धन्यवाद सर. आपण दिलेले पवार साहेबांचे उदाहरण प्रतिधिनिक स्वरूपात आहे पण कमी अधिक प्रमाणात हेच धंदे राजकीय आश्र्यामुळे चालू आहेत. फडणवीस साहेब जो पर्यंत ग्राहमंत्री आहेत तो पर्यंत पर्शीलिटी चे राजकारण चालणार.
राजु पाटील , आता बोट मोडून काही होणार नाही. मतांचा टक्का वाढला की तुमच्या सारखे कावळे सडके उंदिरच शोधून आणणार...... चांगलं अक्षर तुम्हाला दिसणारच नाही. द्रुष्टी चांगली ठेवा. बारामती तुमच्या घरीच ठेवा. जय श्रीराम.
पत्रकार मीडिया हा लोकशाहीचा तिसरा खांब आहे यामुळे सत्तेत कोणीही असो मीडिया पत्रकार हे नेहमीच सत्तेच्या विरोधात बोलत राहणे गरजेचं असत उद्या जर काँग्रेस सत्तेत आली तर काँग्रेस विरोध भूमिकाच मांडली पाहिजे हीच खरी पत्रकारिता आहे ( नाही तर सत्तेचा माज खूप लवकर चठतो )
एकदम अभ्यासपूर्ण परिपूर्ण माहिती.
खूपच छान शब्दात वस्तुस्थिती मांडलात। डोळस पत्रकारीता आज पाहायला मिळाली। अभिनंदन, धन्यवाद।
पाटील साहेब धन्यवाद
अगदी बरोबर ,सत्य परिस्थिती चा विश्लेषण राजू पाटीलसाहेब 👍
बरो्बर आहे पाटील तुम्ही वेळींच नजरेस आणून देत आहेत
वास्तविक टॉप वरील माणसाची चौफेर नजर पाहिजे
अगदी बरोबर
Wel come very good speeh 🎉❤
सडेतोड विश्लेषण 👌👍
धन्यवाद सर. आपण दिलेले पवार साहेबांचे उदाहरण प्रतिधिनिक स्वरूपात आहे पण कमी अधिक प्रमाणात हेच धंदे राजकीय आश्र्यामुळे चालू आहेत. फडणवीस साहेब जो पर्यंत ग्राहमंत्री आहेत तो पर्यंत पर्शीलिटी चे राजकारण चालणार.
हो बरोबर आहे पाटील साहेब तुम्ही जे बोलता ते शब्द न शब्द खरे आहेत त्यांचे बगल बच्चे त्यांच्या नावाने टोप्या घालण्याचे काम करत आहेत..
अचूक माहिती!
🎉
बरोबर आहे
याचा फटका मला पण बसला आहे @ तांदुळजा
right
100%
नंबर एक सर धन्यवाद विश्लेषण केले सर.
Nice
jatiwadi aamdar
❤❤❤
अशाच प्रकारच्या कार्यकर्त्या च्या सुळसुळाट मुळे विलासराव देशमुख ९५ ला पडले होते.
अगदी योग्य बोललात पाटील साहेब , धन्यवाद.❤
ज्या मुलाला मारले त्या माणसाला शिक्षा झाली का
तंबाला ला रोज २०.क्रोर चा उलाढाल चालतो
अभिमन्यू पवार वेळीच सावध व्हा वेळ गेलेली नाही
अरे बाप रे असं असेल तर अवघड आहे
Very nice 👌👍
R8ght
तंबला to .निलंगा या गावी क्लब चालतो अबिमनायु चाया आशीर्वादाने
मा आमदार साहेबांना या बद्दल कसलीच
माहिती नाही हो
Barobar patil khup dip gelat
Jamkhed talukyat Ashich dahashat Ahe
ऑसा चा परळी होऊ नये म्हणजे झाल नाहीतर ईथ कोनी वाल्मीक, चाटे कोणी घुले तयार व्हायचे आणि सामान्य माणसाच मरण व्हायच
राजु पाटील , आता बोट मोडून काही होणार नाही. मतांचा टक्का वाढला की तुमच्या सारखे कावळे सडके उंदिरच शोधून आणणार......
चांगलं अक्षर तुम्हाला दिसणारच नाही. द्रुष्टी चांगली ठेवा. बारामती तुमच्या घरीच ठेवा.
जय श्रीराम.
Kami nahi chutiyio shahar mi
तुम्ही सतत बीजीपी विरोधी भुमिका घेत आहेत तुम्हाला कांग्रेस चं दिसतय का नाही
पत्रकार मीडिया हा लोकशाहीचा तिसरा खांब आहे यामुळे सत्तेत कोणीही असो मीडिया पत्रकार हे नेहमीच सत्तेच्या विरोधात बोलत राहणे गरजेचं असत उद्या जर काँग्रेस सत्तेत आली तर काँग्रेस विरोध भूमिकाच मांडली पाहिजे हीच खरी पत्रकारिता आहे ( नाही तर सत्तेचा माज खूप लवकर चठतो )
*लातूर शहर मधील खाजगी दवाखान्यात कोणाची गुंतवणूक आहे आणि हो 40:60 च प्रमाणात टक्केवारी मिळते म्हणे कोन कोन आमदार आहे हुडकला पाहिजे*
हे आगदी बरोबर बोललात पाटील साहेब कारण आमदार साहेब एकदम चांगले आहेत पण बगल बच्चे काही अडचण निर्माण करणारे आहेत
अगदी बरोबर