Devendra Fadnavis Nagpur : 'शेतकऱ्यांना मोफत वीज' हा ऐतिहासिक निर्णय : देवेंद्र फडणवीस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #Maharashtrabudget #devendrafadnavis #nagpur #abpmajha #abpमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Devendra Fadnavis Nagpur : 'शेतकऱ्यांना मोफत वीज' हा ऐतिहासिक निर्णय : देवेंद्र फडणवीस
Video Credit : | Sudhir Kakde/Producer | Pranav/ Editor
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
साहेब शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दया व शेतकरी कर्जमुक्त kra🙏
निवडणुका झाल्या की डबल रेट
Hech comment sodhat hoto, 😂 ghy vakda chadvun
@@AskMeSSS पाळलेली कुत्री कधीं येतात तेच बघत होतो. तू घे चडवून फडण20
सरकारने वीज बिल माफ केले त्या बद्दल अभिनंदन पण सरसकट करावं 7.5hp आणि 10hp असा भेदभाव करू नये सरसकट करावं अशी सरकारला सर्व शेतकऱ्यांची हात जोडून विनंती आहे
बरोबर आहे सर
नविन जोडणी मोफत... व अगोदरच्या विज बिलाची माली कदाचित नाही
बरोबर आहे दादा 👍
कर्ज माफ करा
आमच्या मालाला भाव दया आम्ही सरकार ला कर्ज देऊ
इतकी शेतकऱ्या त हिम्मत आहे
ते जी येस टी वाडुन वसुल करतील
सगळ्यांना सगळंच फुकट देऊन टाका म्हणजे सर्व प्रश्न मीटतील आणि देश कर्जबाजारी होईल आणि लोक आळशी बनतील
फडणवीस मुख्य मंत्री झाल्या पासून शेतकर्याला विज बिलसु्द्धा नाहि
चागल बोलता येत नाही तर वाईट तरी बोलू नको
@@user-nv4zu1in3itune kiti Vela vij bil bharle
यांना फक्त शेतक-यांच्या नावानेच राजकारण पाहिजे आहे
कर्जमाफी व्हायला पाहिजे
भीक मांगे 😂😂
@@Yamraj7038
बाजारात भाजीपाला आणायला गेल्यावर भिक मागू नका, एव्हड्याला द्या तेव्हड्याला द्या.
सोयाबीन ला 4500 रुपये भाव व कापसाला 65oo रुपये तसेच कान्दा ला पण कमी भाव यामुळे शेतकऱ्यांच्या खुप नुकसान झाले असून त्याची भरपाई 5000 रुपये नि होणार नाही. त्यामुळे फडणवीस या निवडणुकीत गेलाच म्हणून समजा 😂😂
मोफत विज अंमल कधी पासुन ते सांगा
कधी भरलं आहेस वीज बिल शेतीच😂😂?shetich
फडणवीस साहेब आज मी खरंच मनापासून आपणास धन्यवाद देतो असेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या जेणेकरुन शेतकरी शेती करती
चांगले निर्णय घेतला मुलींना मोफत शिक्षण वर्षाला तिन टाक्या गेस महिला ना 1500हजार रु महीनयाला चांगला निर्णय
अजून चालू आहे नरेटिव्ह 😃शंभर कोटीतून पंच्याऐशी कोटी
खाणारे दलाल नेते चमचे जिकडे तिकडे कमेंट्स मधे एक नंबर 😈
फुकट खाऊ वृत्ती....😂😂
या सर्व योजनांची काहीही गरज नाही
फक्त कर्ज माफी पाहिजे
Soyabim 6000/ & kapus 10000/-chi magani
Kadhi purn karanar
पीक कर्ज माफ करा साहेब शेतकऱ्याचे ही एकच मागणी आसेल शेतकऱ्याची
जय किसान जय जवान
आम्हाला प्रोत्साहन पर अनुदान चार वर्षापासून येत आहे पण अजून काही आमच्या पर्यंत पोहचले नाही
कर्जमाफी देण्याची गरज आहे ती द्या नाहीतर विधानसभेला समजेल शेतकरी काय करू शकतो
Ghanta vajav
नमो शेतकरी सन्मान निधीचा राज्य सरकार चा हप्ता बंद झाला की काय❓😂😂
अधिकृत मोफत वीज जोडणी द्या
दिवसाची 12 तास पूर्ण दाबाने वीज द्या
😀😀😀😀😀😀
‼️चादर फटी ‼️
‼️खैरात बटी ‼️
Karj mafi jali pahije
२ लाखाच्यावरील शेतकर्यांचे कर्जमाफी करावी...
शेतकऱ्यांच्या कापसाला 12000 रुपये सोयाबीनला सोयाबीन 7000 रुपये द्यावे अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती आता आश्वासन देऊ नका साहेब
खुप दिवसाची शेतकरी याची मोफत लाईट मागणी पूर्ण धन्यवाद
टरबूज भाई जियो चा फोन आला रिचार्ज चे पैसे वाढणार आहेत रिचार्ज चा बिल वाढणार आहे असं फोन येतोय
शेतकऱ्याला वीज बिल माफी नको शेतीमालाला हमीभाव द्या जोपर्यंत शेतकऱ्याला शेतीमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी बीजेपीला मतदान करणार नाही
पण ती अट काढा ७ hp ची मोटर चा सर्वांना लागू करा
धन्यवाद फडवणीस साहेब चांगले निर्णय घेतल्याबद्दल असेच काम करा सरकार निवडून येईल
2 लाख कर्ज माफी करा साहेब
घोषणाचा पाऊस आहे फक्त
चमचे 😂
कर्जमाफी करा.
२ लाख ५० हजार रु.पर्यंत च
तुमचं आडीच लाख कर्ज आहे वाटत 😅😅
Sharad la sang
अहो पत्रकार साहेब शेतकरी कर्ज माफी देणार का हे विचार
शेतकऱ्यांच्या एकदा सात बारा कोरा करा नाहीतर विधान सेभेला सरकार पडेल
शेतकरी मालाला भाव द्यावा. शेतकरी कर्जं माफ करावे. ही पण घोषणा करण्यात आली असती तर चांगलं काम झालं असतं.
यवडया योजना लागू केल्यास, शेतकर्याचा कापूस 5000 हाजार आणि सोयाबीन 3000 रपये विकायला सरकार भाग पाडणार हे मात्र नक्की
तुम्ही शेतकर्यांच्या मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या, लोकांना रोजगार द्या.. भलतेच नमो 6 हजार, पीएम किसान 6 हजार, लाडकी बहीण योजना 1500₹ महिना... अशे फुकट पैसे किती दिवस वाटनार आहात तुम्ही.... येणार्या पिढीचे वाटोळे होईल या योजनांनी...
इतिहास जमा अर्थसंकल्प, मर्गजळ तहान भागवणार नाही
Karjmafi var bola saheb
पिक कर्ज किलेर असलेले शेतकर्यांचा पण विचार करा 50हजार देतोय असे म्हटले होते आमच्या जत तालुक्यातील शेतकरी वाट पहात आहेत पंन्नास कवा मिळणार याची
खरोखर च आम्हाला तुमचा अभिमान आहे आहे महायुती सरकार जेवडे काम केले आहे महाराष्ट्र राज्य चा विकास होईल पवार साहेब आणी ऊधव साहेब नुसते थापाडे आहे
विज बिल कधी माफ होणार याची तारीख सांगा साहेब
दिवसा वीज संदर्भात चार महिन्यां पूर्वी भाष्य केले होते त्यांचं काय झाले ते सांग अगोदर, काहीही दिलं तरी हेल्मेट घालूनच प्रचाराला बाहेर पडावे लागणार
शेतकरी प्रत्येक गोष्टीत लाच खाणे एवढा भिकारी नाही, काही देऊ नका, फक्त खत,बीयाणे, औषधी, चांगली द्या, व मालाला योग्य भाव द्यावा, तुम्ही काही देऊ शकत नाहीत, फक्त निवडणूक साठी चालू आहे,या पैकी बराच पैसा तुमच्या कर्मचारी खाऊन टाकतात,
हा अर्थसंकल्प सादर करण्यात काही फायदा नाही फक्त शेतमाल विक्री सरासरी पन्नास रुपये किलो दराने व्हायला हवी ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद
या निर्णयबरोबर आता कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण थांबवा साहेब... 🙏
सरकारकडून पगार 19000 रुपये आहे आणि कामगारांच्या हातात 10000 रुपये देतात साहेब...😢वरून कामावरून काढून टाकण्याची भीती 😢
सरकार आल्यावर कर्ज माफी करा
तुम्ही घोषणा तर खुप केल्यात अंमलबजावणी कधी करणार ते सांगा
काही नाही मिळणार शेतकऱ्यांना 2014 मध्ये सोयाबीनला 7000 भाव देतो म्हणला होता लोकांना मूर्ख बनवण्याचे काम चांगल्या पद्धतीने करतो
GR काढा आणि घरी जावा धन्यवाद शेतकरी साठी तुमचे शेवटचे उपकार
अर्थसंकल्प फक्त भाजप हिताय आहे
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सोलर वॉटर हिटरला अनुदान का दिले जात नाही. कोणालाही काही फुकट देऊ नका जे काही द्याल ते फक्त सर्वाना परवडेल अशा दरात द्या. कृपया एकाचा खिसा कापुन दुसऱ्याचा खिसा भरू नका .
सरसकट कर्ज माफी कधी?
शेतकरी कर्ज माफ करून पुनर्वसन करावे ही नम्र विनंती आहे
अरे बाबा हो शेतकऱ्याला दिवसा वीज द्या
7/12कोरा झाला का?
शेतकरयांना विज बिल मोफत आनी शोतिमाल फुकट असा न्याय आहे शेतकऱ्यांना 😊😢😅
Thank u
साहेब फक्त विरोध करणार्यानकडे लक्ष देऊ नका फक्त कामांवर फोकस करा तुमचंच सरकार येईल,,
की हा सुद्धा 15 लिखा सारखा जुमला तर नाही ना ?
१५ लाख प्रत्येकाला मिळू शकते असे पंतप्रधान मोदी बोलले होते देऊच असे नाही, स्विस बँकेत भारतीय जनतेचे ईतकी रक्कम आहे, ही रक्कम परत आल्यास देश्यात डेव्हलपमेंट होईल हे सुचवलं १५ लाख देणार असे नाही....
@@meghrajwaratkar9650 स्विस बँकेतील काळा पैसा वापस आला का मग आणि आला असेल तर गेला कुठे.
तू राहुल गांधी यांना भेट खटा खट एक लाख मिळतील तुला😂😂
आता वीज मोफत नंतर रिचार्ज मीटर बसवण्यात येईल ही
हे फक्त निवडणुकीचे गाजर आहे पण तुम्ही काही करा तुम्ही निवडून येतच नाहीत
अर्थ संकलप कोनाच्या फायद्याच आहे शेतक रि फकत कर्ज माफीची वाट पाहत आहे नाही केलपे तर या वेळेस दाखवून देवू जय शेतकरी
फडणवीस साहेब, तुम्ही जो अर्थ संकल्प सादर केलाय, खास करून लाडली बहीन योजना आणी शेतकरी वीज बिल माफ, हया योजना दिर्घकाळीन असाव्यात?
Election aalay bhau
विज निर्मिती कंत्राटी कामगार यांना
ऊर्जा मंत्री साहेब तुम्ही गेल्या 3 महिन्यापासून आम्हाला शब्द देऊन 90% मागण्या मान्य केल्या अस खोट आश्वासन देऊन आम्हाला आंदोलनापासून परावृत्त केल आणी आता आमच्याकडे लक्ष नाही तुमचं का फक्त इलेक्शन साठी आम्हाला चॉकलेट देऊन आमचं मत घेतलं तुम्ही
वीजबील झिरो कधी करणार साहेब शेतकरी विनंती करतोय आपणाला जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत जय सनातन जय हिंद भारतमाता की जय हो
रन गाडी घ्या मिलिटरी मजबूत करा शेतकऱ्याला कर्ज माफी पेक्षा मालाला भरपूर भाव द्या आणि देशासाठी काम करा मोठाले विमान हेलिकॉप्टर सेमी साठी गाणी लावा मिलिटरीच्या कामाला देशावर लक्ष ठेवा उगाच पैसा अवधू नका
कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी वीजबिल भरले त्या शेतकऱ्यांचे काय करणार आहे? मीटर रीडिंग न घेताच सरकार महावितरणला अंदाजे सबसिडी देते का ? हे चुकीचे आहे...
👌👌👌🙏
फडणवीस साहेब शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार होते. केंव्हा पासून तेवढं खरं सांगावं 🙏
❤
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार काय काय करणार आहे??? गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत आहे, जातीवादी, झुंडशाही, गुंडागर्दी, दहशत निर्माण करणात्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने कठोर कारवाई करायला हवी.😊😊😊
Good
T@C apply he pan sanga Saheb
B j p ची स्तेची नशा मतदरानी उत्रवल्यaवर आता विधानसभा आली म्हणून जनतेला खुश करणेसाठी घोषणांचा पाऊस.जनतेला फक्त उल्यू बंनवाच्यय .जनतेला माहीत होतेच असाच घोषणांचा पाऊस होणार आणि तुम्ही मत मागायला येणार आहे. जनतेनं ओळखले आहे.याच आत्ता.
शेतकऱ्यांच् कर्ज माफ होऊ शकत नाही कारण ह्यांना पैसे उरत नाहीत ऐकडे वर्ष सत्तेत होते घरी कायतीरी न्यावे लागतील . बरोबर ना शेतकरी संघटना तुम्ही फक्त मराठ्यांना घोडे लावयचे येवडच माहीत तरी पण तुमचा काय विश्वास काय बोलून काय करसाल ती कुनाला माहित तुमचेवर विश्वास मनजे विश्वास घातच 😢😢😢😢😢
साहेब घरी जो मीटर बसवले आहेत त्या मीटरचा युनिट दर कमी असणे फार आवश्यक झाले आहे
May be add in history book
आपला हिताय बायको सुखाय कुणाची नटी,कुणाची खासदार, कुणाचा मुलगा खासदार सगळं आमच्या नेते आत्मनिर्भर
खटाखट खटाखट पेक्षा चांगला निर्णय घेतला आहे👉👉👉 धन्यवाद
पण सब स्टेशन मधून पावर कमी सोडतेत मोटारी चालत नाहीत गावातील dp ची संख्या वाढवा 5 शेतकऱ्यांत 1 dp द्या तेव्हा सगळं सुरळीत चालेल
छान निर्णय आहे...शेतकऱ्यांसाठी❤
खरच चांगला निर्णय आहे
या निर्णयाचे स्वागत करतो,पण हे सर्व विधानसभेच्या निवडणुकी नंतरही कायमस्वरूपी राहील ना?
शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणारं आहे. असा GR कुठं आहे.
अरे ज्या शेतकर्यांकडे लाईट नाही त्याना याचा काय फायदा,
यांचं कोणतीही घोषणा
ऐतिहासिकच असते
अंमलबजावणी कधीच होत नाही
मागील 10 वर्षातील अनुभव
शेतकरी तुमच्यावर नाराज आहे पहिली कर्जमाफी करा सरसकट नाहीतर विधानसभेला शेतकरी चांगला निर्णय घेतील
नवीन वीज कनेक्शन कडी देणार ते साग्
फडणवीस साहेब तुम्ही कितीही आश्वासन दिले तरी काहीच होणार जनता एवढी मूर्ख राहिलेली नाहीये तुम्हाला जनता 101% पाडणार उगाचच हे देतो ते देतो आम्हाला फक्त ओबीसी तून आरक्षणाच पाहिजे
वीज बिल माफ चांगला निर्णय पण तेवढ खतावरील GST १८% आहे ती पण माफ करा
निर्णय चांगले आहे फुकट देता म्हणून नाही पण योजना राबविताना लोकांना किती लुटलं जाते यावर पण आळा घाला
पीक विमा काढल्या नंतर काय गरज आहे 5000द्या चे पीक विमा मंजूर करा आणि ज्यांनी विमा काढला नाही त्यांना मदत द्या विषय संपला
अभिनंदन
हातातून सता जायची भिती म्हणून असे निर्णय घेतात . यांना 10 वर्षात किती लुटलं त्यांचा हिशोव दाखवा यांनी किती घरी भरला तो सांगावा .
शेतकऱ्यांनो योजना घा पन बिजेपी मत दान नका करू नाहीतर हे शेतकऱ्यांना चुना लावल्या शिवाय सोडणार नाही कारनं .. शेतकऱ्यांनी यांच्या लोकसभेत थोबाडावर चप्पल मारली आता का तुम्ही विधानसभेत मत दान केले तर हे शेतकऱ्यांच्या छाताडावर बसेल लालची लाला बळी पडुन नका .......तुमचा शेतकरी बंधू
आता हे समिती सरकार आहे या साहेबांनी मागील पंचवार्षिक प्रत्येक गोष्टीवर समिती नेमली आणि वेळ मारून नेली आता हे खरच लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणायची वेळ आली
Pan light bill cha per unit rate kiti jast ahe to pan kami kara
वीज माफी दिली म्हणजे सगळं झालं काय
शेतकऱ्यांना दिवसा ८तास वीज उपलब्ध करून द्या आणि शेत मालाला भाव मिळू द्या बाकी काहीच करू नका
शेतकर्याना विजय नाही तर मग मोफत विजेचा प्रश्नच कोठे येतो