@@Marathibana842काहीही झाले की ब्राम्हणांना दोष द्यायची सवयच झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी ब्राम्हणांना दोष देताय जरा सांगा .. म्हणजे उत्तर देता येईल ..आणि तुमची पण कुठली तरी जात असेलच ना? जातीवाचक बोलणाऱ्या सगळ्यांसाठी कायदा सारखाच आहे.
इतकी वाईट परिस्थिती की बाळासाहेबांच्या फोटो खाली पंजा चा चिन्ह आणि त्यांना मतदान करा म्हणून जाहिरात.. खुप वाईट अवस्था केली बाळासाहेबांची काँग्रेस सोबत जोडून..
1 जून को मेहंदी , 2 जून को केजरीवाल की विदाई 3 जून को सन्नाटा , 4 जून को सुबह जोश , 12 बजे उदासी 1 बजे evm का रोना, 2 बजे जनता का फैसला सर आँखों पे , 3 बजे लोकतंत्र खतरे में 4 बजे 400 पार, 5 बजे भंडारा , 6 बजे विपक्ष रोना धोना , 7 बजे पप्पू की इटली यात्रा 🤣
तुमच्या सारखी सडेतोड परखड पत्रकारिता करणारे यापुढे लोप पावणार की काय असे वाटायला लागले आहे कारण चाय बिस्कुट्यांचा वाढता सुळसुळाट पाहता.... तुमच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एक परिपक्व संवेदनशील देशभक्त नागरिक , पत्रकार सलाम आहे सर तुमच्या स्पष्टवक्तेपणा ला 🙏❤❤❤
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरेने हिंदू हृदयसम्राट हे बॅनरवर किती वेळा लावले? शिंदे साहेबानी ही सुरूवात केली आणि उध्दव ठाकरे मोदीजीना बोलतो बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट बोला.जनाब बाळासाहेब ठाकरेचे बॅनर लावले ती लाज वाटली नाही का?
प्रभाकरजी आपण आपल्या चैनल मधून बातमीची सत्यता तर सांगतात पण आपण जे बातमी मुद्देसूद मांडतात ते मला फार आवडतो मला आपणास एक नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा याच्यावर सुद्धा आपले विचार मांडून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागृत करावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद
अभिनंदन. उद्या 19 तारखेला पुण्यात तुम्हाला अक्षय्य हिंदू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड.विष्णू जैन यांचा सहवास घडणार आहे. ही महान व्यक्ती आहे,ज्यांनी अयोध्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा दिला. काशी आणि मथुरा येथील मंदिरासाठी न्यायालयीन लढा देत आहेत.... पुण्यात तुमचे मनापासून स्वागत...
आरे राज मध्येच जनतेला बाळासाहेब यांना बघण्याची तीव्र इच्छा आहे,उधावाजी तुम्ही बघा तुमची अवस्था विधानसभेला काय होते ते,तुम्हाला राज साहेबाची पातळी वाढली असलेली दिसणार ,तुम्ही जेवढे कुईजक बोलतात तेवढे खाली जात आहात
आपण एक महत्वाचा मुद्दा उल्लेख केला, तो खरोखरीच लक्षणीय आहे. पंतप्रधानांची सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे आणि मीडिया, पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्वाचे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे गामभिर्याने पहाणे महत्वाचे आहे.
व्हिडिओ मधला शेवटचा एक मिनिट सत्य ....सांगितल्या बद्दल धन्यवाद..... काय गोष्टी सत्य सांगितल्या केंद्र सरकार नक्की शेतकऱ्याच्या काय गोष्टी किंवा मोदी साहेब यांच्या भाषणात ते जाणवत नाही खर आहे असच सत्य सांगत जा नाहीतर रोज विरोधी वाले कसे ह्याच्या चुका त्याच्या चुका फडणवीस कसे ,ठाकरे साहेब कसे हे च सांगत आला.
प्रभाकर जी - एक suggesion- स्थानिक प्रश्न/ मुद्दे/ समस्या/ आकांक्षा…. एक पत्रकार म्हणून जितक्या जवळून तुम्ही अनुभवता तितक्या राजकारणी वा पुढारी लक्षात घेणार नाहीत (कारण काहीही असो). पारंपरिक protocol ओलांडून त्या सर्वोच्च व्यक्ती/ वक्त्यापर्यंत योग्य वेळी कशा पोहोचल्या जातील ह्याची काही यंत्रणा करू शकलात तर अधिक परिणामकारक होईल. अनेक TH-camr पैकी एक अस तुम्हाला बघावं वाटतं नाही, थोड्या जस्तीच्या अपेक्षा ठेवतो. बाकी कथन नेहमीसारखे खुसखुशीत, उत्तम व मुद्देसुद.👌
कांदा जर परवडला नसता तर गेल्या पाच वर्षांमध्ये कांदा उत्पादन कैक पटीने वाढले नसते विचार करण्याची गरज आहे आदरणीय प्रभाकर जी तुमच्याच कडन अपेक्षा आहे विषय व्यवस्थित मांडता येईल
व्यक्ती स्वातंत्र्य , मत स्वातंत्र्य ,तिरंगा चे स्वातंत्र्य , संविधानाचे स्वातंत्र्य , प्रेमाचे स्वातंत्र्य , कौटुंबिक स्वातंत्र्य , जेवण्याचे स्वातंत्र्य , कपडे घालण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य , बोलण्याचे स्वातंत्र्य , अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य , लोकशाहीचे स्वातंत्र्य , धर्माचे स्वातंत्र्य , देशाचे स्वातंत्र्य , मैत्रीचे स्वातंत्र्य , राहण्याचे बोलण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य . जर धोक्यात दिसत असेल तर , यालाच हिटलर शाही किंवा मुसोलिनीशाही म्हणतात ! त्यांच्या भारतीय संघी अनुयायांना विरोध करण्यासाठी जर सगळे विरोधी पक्ष एक होत असतील तार भारतीय संविधान जिंदाबाद .
तुमचे सगळं म्हणणं ठीक आहे तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का ? आपल्या राज्यात बरेच देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी आहेत मग 1992/93 मुंबई बाॅम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ऐके 47 बंगल्यात ठेवले होते त्या संजय दत्तला कोणी ताडातून वाचवले मुंबईत, देशात पिक्चर्स चालून दिले हा प्रश्न मला 2000 पासून होता त्याचं उत्तर राणेंनी दिले संजय दत्त बॅगा ओढत आला होता म्हणजे सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांनी आधी जाऊन डील केले मग संजय दत्त पोहचवून आला
तिस-या कार्यकाळात केंद्र सरकारने चायबिस्कुट्यांचा चांगला बंदोबस्त करावा कायमचा!
हो पाहिले गोदी तर आपल्या मांडीवर बसवलीच आहे
आता यांचा पण बंदोबस्त करावं म्हणा
बापाचं राज्य हे....😂😂😂😂
वाकडेच राहणारे कसे karmayche
@@babasahebgund413 😂😂 बरोबर
@babasahebgund413
आणीबाणी ऐकलीय का? इंदिरा गांधींनी काय काय केलं याचा शोध घ्या.
हा बारामती चा करामती म्हतारा फारच उपद्व्यापी आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे ती
सुंभ जळला तरी त्याचा पिळ जात नाही 😂😂😂😂😂
तुझ्या सारखं चोवीस तास you tube वर comment करत बसण्यापेक्षा तेच केलेलं बर ना
४ जुन नंतर पराभव झाला की बारामती काका आणि रडणारे युवराज मोठ्या प्रमाणत जातीय तेढ निर्माण करतील ,तेव्हा सावध रहा.
Pillu la Tayar kel ahe na Bevda Jarange la 😂😂
तसं काही होणार नाही राज्यात मराठा, ओबीसी, शेतकरी, मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी ला मतदान केले आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.🎉🎉🎉
Fakt Mughal Muslims aani brainwash maratha have... Let's see. Also buy burnol
OBC ni nahi kele ..kahi marathe kakache gele astil gazwa e hind karayla@@babasahebgund413
४ जून नंतर भानामती काका आणि टोमणे बहाद्दरांना तोड दाखवायला जागा रहाणार नाही.
बारामतीचा हा काका महाराष्ट्रासाठी डोक्याचा तापच झालाय राव...
All MVA leaders are headache to Maharashtra.
100% Voting kara.
Vakdyala varti pathva.
खरे आहे
तुमचा नेता या महाताऱ्याच बोट धरूनच राजकारणात आलाय
@@gorakhnathwavare5508😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरोखरच बाळासाहेबांचा वारस राजच हवे होते...
एकही जागा न लढणारे😂😂
Settlement किंग
ह्या म्हातार्या बैलाचा शेवट मात्र खुपच वाईट होणार आहे
आता काय फार चांगली परिस्थिती आहे का?
विनाशकाले विपरित बुध्दी......विचारांची लढाई विचारांनी लढा......ही नाशकी ब्राह्मण बुध्दी बाजूला ठेवा.....इतक्या खालच्या थराला जाऊ नकोस
💯
@@Marathibana842काहीही झाले की ब्राम्हणांना दोष द्यायची सवयच झाली आहे. कोणत्या गोष्टीसाठी ब्राम्हणांना दोष देताय जरा सांगा .. म्हणजे उत्तर देता येईल ..आणि तुमची पण कुठली तरी जात असेलच ना? जातीवाचक बोलणाऱ्या सगळ्यांसाठी कायदा सारखाच आहे.
कसा का होईना, आपण फक्त फटाके फोडायचे, गोडधोडाचं जेवण करायचं!
इतकी वाईट परिस्थिती की बाळासाहेबांच्या फोटो खाली पंजा चा चिन्ह आणि त्यांना मतदान करा म्हणून जाहिरात.. खुप वाईट अवस्था केली बाळासाहेबांची काँग्रेस सोबत जोडून..
बाळासाहेबांचा अपमान केलाय उध्दवने
Balasahebanshi गड्डारी केलीय .त्यांच्या तत्वांशी gaddari केलीय.बाप चोरला म्हणून बोंब मारतोय.तूच संपवलं आहेस तुझ्या बापाला
पवारांना सवयच आहे चांगल्या गोष्टीत विष कालवायचे
बिब्बा आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला
त्याच राजकारणाचआख्ख आयुष्य तोडातोडी मोडामोडीत चाललय
म्हातारा बैल बाजाराला पाठवा बाबा आता
ठाकरे नव्हे वाकरे
🤣🤣
Vakre 😂
Lachar che Fhoran Vapar re v Natar Phekkre maatra Janta ch Lathad re
वाकरे 😂😂😂
म्हणूनच मोदीला सोबत या म्हण्यची वेळ आली आली ना
1 जून को मेहंदी ,
2 जून को केजरीवाल की विदाई
3 जून को सन्नाटा ,
4 जून को सुबह जोश ,
12 बजे उदासी 1 बजे evm का रोना,
2 बजे जनता का फैसला सर आँखों पे ,
3 बजे लोकतंत्र खतरे में 4 बजे 400 पार,
5 बजे भंडारा , 6 बजे विपक्ष रोना धोना ,
7 बजे पप्पू की इटली यात्रा 🤣
👌👌👌👌👏👏👍👍
शरद पवार हा खोडसाळ व विघ्न संतोषी माणूस....
आप पक्षाबरोबर महागटबंधन करणाऱ्या मविआच्या उमेदवारांना सुसंस्कृत मतदार मतदान करणार नाही.👊😿😿
Pn बाकीच्यांचे काय.. असा एक मोठा गट गुडघ्यातील अक्कल घेऊन मिरवत आहे यांच्या भोवती.
@@ganeshmanjalkar3004 मी फक्त महाराष्ट्राबद्दल बोललो. मोठा गट कुठला? समाजवादी?
@@sunilrege984 मोठा गट म्हणजे म वि आ चे कार्यकर्ते. मला नाही वाटत त्यांच्यात कोणी सुसंस्कृत असतील.
Fadanvis ncp barobar jato te chalat
Atta kar ghadyalala voting
शरद पवारांने शेतकऱ्यांसाठी काय केलं महाराष्ट्रातील ऊस कारखाने मोडून खाल्ले ह्या माणसाने सत्तेच्या लालसेपोटी महाराष्ट्रची खुप अधोगती केली
जनता खरीच वेडी आहे काय हो ? ह्यांची कर्म लगेच जनते समोर येत नाहीत त्यामुळे अशा नेत्यांच फावतं
काल कान तृप्त झाले.बाळासाहेब परत गर्जत आहेत असा भास झाला.
kashavarun....
मा.राजसाहेब ठाकरे खरे वारसदार❤
एकही जागा न लढणारे😂😂
Raj saheb ❤
थेरडा तिरडीवर झोपेपर्यंत ह्या महाराष्ट्राला स्थैर्य शांतता लाभणार नाही .
तुमच्या सारखी सडेतोड परखड पत्रकारिता करणारे यापुढे लोप पावणार की काय असे वाटायला लागले आहे कारण चाय बिस्कुट्यांचा वाढता सुळसुळाट पाहता.... तुमच बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे एक परिपक्व संवेदनशील देशभक्त नागरिक , पत्रकार सलाम आहे सर तुमच्या स्पष्टवक्तेपणा ला 🙏❤❤❤
ह्या म्हात्याराला लवकरच रडाव लागणार. 🙏🙏
तुमच्या तोंडात साखर पडो बरीच दुष्कर्म केलीत आणि परत फॉरेनच्या पाटलीणीच्या वळचणीला गेला खेरडा
याला म्हणतात खरी शोध पत्रकारिता. सत्य उघडकीस आणल्या बद्दल अभिनंदन.
बरोबर
४ जून नंतरच्याही राड्याची तयारी सुरू केली असेल आता.
बिड मधे आधीच सुरु झाली, ब्राह्मण कुटूंबा वर हल्ला करुन.
तस होणार नाही
आघाडी ला किमान 34 जागा मिळतील
यांनी ऐनवेळी शेन खाल्लाय
महा युतीने ह्या मराठी चाय बिस्कीट पत्रकारांचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा हिन्दू लोकं पेटून उठतील.
महायुती ही ४५पेक्षा जास्त जागा निवडून येणार ❤
कसं शक्य आहे ? ४८ जागा तर उ बा ठा जिंकणार आहे असे ते सांगतात 😊😁😂🇮🇳🇮🇳🚩🚩
25 आल्या तरी नशीब
विचारे च्या शिल्लक शेणक्यांची केविलवाणी अवस्था झालेली 🤣
राज ठाकरे यांना खरा मराठी माणूस जोडला गेला आहे 🙏🙌
करामती करणारे माणसं जेव्हा या देशातून बाहेर जातील कायमचे तेव्हाच जरा तेव्हाच महाराष्ट्राचं भलं व्हेईल
आज उठा यांनी मुंबईत निवडणुकीपूर्वीच शाई लावलीय असे निवडणूक आयोगाला कळवल्याचे ऐकले.मुंबईत निवडणूक होऊ देणार की नाही हे लोक
पायाखालची वाळू सरकली आहे उध्वस्त ठाकरेच्या म्हणून असलं बोलतोय.
बाळासाहेब गेल्यानंतर उध्दव ठाकरेने हिंदू हृदयसम्राट हे बॅनरवर किती वेळा लावले? शिंदे साहेबानी ही सुरूवात केली आणि उध्दव ठाकरे मोदीजीना बोलतो बाळासाहेबांना हिंदू हृदयसम्राट बोला.जनाब बाळासाहेब ठाकरेचे बॅनर लावले ती लाज वाटली नाही का?
करामती काकाचा शिशुपाल कधी होणार देव जाणे ?
प्रभाकरजी आपण आपल्या चैनल मधून बातमीची सत्यता तर सांगतात पण आपण जे बातमी मुद्देसूद मांडतात ते मला फार आवडतो मला आपणास एक नम्र विनंती आहे की आपण शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या व्यथा याच्यावर सुद्धा आपले विचार मांडून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जागृत करावा एक नम्र विनंती आहे धन्यवाद
त्या सभेतील गोंधळ निर्माण करणारे प्रायोजक काका हे
निश्चितच वाटतंय ना ?
पण हे काका जरांगे याचेही कानात
त्यांनी कानमंत्र दिला होता ना ?
काका पवार यांचे गुगली नंतर च कळतात
आता मोदी यांचे सभेतील प्रकार
नंतर जरांगे ला आंदोलन सुरू करण्यास सांगणे
काकांची करणी, आणि जरांग्यात पाणी
राज साहेबांचे पुनरुज्जीवन आणि गरजेचे ते.......आपण बाहेर पडलो की पोकळी राहील ही फालतू कल्पना ऊबाठा ची......
प्रश्न पण एकदम राष्ट्रीय महत्त्वाचा !!!
बोलायचं तिथं शेपटं घालून बसणार आणि नको तिथं हाxx ठेवणार !
उध्दव ठाकरे एवढे नीच राजकारण करणारे असतील असे वाटले नव्हते आत्ता जनतेने यांची मस्ती उतरवली पाहिजे
Yz ahe uddhav !
Thakre, pawar Ani Mumbai बॉम्बस्फोट याचा नक्कीच काही तरी जुना संबंध असू शकतो
हलकटांची हद्द झाली...
अभिनंदन. उद्या 19 तारखेला पुण्यात तुम्हाला अक्षय्य हिंदू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ॲड.विष्णू जैन यांचा सहवास घडणार आहे. ही महान व्यक्ती आहे,ज्यांनी अयोध्या मंदिरासाठी न्यायालयीन लढा दिला. काशी आणि मथुरा येथील मंदिरासाठी न्यायालयीन लढा देत आहेत....
पुण्यात तुमचे मनापासून स्वागत...
Raada करणारे जर तेच असल्यानंतर त्यांना माहितीच असणार😅😅
कांग्रेस मुक्त भारत होना चाहिए
आरे राज मध्येच जनतेला बाळासाहेब यांना बघण्याची तीव्र इच्छा आहे,उधावाजी तुम्ही बघा तुमची अवस्था विधानसभेला काय होते ते,तुम्हाला राज साहेबाची पातळी वाढली असलेली दिसणार ,तुम्ही जेवढे कुईजक बोलतात तेवढे खाली जात आहात
कृषी मंत्री असताना एका सरदाराने जे केले ते पण तारीफ करण्याजोगे होते का?
लाकड मसंवटित पोचली पण खाज काही जात नाही..काय म्हणावं या कर्माला..
काडी सम्राटला मोदी शाह पुरून उरतील
निचपणाची सीमा ओलांडली साहेबांनी आता वेळ आलीय त्यांना वठणीवर आणायची 🙏
नाशिक मध्ये ही पोस्ट फिरवली पाहिजे
गोस्ट... की पोस्ट? 🤔
@@mohan1795 🙏
Baramati Cha Bhakti Aatma, Matoshree Cha Munja he Nich Lok Gadbad Kartil he Lokana Mahiti Aahe.
तुमचे कौतुक करावेसे वाटते की तुम्ही त्या गोंधळ घालणाऱ्या माणूस कोण आहे हे शोधून काढले ।खुपच छान पण एक आहे कोणत्याही षडयंत्र चा खोलाशी जाताच।
साहेब तुम्ही अगदी मुद्देसूद आणि स्पष्ट खुलासा केलेला आहे नरेंद्र मोदी जिंदाबाद
सर कालच्या मोदी & राज ठाकरे यांच्या सभेवर विश्लेषण येउद्यात सर ⛳️🔥🙏
" ज्या भाडखाऊ नी " आजचे सुंदर शब्द
जय श्रीराम .
4 जून नंतर महाराष्ट्रातील हिंदूद्वेषट्या न्यूज चॅनलना त्यांची औकात दाखवली पाहीजे.
तुरुंग दाखवला पाहीजे
याला पण काही दिवसांनी साहेब म्हणतील छोट्या जातीमधील असून इतकी संधी दिली
Very exciting & true journalism...Keep it up !👍
राज ठाकरे च प्रवचन उत्तम झाले।
रडगाणे नाही खणखणीत बोलले।
राज ठाकरे ह्यांनी संबंध उत्तम ठेवावे मोदीजीं बरोबर तर महाराष्ट्रात आनंद चहोईल.
बारामती म्हातारा , काड्या करायच काही थांबत नाहीत
घर कोंबडा बाहेर आला खुप कपटी आहे घर कोंबडा बाहेर आला
महाराज कांद्यावर अजित पवार बोलले आहेत कायकाय झालं ते, आणि आज आम्ही 35 रु किलो कांडा घेतोय,50 रु पाव लसूण, मार्केट मॅनेजमेंट चा प्रॉब्लेम असावा
सूंभ जळला, पण पीळ जळत नाही
बढिया , एकदम बढिया !!
🌹🌹👍👍🌹🌹
चाय बिस्किट पत्रकार आता विचार करत असतील, चार जून नंतर आपल्याला चहा बिस्किट कोण देणार?
तरी पण भारती ताईच निवडून येईल 💐🚩🚩
आपण एक महत्वाचा मुद्दा उल्लेख केला, तो खरोखरीच लक्षणीय आहे. पंतप्रधानांची सेक्युरिटी ही फार महत्वाची आहे आणि मीडिया, पोलीस प्रशासन आणि सगळ्यात महत्वाचे राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या मुद्द्याकडे गामभिर्याने पहाणे महत्वाचे आहे.
महाराष्ट्रातल्या जातीचे राजकारण करण्यात वाकडा यशस्वी झालाय का ?
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
किरण सानप ची जमीन कुठे किती आणि तो किती कांदा उत्पादन करू शकतो हे निर्देशित करता येईल का?
या सानपाची चड्डी काढून चेक करावे लागेल
प्रभाकर, मानल पाहिजे तुमच्या गुप्तहेर टीमला❤❤महाराजांचे खास बहिर्जी नाईक, यांच्या तोडीस तोड ❤🤞👍
दादा.... आपलं लक्ष मात्र चौफेर आहे... महाराष्ट्रात कुठं कधी... काय घडत यावर आपली बारीक नजर आहे
जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव ❤❤❤
जय हो मोदीजी जय हो बीजेपी ❤
आदरणीय बाळासाहेबांच्या फोटोच्या खाली पंजा बघून खुप वाईट वाटलं. काय दयनीय अवस्था झालीय ना.. देवाच्या समोर ...चा प्रसाद ठेवल्यासारखं वाटलं.
सगळे योजित होते. हा आधार वड कधी पडतोय असं झालंय..
साडे तीन जिल्ह्याच्या नेत्याने कृषी मंत्री असताना शेतक्र्यांसाठी काही नाही केले आणि आता विघ्न घालत आहे.
Sharad pawar aata pure zale
PRABHAKAR SIR, I AM GUJARATI ...AFTER WATCHING UR POSTS REGULARLY, MY MARATHI LANGUAGE HAS IMPROVED A LOT !!! THANKS !!! MILLIONS LIKES !!!
ठोका त्यांना....PM we all should respect
राज ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान असा प्रोटोकॉल पाहिजे.
व्हिडिओ मधला शेवटचा एक मिनिट सत्य ....सांगितल्या बद्दल धन्यवाद..... काय गोष्टी सत्य सांगितल्या केंद्र सरकार नक्की शेतकऱ्याच्या काय गोष्टी किंवा मोदी साहेब यांच्या भाषणात ते जाणवत नाही खर आहे
असच सत्य सांगत जा नाहीतर रोज विरोधी वाले कसे ह्याच्या चुका त्याच्या चुका फडणवीस कसे ,ठाकरे साहेब कसे
हे च सांगत आला.
4जुन ला डॉटर ची टीम ऊधव ठाकरे च्या घरी सज्ज ठेवा
नमस्कार दादा खूप छान विसलेशन करतात तुम्ही जय श्रीराम 🚩🕉️🚩🙏
हा मुलगा बहुतेक साहेबाना मशिदी बाहेर किंवा कचऱ्याच्या डब्यात सापडला असावा. हे रक्त वेगळंच वाटतंय.😅
त्या उध्वस्त वाकरेला खरोखरच कवडीची अक्कल नाही त्याला पाहिला तरी डोक दुखायला लागत.
महायुती सर्व नेत्यांनी भाषणात वेगवेगळे मुद्दे मांडल्याचे जाणवले हे चांगलं लक्षण होते.
म्हाताऱ्याचा शेवट नक्कीच चांगला नसणार,
आपल्या कर्माची फळं ही भोगावी च लागतात, ती यांना का सुटणार? भोगावीच लागतील...
Jay Shree Ram *46*
प्रभाकर जी -
एक suggesion- स्थानिक प्रश्न/ मुद्दे/ समस्या/ आकांक्षा…. एक पत्रकार म्हणून जितक्या जवळून तुम्ही अनुभवता तितक्या राजकारणी वा पुढारी लक्षात घेणार नाहीत (कारण काहीही असो). पारंपरिक protocol ओलांडून त्या सर्वोच्च व्यक्ती/ वक्त्यापर्यंत योग्य वेळी कशा पोहोचल्या जातील ह्याची काही यंत्रणा करू शकलात तर अधिक परिणामकारक होईल.
अनेक TH-camr पैकी एक अस तुम्हाला बघावं वाटतं नाही, थोड्या जस्तीच्या अपेक्षा ठेवतो.
बाकी कथन नेहमीसारखे खुसखुशीत, उत्तम व मुद्देसुद.👌
हा त्रस्त संबंध असे पर्यंत हे होणार हे अपेक्षित आहे.
कांदा जर परवडला नसता तर गेल्या पाच वर्षांमध्ये कांदा उत्पादन कैक पटीने वाढले नसते विचार करण्याची गरज आहे आदरणीय प्रभाकर जी तुमच्याच कडन अपेक्षा आहे विषय व्यवस्थित मांडता येईल
बकेसी मध्ये उद्धव कोंग्रेस चे कपडे धुवायाचे बाकी राहिले होते 😂😂😂😂
ज्योती ताई खरेच म्हणाल्या हे "वाकडे"च .....!
नमस्कार अतिशय समर्पक. खरोखरच ईतका उपद्रवी व्यक्तीमत्व महाराष्ट्रात आहे.? 🎉
Ha shard pawar ahe to paryant MH ashant rahanar bhatki atama 😡
Thank you त्या chamyache भाषण न दाखवाल्या बद्दल न ऐकण्यासारखं असते ते 😂
आमचे येथे कार्यकर्त्यांसह पक्षही भाडेने मिळेल😂
कटु सत्य शेतकर्यांचे प्रश्न मागे पडले. कापुस,कांदा,हरभरा.
नाशिकमध्ये हे उधदवसाठी जंगजंग पछाडत आहेत पण किंमतही पाच वर्षांनी कळेल
व्यक्ती स्वातंत्र्य , मत स्वातंत्र्य ,तिरंगा चे स्वातंत्र्य , संविधानाचे स्वातंत्र्य , प्रेमाचे स्वातंत्र्य , कौटुंबिक स्वातंत्र्य , जेवण्याचे स्वातंत्र्य , कपडे घालण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य , बोलण्याचे स्वातंत्र्य , अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य , लोकशाहीचे स्वातंत्र्य , धर्माचे स्वातंत्र्य , देशाचे स्वातंत्र्य , मैत्रीचे स्वातंत्र्य , राहण्याचे बोलण्याचे स्वातंत्र्य , लिहिण्याचे स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य . जर धोक्यात दिसत असेल तर , यालाच हिटलर शाही किंवा मुसोलिनीशाही म्हणतात ! त्यांच्या भारतीय संघी अनुयायांना विरोध करण्यासाठी जर सगळे विरोधी पक्ष एक होत असतील तार भारतीय संविधान जिंदाबाद .
किरणया सानपा कुणाच्या जिवावर हे गलीछच काम केले आहे हे खात्रीने त्या म्हातारयाची पैदास आहे
जय हिन्दू राष्ट्र
Sad situation 😢, चहा बिस्कीट मीडिया dangerous आहे ह्याचा अर्थ असा,
तुमचे सगळं म्हणणं ठीक आहे तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्याल का ?
आपल्या राज्यात बरेच देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी आहेत मग 1992/93 मुंबई बाॅम्ब स्फोटातील दाऊदची स्फोटके ऐके 47 बंगल्यात ठेवले होते त्या संजय दत्तला कोणी ताडातून वाचवले मुंबईत, देशात पिक्चर्स चालून दिले हा प्रश्न मला 2000 पासून होता त्याचं उत्तर राणेंनी दिले संजय दत्त बॅगा ओढत आला होता
म्हणजे सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांनी आधी जाऊन डील केले मग संजय दत्त पोहचवून आला
याचं उत्तर शोधायचं नाही, शोधायचा प्रयत्न करू नये.
सत्य मेव जयते 🎉🎉
बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा 👍