगा हिंदू obc आहे मुलगी बौद्ध SC आहे
Hmmm
आरक्षण द्या मनल की विरोध आणि लग्न म्हणल की जमतंय वा
बरोबर बोलले सर
Kahe Pun Jodu Nako 📢 Jatewad Sampwa Nahe Tar Babanchee Patshala Dakhwa 📢💦😢
@@jayBharatiraanga6425 मित्रा शाळेत गेल्यावर मुलांना जात विचारतात ऍडमिशन करताना दाखल्यावर जात लिहतात मग कसं संपवणार जातीव्यवस्था
@@santoshjadhav-gk4sw Tay Official Bab ahay Practical Karu Naka Jatewad Sairat Cha End Chukecha ahay Always Show Happy Ending Mhanun Ashay False Honour Killing Wadlay 😎🤠✍️🤧🤧🤧
@@jayBharatiraanga6425tu shikvnar ka arva tar jat Ani dharmavar chalal aahe
ती पळून गेली तो जगातून गेला दोन्ही घर उद्धवस्त झाले शेवटी काय मिळालं त्या मुलीला काही दिवसांनी त्याचे आई वडील बोलतील तिला या पोरी मुळ माझा मुलगा मेला 😢😢😢😢
कोणीही जन्म घेतानी आपली जात ठराऊन जन्म घेत नाही,माणसांची जात ही मानवता आहे
Mag aarakshan jat pahun ka deta
✨🚩✨ काही झालं तरी आता तरी सर्व भेदभाव गाडून सर्व सनातन्यांनी एक आणि एकच झालं पाहिजे ✨🚩✨जय शिवराय
अत्यंत दुर्दैवी घटना...
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Sc समाजच ठेका घेतलेले नेते आता दिसत नाहीत बोंबळतणा कारण मुलगी sc होती आणि मुलगा obc म्हणून का हे लोकच एरवी बोंबलत असतात जातीवाद होतोय म्हणून आता गप का तोच मुलगा sc असता आणि obc बापाने अस केलं अस्त तर किती कांगावा केला असता म्हणजे हा जातीवाद नाही का ?
फेब्रुवारी 1924 साली जेव्हा एक राजर्षी शाहू महाराज नावाचा राजा आपल्या बहिणीच लग्न एका धनगर मुलीशी लावून देतात...1924 ते 2024 ..😢 किती बदल झाला.?? कदाचीत हे लोक स्वतःला त्या राजघरण्याहून सुद्धा मोठे समजतात वाटत...😢
मुलीला आयुष्भर नसता बोलला बाप तर चाललं असत मारायची काय गरज होती
Barobraahi
Full support bapala
पोटचीं पोरगी मारायचीं न . का नाही दाखवली मरंदांनगी . स्वंताच हळजीलेलच कापायचंन ना रहेगा बाज .ना बजेंगी बासुरी
तस कोणी नाही करत दुसर्यच मरायच आणि दोनी घरची वाट लावुन टाकायचि
मुलगी बौद्ध आणि मुलगा ओबीसी...?
Hao
लढेंगे न्याय दीलायेंगे ❤
आई-वडिलांच्या व्यतिरिक्त का तुम्ही लग्न करत आहे आई-वडिलांचा काहीतरी अधिकारा असेल न जन्म दिल्याचा
Lagnacha adhikar mula mulicha asto....jara abhyas kar
बरोबर आहे
Thanks lokmat channel for showing this news and support his family...keep it up lokmat team...🎉
बिगर संस्कृती ची मुलगी आहे ही आई बापाची इज्जत येसीला टांगली आणि आआता म्हणती नवरा नवरा
वेळीच लक्ष दिले असते तर अनर्थ टळला असता 💞
मस्त काम केले बापाने.आयुष्यभर ताठ मानेने जगणार आता तो.
Jail madhi😂
@@jadhavgopal01 असू दे ना काही फरक पडत नाही.