इतकी वाईट परिस्थिती की बाळासाहेबांच्या फोटो खाली पंजा चा चिन्ह आणि त्यांना मतदान करा म्हणून जाहिरात.. खुप वाईट अवस्था केली बाळासाहेबांची काँग्रेस सोबत जोडून..
1 जून को मेहंदी , 2 जून को केजरीवाल की विदाई 3 जून को सन्नाटा , 4 जून को सुबह जोश , 12 बजे उदासी 1 बजे evm का रोना, 2 बजे जनता का फैसला सर आँखों पे , 3 बजे लोकतंत्र खतरे में 4 बजे 400 पार, 5 बजे भंडारा , 6 बजे विपक्ष रोना धोना , 7 बजे पप्पू की इटली यात्रा 🤣
@@Marathibana842काहीही झाले की ब्राम्हणांना दोष द्यायची सवयच झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी ब्राम्हणांना दोष देताय जरा सांगा .. म्हणजे उत्तर देता येईल ..आणि तुमची पण कुठली तरी जात असेलच ना? जातीवाचक बोलणाऱ्या सगळ्यांसाठी कायदा सारखाच आहे.
तुमच्या सारखी सडेतोड परखड पत्रकारिता करणारे यापुढे लोप पावणार की काय असे वाटायला लागले आहे कारण चाय बिस्कुट्यांचा वाढता सुळसुळाट पाहता.... तुमच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एक परिपक्व संवेदनशील देशभक्त नागरिक , पत्रकार सलाम आहे सर तुमच्या स्पष्टवक्तेपणा ला 🙏❤❤❤
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरेने हिंदू हृदयसम्राट हे बॅनरवर किती वेळा लावले? शिंदे साहेबानी ही सुरूवात केली आणि उध्दव ठाकरे मोदीजीना बोलतो बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट बोला.जनाब बाळासाहेब ठाकरेचे बॅनर लावले ती लाज वाटली नाही का?
प्रभाकरजी आपण आपल्या चैनल मधून बातमीची सत्यता तर सांगतात पण आपण जे बातमी मुद्देसूद मांडतात ते मला फार आवडतो मला आपणास एक नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा याच्यावर सुद्धा आपले विचार मांडून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागृत करावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद
अभिनंदन. उद्या 19 तारखेला पुण्यात तुम्हाला अक्षय्य हिंदू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड.विष्णू जैन यांचा सहवास घडणार आहे. ही महान व्यक्ती आहे,ज्यांनी अयोध्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा दिला. काशी आणि मथुरा येथील मंदिरासाठी न्यायालयीन लढा देत आहेत.... पुण्यात तुमचे मनापासून स्वागत...
आरे राज मध्येच जनतेला बाळासाहेब यांना बघण्याची तीव्र इच्छा आहे,उधावाजी तुम्ही बघा तुमची अवस्था विधानसभेला काय होते ते,तुम्हाला राज साहेबाची पातळी वाढली असलेली दिसणार ,तुम्ही जेवढे कुईजक बोलतात तेवढे खाली जात आहात
आपण एक महत्वाचा मुद्दा उल्लेख केला, तो खरोखरीच लक्षणीय आहे. पंतप्रधानांची सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे आणि मीडिया, पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्वाचे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे गामभिर्याने पहाणे महत्वाचे आहे.
व्हिडिओ मधला शेवटचा एक मिनिट सत्य ....सांगितल्या बद्दल धन्यवाद..... काय गोष्टी सत्य सांगितल्या केंद्र सरकार नक्की शेतकऱ्याच्या काय गोष्टी किंवा मोदी साहेब यांच्या भाषणात ते जाणवत नाही खर आहे असच सत्य सांगत जा नाहीतर रोज विरोधी वाले कसे ह्याच्या चुका त्याच्या चुका फडणवीस कसे ,ठाकरे साहेब कसे हे च सांगत आला.
कांदा जर परवडला नसता तर गेल्या पाच वर्षांमध्ये कांदा उत्पादन कैक पटीने वाढले नसते विचार करण्याची गरज आहे आदरणीय प्रभाकर जी तुमच्याच कडन अपेक्षा आहे विषय व्यवस्थित मांडता येईल
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे असे दिसते
ठाण्याच्या सभेत परप्रांतीय, शहरांचा बकालपणा हे मुद्दे मांडून व्यासपीठावरील उमेदवार आणि महायुतीच्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता , म्हणून आज मग सभेआधी एकनाथजी आणि देवेंद्रजी त्यांना भेटायला गेले होते.मला जे आवडते त्याचे कौतुक जे आवडत नाही त्यावर आसूड ह्या भूमिकेचं भाजप काय करणार?कसे जमायचे?
तिस-या कार्यकाळात केंद्र सरकारने चायबिस्कुट्यांचा चांगला बंदोबस्त करावा कायमचा!
हो पाहिले गोदी तर आपल्या मांडीवर बसवलीच आहे
आता यांचा पण बंदोबस्त करावं म्हणा
बापाचं राज्य हे....😂😂😂😂
वाकडेच राहणारे कसे karmayche
@@babasahebgund413 😂😂 बरोबर
@babasahebgund413
आणीबाणी ऐकलीय का? इंदिरा गांधींनी काय काय केलं याचा शोध घ्या.
पवारांना सवयच आहे चांगल्या गोष्टीत विष कालवायचे
बिब्बा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला
त्याच राजकारणाचआख्ख आयुष्य तोडातोडी मोडामोडीत चाललय
म्हातारा बैल बाजाराला पाठवा बाबा आता
खरोखरच बाळासाहेबांचा वारस राजच हवे होते...
एकही जागा न लढणारे😂😂
Settlement किंग
इतकी वाईट परिस्थिती की बाळासाहेबांच्या फोटो खाली पंजा चा चिन्ह आणि त्यांना मतदान करा म्हणून जाहिरात.. खुप वाईट अवस्था केली बाळासाहेबांची काँग्रेस सोबत जोडून..
बाळासाहेबांचा अपमान केलाय उध्दवने
Balasahebanshi गड्डारी केलीय .त्यांच्या तत्वांशी gaddari केलीय.बाप चोरला म्हणून बोंब मारतोय.तूच संपवलं आहेस तुझ्या बापाला
1 जून को मेहंदी ,
2 जून को केजरीवाल की विदाई
3 जून को सन्नाटा ,
4 जून को सुबह जोश ,
12 बजे उदासी 1 बजे evm का रोना,
2 बजे जनता का फैसला सर आँखों पे ,
3 बजे लोकतंत्र खतरे में 4 बजे 400 पार,
5 बजे भंडारा , 6 बजे विपक्ष रोना धोना ,
7 बजे पप्पू की इटली यात्रा 🤣
👌👌👌👌👏👏👍👍
बारामतीचा हा काका महाराष्ट्रासाठी डोक्याचा तापच झालाय राव...
All MVA leaders are headache to Maharashtra.
100% Voting kara.
Vakdyala varti pathva.
खरे आहे
तुमचा नेता या महाताऱ्याच बोट धरूनच राजकारणात आलाय
@@gorakhnathwavare5508😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
हा बारामती चा करामती म्हतारा फारच उपद्व्यापी आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे ती
सुंभ जळला तरी त्याचा पिळ जात नाही 😂😂😂😂😂
तुझ्या सारखं चोवीस तास you tube वर comment करत बसण्यापेक्षा तेच केलेलं बर ना
४ जुन नंतर पराभव झाला की बारामती काका आणि रडणारे युवराज मोठ्या प्रमाणत जातीय तेढ निर्माण करतील ,तेव्हा सावध रहा.
Pillu la Tayar kel ahe na Bevda Jarange la 😂😂
तसं काही होणार नाही राज्यात मराठा, ओबीसी, शेतकरी, मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी ला मतदान केले आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.🎉🎉🎉
Fakt Mughal Muslims aani brainwash maratha have... Let's see. Also buy burnol
OBC ni nahi kele ..kahi marathe kakache gele astil gazwa e hind karayla@@babasahebgund413
४ जून नंतर भानामती काका आणि टोमणे बहाद्दरांना तोड दाखवायला जागा रहाणार नाही.
ह्या म्हातार्या बैलाचा शेवट मात्र खुपच वाईट होणार आहे
आता काय फार चांगली परिस्थिती आहे का?
विनाशकाले विपरित बुध्दी......विचारांची लढाई विचारांनी लढा......ही नाशकी ब्राह्मण बुध्दी बाजूला ठेवा.....इतक्या खालच्या थराला जाऊ नकोस
💯
@@Marathibana842काहीही झाले की ब्राम्हणांना दोष द्यायची सवयच झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी ब्राम्हणांना दोष देताय जरा सांगा .. म्हणजे उत्तर देता येईल ..आणि तुमची पण कुठली तरी जात असेलच ना? जातीवाचक बोलणाऱ्या सगळ्यांसाठी कायदा सारखाच आहे.
कसा का होईना, आपण फक्त फटाके फोडायचे, गोडधोडाचं जेवण करायचं!
शरद पवार हा खोडसाळ व विघ्न संतोषी माणूस....
शरद पवारांने शेतकऱ्यांसाठी काय केलं महाराष्ट्रातील ऊस कारखाने मोडून खाल्ले ह्या माणसाने सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्रची खुप अधोगती केली
जनता खरीच वेडी आहे काय हो ? ह्यांची कर्म लगेच जनते समोर येत नाहीत त्यामुळे अशा नेत्यांच फावतं
आप पक्षाबरोबर महागटबंधन करणाऱ्या मविआच्या उमेदवारांना सुसंस्कृत मतदार मतदान करणार नाही.👊😿😿
Pn बाकीच्यांचे काय.. असा एक मोठा गट गुडघ्यातील अक्कल घेऊन मिरवत आहे यांच्या भोवती.
@@ganeshmanjalkar3004 मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोललो. मोठा गट कुठला? समाजवादी?
@@sunilrege984 मोठा गट म्हणजे म वि आ चे कार्यकर्ते. मला नाही वाटत त्यांच्यात कोणी सुसंस्कृत असतील.
Fadanvis ncp barobar jato te chalat
Atta kar ghadyalala voting
थेरडा तिरडीवर झोपेपर्यंत ह्या महाराष्ट्राला स्थैर्य शांतता लाभणार नाही .
ठाकरे नव्हे वाकरे
🤣🤣
Vakre 😂
Lachar che Fhoran Vapar re v Natar Phekkre maatra Janta ch Lathad re
वाकरे 😂😂😂
म्हणूनच मोदीला सोबत या म्हण्यची वेळ आली आली ना
काल कान तृप्त झाले.बाळासाहेब परत गर्जत आहेत असा भास झाला.
kashavarun....
मा.राजसाहेब ठाकरे खरे वारसदार❤
एकही जागा न लढणारे😂😂
Raj saheb ❤
ह्या म्हात्याराला लवकरच रडाव लागणार. 🙏🙏
तुमच्या तोंडात साखर पडो बरीच दुष्कर्म केलीत आणि परत फॉरेनच्या पाटलीणीच्या वळचणीला गेला खेरडा
तुमच्या सारखी सडेतोड परखड पत्रकारिता करणारे यापुढे लोप पावणार की काय असे वाटायला लागले आहे कारण चाय बिस्कुट्यांचा वाढता सुळसुळाट पाहता.... तुमच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एक परिपक्व संवेदनशील देशभक्त नागरिक , पत्रकार सलाम आहे सर तुमच्या स्पष्टवक्तेपणा ला 🙏❤❤❤
राज ठाकरे यांना खरा मराठी माणूस जोडला गेला आहे 🙏🙌
महा युतीने ह्या मराठी चाय बिस्कीट पत्रकारांचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा हिन्दू लोकं पेटून उठतील.
४ जून नंतरच्याही राड्याची तयारी सुरू केली असेल आता.
बिड मधे आधीच सुरु झाली, ब्राह्मण कुटूंबा वर हल्ला करुन.
तस होणार नाही
आघाडी ला किमान 34 जागा मिळतील
यांनी ऐनवेळी शेन खाल्लाय
महायुती ही ४५पेक्षा जास्त जागा निवडून येणार ❤
कसं शक्य आहे ? ४८ जागा तर उ बा ठा जिंकणार आहे असे ते सांगतात 😊😁😂🇮🇳🇮🇳🚩🚩
25 आल्या तरी नशीब
विचारे च्या शिल्लक शेणक्यांची केविलवाणी अवस्था झालेली 🤣
याला म्हणतात खरी शोध पत्रकारिता. सत्य उघडकीस आणल्या बद्दल अभिनंदन.
बरोबर
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरेने हिंदू हृदयसम्राट हे बॅनरवर किती वेळा लावले? शिंदे साहेबानी ही सुरूवात केली आणि उध्दव ठाकरे मोदीजीना बोलतो बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट बोला.जनाब बाळासाहेब ठाकरेचे बॅनर लावले ती लाज वाटली नाही का?
करामती काकाचा शिशुपाल कधी होणार देव जाणे ?
उध्दव ठाकरे एवढे नीच राजकारण करणारे असतील असे वाटले नव्हते आत्ता जनतेने यांची मस्ती उतरवली पाहिजे
आज उठा यांनी मुंबईत निवडणुकीपूर्वीच शाई लावलीय असे निवडणूक आयोगाला कळवल्याचे ऐकले.मुंबईत निवडणूक होऊ देणार की नाही हे लोक
पायाखालची वाळू सरकली आहे उध्वस्त ठाकरेच्या म्हणून असलं बोलतोय.
करामती करणारे माणसं जेव्हा या देशातून बाहेर जातील कायमचे तेव्हाच जरा तेव्हाच महाराष्ट्राचं भलं व्हेईल
काका पवार यांचे गुगली नंतर च कळतात
आता मोदी यांचे सभेतील प्रकार
नंतर जरांगे ला आंदोलन सुरू करण्यास सांगणे
काकांची करणी, आणि जरांग्यात पाणी
त्या सभेतील गोंधळ निर्माण करणारे प्रायोजक काका हे
निश्चितच वाटतंय ना ?
पण हे काका जरांगे याचेही कानात
त्यांनी कानमंत्र दिला होता ना ?
हलकटांची हद्द झाली...
प्रश्न पण एकदम राष्ट्रीय महत्त्वाचा !!!
बोलायचं तिथं शेपटं घालून बसणार आणि नको तिथं हाxx ठेवणार !
राज साहेबांचे पुनरुज्जीवन आणि गरजेचे ते.......आपण बाहेर पडलो की पोकळी राहील ही फालतू कल्पना ऊबाठा ची......
Raada करणारे जर तेच असल्यानंतर त्यांना माहितीच असणार😅😅
प्रभाकरजी आपण आपल्या चैनल मधून बातमीची सत्यता तर सांगतात पण आपण जे बातमी मुद्देसूद मांडतात ते मला फार आवडतो मला आपणास एक नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा याच्यावर सुद्धा आपले विचार मांडून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागृत करावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद
लाकड मसंवटित पोचली पण खाज काही जात नाही..काय म्हणावं या कर्माला..
कृषी मंत्री असताना एका सरदाराने जे केले ते पण तारीफ करण्याजोगे होते का?
नाशिक मध्ये ही पोस्ट फिरवली पाहिजे
गोस्ट... की पोस्ट? 🤔
@@mohan1795 🙏
Thakre, pawar Ani Mumbai बॉम्बस्फोट याचा नक्कीच काही तरी जुना संबंध असू शकतो
" ज्या भाडखाऊ नी " आजचे सुंदर शब्द
जय श्रीराम .
अभिनंदन. उद्या 19 तारखेला पुण्यात तुम्हाला अक्षय्य हिंदू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड.विष्णू जैन यांचा सहवास घडणार आहे. ही महान व्यक्ती आहे,ज्यांनी अयोध्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा दिला. काशी आणि मथुरा येथील मंदिरासाठी न्यायालयीन लढा देत आहेत....
पुण्यात तुमचे मनापासून स्वागत...
काडी सम्राटला मोदी शाह पुरून उरतील
Yz ahe uddhav !
निचपणाची सीमा ओलांडली साहेबांनी आता वेळ आलीय त्यांना वठणीवर आणायची 🙏
महाराज कांद्यावर अजित पवार बोलले आहेत कायकाय झालं ते, आणि आज आम्ही 35 रु किलो कांडा घेतोय,50 रु पाव लसूण, मार्केट मॅनेजमेंट चा प्रॉब्लेम असावा
याला पण काही दिवसांनी साहेब म्हणतील छोट्या जातीमधील असून इतकी संधी दिली
आरे राज मध्येच जनतेला बाळासाहेब यांना बघण्याची तीव्र इच्छा आहे,उधावाजी तुम्ही बघा तुमची अवस्था विधानसभेला काय होते ते,तुम्हाला राज साहेबाची पातळी वाढली असलेली दिसणार ,तुम्ही जेवढे कुईजक बोलतात तेवढे खाली जात आहात
सर कालच्या मोदी & राज ठाकरे यांच्या सभेवर विश्लेषण येउद्यात सर ⛳️🔥🙏
घर कोंबडा बाहेर आला खुप कपटी आहे घर कोंबडा बाहेर आला
बारामती म्हातारा , काड्या करायच काही थांबत नाहीत
चाय बिस्किट पत्रकार आता विचार करत असतील, चार जून नंतर आपल्याला चहा बिस्किट कोण देणार?
तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्या गोंधळ घालणाऱ्या माणूस कोण आहे हे शोधून काढले ।खुपच छान पण एक आहे कोणत्याही षडयंत्र चा खोलाशी जाताच।
साहेब तुम्ही अगदी मुद्देसूद आणि स्पष्ट खुलासा केलेला आहे नरेंद्र मोदी जिंदाबाद
महाराष्ट्रातल्या जातीचे राजकारण करण्यात वाकडा यशस्वी झालाय का ?
कांग्रेस मुक्त भारत होना चाहिए
प्रभाकर, मानल पाहिजे तुमच्या गुप्तहेर टीमला❤❤महाराजांचे खास बहिर्जी नाईक, यांच्या तोडीस तोड ❤🤞👍
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
आपण एक महत्वाचा मुद्दा उल्लेख केला, तो खरोखरीच लक्षणीय आहे. पंतप्रधानांची सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे आणि मीडिया, पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्वाचे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे गामभिर्याने पहाणे महत्वाचे आहे.
बढिया , एकदम बढिया !!
🌹🌹👍👍🌹🌹
राज ठाकरे च प्रवचन उत्तम झाले।
रडगाणे नाही खणखणीत बोलले।
राज ठाकरे ह्यांनी संबंध उत्तम ठेवावे मोदीजीं बरोबर तर महाराष्ट्रात आनंद चहोईल.
सूंभ जळला, पण पीळ जळत नाही
तरी पण भारती ताईच निवडून येईल 💐🚩🚩
4 जून नंतर महाराष्ट्रातील हिंदूद्वेषट्या न्यूज चॅनलना त्यांची औकात दाखवली पाहीजे.
तुरुंग दाखवला पाहीजे
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
Baramati Cha Bhakti Aatma, Matoshree Cha Munja he Nich Lok Gadbad Kartil he Lokana Mahiti Aahe.
सगळे योजित होते. हा आधार वड कधी पडतोय असं झालंय..
आदरणीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली पंजा बघून खुप वाईट वाटलं. काय दयनीय अवस्था झालीय ना.. देवाच्या समोर ...चा प्रसाद ठेवल्यासारखं वाटलं.
दादा.... आपलं लक्ष मात्र चौफेर आहे... महाराष्ट्रात कुठं कधी... काय घडत यावर आपली बारीक नजर आहे
Very exciting & true journalism...Keep it up !👍
4जुन ला डॉटर ची टीम ऊधव ठाकरे च्या घरी सज्ज ठेवा
त्या उध्वस्त वाकरेला खरोखरच कवडीची अक्कल नाही त्याला पाहिला तरी डोक दुखायला लागत.
व्हिडिओ मधला शेवटचा एक मिनिट सत्य ....सांगितल्या बद्दल धन्यवाद..... काय गोष्टी सत्य सांगितल्या केंद्र सरकार नक्की शेतकऱ्याच्या काय गोष्टी किंवा मोदी साहेब यांच्या भाषणात ते जाणवत नाही खर आहे
असच सत्य सांगत जा नाहीतर रोज विरोधी वाले कसे ह्याच्या चुका त्याच्या चुका फडणवीस कसे ,ठाकरे साहेब कसे
हे च सांगत आला.
किरण सानप ची जमीन कुठे किती आणि तो किती कांदा उत्पादन करू शकतो हे निर्देशित करता येईल का?
या सानपाची चड्डी काढून चेक करावे लागेल
हा मुलगा बहुतेक साहेबाना मशिदी बाहेर किंवा कचऱ्याच्या डब्यात सापडला असावा. हे रक्त वेगळंच वाटतंय.😅
साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याने कृषी मंत्री असताना शेतक्र्यांसाठी काही नाही केले आणि आता विघ्न घालत आहे.
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤❤❤
जय हो मोदीजी जय हो बीजेपी ❤
PRABHAKAR SIR, I AM GUJARATI ...AFTER WATCHING UR POSTS REGULARLY, MY MARATHI LANGUAGE HAS IMPROVED A LOT !!! THANKS !!! MILLIONS LIKES !!!
कटु सत्य शेतकर्यांचे प्रश्न मागे पडले. कापुस,कांदा,हरभरा.
कांदा जर परवडला नसता तर गेल्या पाच वर्षांमध्ये कांदा उत्पादन कैक पटीने वाढले नसते विचार करण्याची गरज आहे आदरणीय प्रभाकर जी तुमच्याच कडन अपेक्षा आहे विषय व्यवस्थित मांडता येईल
नमस्कार दादा खूप छान विसलेशन करतात तुम्ही जय श्रीराम 🚩🕉️🚩🙏
राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान असा प्रोटोकॉल पाहिजे.
हा त्रस्त संबंध असे पर्यंत हे होणार हे अपेक्षित आहे.
आमचे येथे कार्यकर्त्यांसह पक्षही भाडेने मिळेल😂
👉तूतारी चि होणार पीपानी📯
वाघाच आधीच झालय माजर🐈
राहीला प्रश्न तूटलेल्या मनगटाच्या
पंजाचा🤚 आम्ही मतदार योग्य ते
प्लास्टर करू
नमस्कार अतिशय समर्पक. खरोखरच ईतका उपद्रवी व्यक्तीमत्व महाराष्ट्रात आहे.? 🎉
बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा 👍
Jay Shree Ram *46*
बकेसी मध्ये उद्धव कोंग्रेस चे कपडे धुवायाचे बाकी राहिले होते 😂😂😂😂
ठोका त्यांना....PM we all should respect
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आणि मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राजसाहेब ठाकरे यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे असे दिसते
ठाण्याच्या सभेत परप्रांतीय, शहरांचा बकालपणा हे मुद्दे मांडून व्यासपीठावरील उमेदवार आणि महायुतीच्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता , म्हणून आज मग सभेआधी एकनाथजी आणि देवेंद्रजी त्यांना भेटायला गेले होते.मला जे आवडते त्याचे कौतुक जे आवडत नाही त्यावर आसूड ह्या भूमिकेचं भाजप काय करणार?कसे जमायचे?
किती किती. पतन व्हावे माणसाचे!
ज्योती ताई खरेच म्हणाल्या हे "वाकडे"च .....!
महायुती सर्व नेत्यांनी भाषणात वेगवेगळे मुद्दे मांडल्याचे जाणवले हे चांगलं लक्षण होते.
प्रभाकर एकदम मस्त.. ज्या प्रकारचा गोंधळ घातला गेला त्यावरून हे स्पष्ट आहे की ही नौटंकी होती
Sad situation 😢, चहा बिस्कीट मीडिया dangerous आहे ह्याचा अर्थ असा,
हे असल मोदी समोर करायला हिम्मत होते
शरद पवारांच्या सभेत एकाची पण बोलायची हिम्मत होणार नाही 🙏🙏🙏
अस कुणी केल तर पवार समर्थक त्याला आयुष्यातुन उठवतील 🤦🤦🤦
खरा हिंदु राज ठाकरे नेता होण्यासाठी नियत चागली असणारा
जय हिन्दू राष्ट्र
खरे आहे