She is not saying to stop completely Ganesh festival... U had not understood properly wht she is trying to say... She is opposing all non cultural n religious things r carried out on name of sacred festival.. This things ruin the real dignity of a religious festival.. She is saying everywhere big tents in every one second of vicinity is wrong.. Playing vulgur filmy songs... Which ruins the purity of area n sound pollution... Also had no proper knowledge of hw to carry Ganesh puja n it's proper rituals.. They r keeping the idol doing some decorations is all makes things in unsituational... It's not kids game it's a religious festival... Muslims people's have no religious background of azzans n their festival.. It's a propaganda.. To oppose Hindus.. Let them do wht they want... They r idiot people. V can't consider ourselves like them...
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
मी पूर्णपणे सहमत आहे शुभांगी mam जे बोलत आहेत त्याचा हेतू समजून घेतला पाहिजे. हल्लीच उत्सव उत्सव राहिला नसून दिखाऊ पना चढाओढ लागली आहे असं दिसते. देवाच्या नावाने दादागिरी केली जाते... व्यापार धर्माचा व्यापार मांडला जातो.. मराठी माणूस उत्सवप्रिय आणि देवभोळा आहे पण त्याने विवेकी आणि तितकाच व्यवहारी असल पाहिजे. जे काही कराल ते घरात रस्त्यावर देवाचा बाजार नकोच ..
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
मॅम, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत . वैचारिक पातळी प्रत्येकाची एकसारखी नसते आणि त्यांना दुसरी बाजू जाणून घ्यावी एवढी सुध्दा त्यांना समज नाही . त्यामुळे आपण आपले मत परखडपणे मांडले ही आपली हिम्मत वाखाणण्याजोगे आहे . मी आशा करतो की दुसरी बाजू जी आपण मांडली आहे ती सुद्धा काही सुजाण नागरिक समजून घेऊन आपणास सपोर्ट करतील .
मेम च वय झाल आहे साहजिक आहे त्याना त्रास होणार, मूवी, सीरियल मधे गोंगाट होत नाही, नाटकात सगळे गूंगे प्रेक्षक पाहायला यायचे, सवय नसते काहीना, तस मला पण गोंगाट पसंत नाही 😢😢😢
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
शुभांगी मॅडम आपण खूपच महत्त्वाचा सामाजिक विषय मांडला आहे. आपल्या या धाडसाबद्दल कौतुक. मी आपल्या विचारांशी सहमत आहे आणि पाठींबा आहे. गणेशोत्सव सात्विक आणि हिंदू धर्मातील संस्कृतीला जपणारा असावा.
गोखले मैडम का सही कहना है कि आस्था के भावनाओं से नहीं त्योहार मनाए जाते हैं बाकी भी हिंदू भाई बहन है उनकी आस्था को भी ठेस पहुंचता है विसर्जन के वक्त कुछ कहा सुनी होने पर हिंदू समाज को ही मारपीट कियाजाता है
नमस्कार गोखले मॅडम 🙏 सर्वप्रथम मनापासून आपले आभार व्यक्त करू इच्छितो आपण खूप हिम्मत करून सार्वजनिक गणेशोत्सव बंदी या विषयावर बोललात..मी ही कोकणस्थ आहे. आपण एक सुज्ञ, सद्सदविवेकबुध्दी असलेले एक व्यक्तीमत्व आहात.. पूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नाही..आपली संस्कृती, परंपरा एवढंच नाहीतर आपल्या जगण्यातील साधेपणा या सगळ्या गोष्टी पूर्णतः बदल्या आहेत..परंतु मी आपल्या विचारांशी पूर्णतः सहमत आहे..तसेच आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री असून एक सुजाण नागरिक आहात याचा मला अभिमान आहे 💯💯
@@akashvishwakarma1998तुमच्या युपी बिहारी लोकांना सवयी आहेत घाण करण्याच्या😂😂😂 तुम्ही उत्तर भारतीय ( हिंदू आणि मुस्लिम) पान खाऊन थुंकून महाराष्ट्र लाल करून घाण केली आहे तुमच्या जन्मावरच बंदी घातली पाहिजे😂😂😂 तुमच्या सारख्या घाणीत लोळणाऱ्या किद्यांमुळे आमच्या राज्यात घाण होते तुमच्या जन्मवरच बंदी घातली पाहिजे😂😂😂
कोणते ही सण वार साझरे करतात, घोंघाट आणि ते असा हाई डेसिबल स्पिकरचा माध्यमाने l वेडेवाकडे नाचणे गाणे ह्याचात धार्मिक उद्देश किती उरला ह्याचा सराव करायला हवा
अत्यंत शुद्ध आणि संत विचार! सत्य बोलण्याचे धाडस फार क्वचित लोकांमध्ये असते. शुभांगी मॅडम त्यापैकीच एक. आजकाल धार्मिक सणांचे रूपांतर राजकीय कार्यक्रमांमध्ये झाले आहे. त्याचाच हा परिणाम!
मॅम बरोबर आहे तुमच . गणपती उत्सव आता गटामध्ये स्पर्धा आणि वर्चस्व दाखवणे, विद्रूप गाणी वाजवणे, विद्रूप नाचणे . अतिशय गोंगाट, छातीत धडधड करणारे dj , २४ तास चालणारी गाणी, गल्लीबोळात होणारी traffic जाम. वृद्धांना होणारा त्रास .
तुम्हाला जे जाणवत आहे ते लाखो लोकांना कधीपासून वाटत आहे...... राजकीय लोकांनी प्रत्येक सणाच वाटुळ करून टाकले आहे..... आमच्या आवडत्या गणेश उत्सवाचा आत्माच संपवून टाकला आहे.... आता तर प्रत्येक सणाची आणि कोणत्याही कार्यक्रमा चीं भीती वाटू लागली आहे... हे DJ ला परवानगी कां देतात.... कां हे जप्त केले जातं नाहीत
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
खरंच हा सगळा प्रकार पूर्णपणे बंद व्हायला हवा. कारण पृथ्वीला आज सार्वजनिक गणेशोत्सवाची नव्हे तर सार्वजनिक स्वच्छतेची गरज आहे. स्वच्छता जी सगळ्याच प्रकारची. 🙏🏻(गणेशाची मिसिमभक्त )
जी व्यक्ती खर बोलण्याच धाडस करते, त्यांच्या बाजूने उभं राहाण्याच्या ऐवजी त्यांना विरोध च केला जातो, काय चूकीचे आहे हे समजून न घेता....आम्ही ही त्यातून जातोय... स्व अनुभव.....
@@shamalabhosale9032 ताई तुम्ही बिन्धास्त बोला, हे असले टिक्का करणारे चांगल्या लोकांच्या तुलनेने खूप कमी आहेत, तुम्हाला जे काही योग्य वाटते ते फक्त चांगल्या शब्दात कुणाला वाईट न बोलता मांडा 🙏
अशा क्रांतिकारी विचारांना पाठींबा दिलाच पाहिजे.आणि जे तुम्हांला वाईट बोलत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कारण तुमचं काम तेवढं मोठ आहे आणी अनुभवही म्हणून तुम्ही असं विधान नक्कीच करू शकता .👏🏻👏🏻👍🏼
@@MMTN-df2iy काही हरकत नाही. सगळ्यांनी सुरुवात करायला हवी. पण पहिला पाऊल स्वतः उचलायला हवं. आणि गर्व आहे मी ते केलंय! आमचा गणपती बाप्पा देव्हाऱ्यामधेच छान वाटतो आम्हाला. आणि आमच्या गणपतीमुळे सामजिक वातावरण बिघडत नाही आणि कुणाला त्रास ही होत नाहि
@@lordvivel1554 all living at Yavatmal Maharashtra 445102. My concern is I love Ganesha. My first time favourite god is Ganesha. Hence anyone cannot disturb its purity
अगदी वास्तव आहे हिंदू सणांचं बाजारीकरण. शुभांगी मॅडम खूप चांगला विषय आणि विरोध आहे.गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी रस्ते बंद ठेवतात. अनेक दिवस रस्ता अडवला जातो. मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. परंतु तरीही सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होतो आहे याची जाणीव गेली अनेक वर्ष प्रशासन, राज्यकर्ते, स्थानिक नेते यांना असून सुद्धा सणाच्या व्यापारीकरणात त्यांची समीकरण आहेत म्हणून सगळ्यांनी गप्प बसायचं आणि सहन करायच🤔
हिंदू सण आले की सगळे बिळातून बाहेर येतात. मस्जिद वरील भोंगे, ईद ला रस्ते गच्च भारतात , बुध्द जयंती या वर बोला त्या वर यांना काही प्रोब्लेम होत नाही का ??🤬🤬🤬🤬
मशिदी कर्कश भोंगा निर्दोष हे महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली त्याबद्दल निषेध करा। हिंदू सणात चुकीचे वर्तन करतो तर जरूर बोला, मग उरूस, ईद मिलाद, आंबेडकर जयंतीनिमित्त वाजवत आहे तिथे का दुर्लक्ष करता। तिथे बोलणार नाही कारण सर तन से जुदा होण्याची भीती।
गोष्टीला आपण सर्व समाज म्हणून सर्वात अगोदर जबाबदार आहोत, वाढत चालेला चंगळवाद आणि प्रत्येक गोष्टी मध्ये अती होत चालिये जस की मॅडम म्हणाल्या १२ महिने २४ तास उत्सव मग तो प्रत्येक गोष्टी मध्ये आलाय एकदा फक्तं खाण्या पिण्याच्या सवई बघा आपल्या किती बदल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट केली की status आणि story वर गेलीच पाहिजे आणि मी कसा किंवा कशी इतर लोकांपेक्षा भारी आहे हे दाखवण्याची अतिशय वाईट प्रकारची स्पर्धा समजा मध्ये निर्माण झालिये, सर्व गोष्टीं मधली निरागसता आणि पवित्रता संपुन जात आहे. माझे मुद्दे आहेत: १. एक गाव एकच गणपती असावा, मोठी शहर असतील तर त्या वॉर्ड मध्ये म्हणजे एका नगरसेवकाचा प्रभागात एकच गणपती असावा. २. DJ पूर्णपणे बंद केले पाहिजे, साजरा करायचा असेल गणेशोत्सव तर पारंपरिक पद्धतीने करावा ढोल ताशा चालेल तो पण दिलेल्या किंवा ठरलेल्या वेळेतच पाहिजे. ३. कुठलाही गणपती रस्त्यावर नसावा एक वेगळी जागा असावी मोकळ मैदान वगेरे असावे ४. गणपतीचा निमित्ताने वेगवेगळे सामजिक उपक्रम राबवावेत ज्यातून समाज प्रबोधन होईल आणि समाजाला एक चांगला संदेश जाईल सामजिक बांधिलकी निर्माण होईल. ५. जर कुणी गणपतीचा निमित्ताने दारू पत्ते हुल्लडबाजी करताना दिसेल त्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे जेणकरून पुन्हा कुणी या गोष्टी करायचा अगोदर हजार वेळा विचार करेल ६. वर्गणी देण्यासाठी कुणावरही जोर जबरदस्ती केल्यास त्या लोकांवर देखिल कारवाई होईल असा कायदा झाला पाहिजे ज्याची जेवढी इच्छा आहे त्याने स्व इच्छेने द्यावे. ७. गणपती मंडळात speaker वर देखिल कुठलेही अश्लिल गाणे बिलकुल वाजता कामा नये अन्यथा त्यांचावर पण कठोर कारवाई होईल. ८. शाळा, दवाखाने, अभ्यासिका, या गोष्टीनं पासुन मंडळ दूर असावे. ९. POP चा मुर्त्या बंद झाल्या पाहीजेत पुढील गणेश उत्सवापासून, आणि गणेश मूर्तींचा उंचीची देखिल निर्धारित असाव्यात. १०. गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या च दिवशी झाले पाहिजे रात्री ११ वाजेचा आत. ११. जर कुणाला अजुन काही चांगल्या गोष्टी सुचत असतील तर त्यांनी त्या या मध्ये add कराव्यात. धन्यवाद 🙏🏻
खास करून लालबागचा राजा. दर्शनाच्या वेळी तर भक्तानां हाताला धरून बाहेर काढले जाते. ( मंत्री, बिझनेस मन, अभिनेते, सेलेब्रिटी यांना सोडून कारण हेच लोक गणपतीला (मंडळाला) करोडो रूपयांच्या (बेहिशोबी) देणग्या देतात.
गणेशोत्सवाचे स्वरूप फार व्यवसायिक झाले. हे संख्यात्मक वाढ चांगले कि वाईट हे युवकच ठरवतील. डि. जे. व विभीत्स नृत्य हे बंद करून आपले पारंपारिक संगीतास प्रोत्साहन दिले पाहिजे.
आंबेडकर जयंती एक दोन दिवस असते फक्त पण गणपती उत्सव हा ११ दिवस असतो त्यात डिजे किमान १२/१६ तास चालतो तसेच बरेच ठिकाणी रात्री गणपती समोरच पत्ते खेळत असतात,खर म्हणजे गणपती उत्सव का आणि कोणी चालू केला हेच विसरले लोक,
Tilkani sarwajani ganesh utsav Maharashtra madhe suru kele te samajik ekopa vadhava ani swatantrata milanya cha chalvalila ek protsahan milava. Pan aata mul uddesh bajula rahto. Shivay ganesh visarjan na mule nadi cha pani pradushit hota. Sad he pana madhe ganpati utsav hou shakti pan baracha dya rajkiya hastkshep astocha
100% तुमचं म्हणणं बरोबर आहे सामाजिक गणेशोत्सव साजरा करताना भक्तीभाव हवा आरती भजन आणी सांस्कृतिक कार्यक्रम हवेत. आणी देव कधीच डीजे वाजवून धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर प्रसन्न होत नाही जे मनोभावे भक्ती करतात आणी सामाजिक कार्य किंवा गरजवतांना मदत करतात त्यांना देव प्रसन्न होतो. देव सर्वांना सद्बुद्धी देवो. 🌹🌹🌹🌹
टिळकांना सुद्धा त्या काळात न्यायमूर्ती रानडे आणि आगरकरांनी सार्वजनिक गणेश हि संकल्पना पुढील काळात तिचा गैरवापर करतील हा इशारा दिला होता व आज दुर्दैवाने ते खरे होताना दिसत आहे. शुभांगी मॅम तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
@@raheemraza9419Barobar ahe Bakri eid la paan Raod var qurbani dena bandh Kara Eid madhe ganne DJ ani Bonghe wajona bandh Kara pradushan hot ahe he bandh jalle pahije mi sahmat ahe👍🏻💯
@@Rohitnaikwadi मुळात धर्म हा अधर्म होत चाललाय . लोकांना फरक करत नाही आता दोन्ही मधला. ते म्हणतात ना हार्ड टाईम creates strong men , strong men create easy time , easy time create weak men . आता weak men चा time चालू आहे
कोणीतरी हिमाती नी मत मांडणं गरजेचं होत....V good... राजकारणी न नशेडी लोकांचा अड्डा होऊन बसलाय उत्सव... स्पर्धा झालिये... सनाच पावित्र्य कुठ दिसत नाही..... टिळकांना पण हे सगळं बघून पछ्यातपाच होत असणार
ताई... आपले विचार अगदी सेम सेम आहेत ... मी काही बोलले की लोक लगेच मला वाट्टेल तसे बोलतात .. माझ्यावर दादागिरी करतात त्यामुळे मी आता अंतर्मुख होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे...
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN . HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT .IF U ANTI DJ IT IS OK .
मग घरात तरी देव का पाहिजे, तो रस्त्यावर येत नाही का ? ढोल ताशा तिथे वाजवून ध्वनि प्रदूषण त्याने पण होतो, देवावरची श्रद्धा मिटवून टाका तेव्हा सर्व प्रश्न मिटतील, रहा घरात भूत बनून. काही सण साजरे करू नका, तसे सगळे सण बाटली आणि बोटी नेच साजरे होत आहेत, 😢😢😢😢😢😓😓😓😓
@@Hiteshyb007 घरात कोणी काय करायचं हे ज्याचं त्याचं तो ठरवेल....चर्चा घराबाहेरच आहे आणि कोणताही सर्वसामान्य माणूस 24*७ लाऊड स्पीकर लावून घरात बसणार नाही....त्यामुळे ते ध्वनी प्रदुषण चालून जाईल😅
बरोबर आहे. टिळकांनी हे सुरू केलेलं. पण त्याआधी हजारो वर्ष कुठे होता आवर्जनिक गणेशोत्सव. गणपती बाप्पा आमच ही लाडक दैवत. हे देवाच्या नावाखाली काळे काम आणि लोकांना त्रास. यावर उपाय काढावा ❤
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
शिवाजी महाराजांनी आपल्याला संस्कृतीक स्वातंत्र दिले ...टिळकांनी उत्सव सुरू केला पण आज पुण्यात उत्सवात बायका नाचत , दारू च्या पार्टी असले प्रकार बघून स्वार्गातुन महाराजांना आणि टिळकांना काय वाटत असेल 😢
सत्य एवढे स्पष्ट आणि अतिशय योग्य पद्धतीने मांडणे यासाठी खूप हिंम्मत लागते. आपण सुद्धा देशहितासाठी, मनुष्य हितासाठीच हे सांगत आहात. आपला उद्देश योग्यच आहे.
अगदी योग्य विचार आहेत. कोकणातील गणेशोत्सव हा एक योग्य प्रमाण सण साजरा करण्याच द्योतक आहे . खऱ्या अर्थाने संस्कृतीच पालन हे भजन कीर्तनातून कोकणात दिसून येत.
शुभांगी जी आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल खूप खूप धन्यवाद अशी जाहीर भूमिका घेतल्यामुळे आपल्याविषयी आदर वाढला. आपल्याला जास्तीत जास्त जनतेचा, मीडियाचा पाठींबा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
ताईंनी जी सूचना केली आहे ती योग्यच आहे. आगरकरांनी देखील टिळकांना सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास विरोध केला होता आणि तो योग्यच होता हे आता स्पष्ट झाले आहे. सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम हे घरातच झाले पाहिजेत.
मुळात धर्म ही वैयक्तिक बाब मानायला हवी. धर्माला रस्त्यावर आणून त्याचे विद्रुपीकरण करण्यात काय हशील. मुस्लिम लोक रस्त्यावर नमाज पडतात म्हनून आपण बोंबा मारतो. पण सार्वजनिक गणेश उत्सवात सामान्य लोकांना वेठीस धरतो याचं समर्थन कसं होऊ शकतो. धर्म व धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडावीत. बऱ्याच दिवसापासून माझेही हेच विचार होते. मॅडम गोखले यांचे अभिनंदन....
गणपती उत्सव मधील डिजे बंद करा किंवा करू नका तो हिंदूचा निर्णय आहे पण आम्ही बौद्ध आहोत बाबासाहेबांचे अनुयायी आहोत तर आम्हाला पण आंबेडकर जयंती डीजे बंद झाला पाहिजे या मताचा मी आहे. डीजे बंद झाली पाहिजे...जय भीम
अगदी बरोबर आहे तुमचं... सण साजरे करण्याची पद्धत खुपच विचित्र झाली आहे आणि मॅम ने म्हणाल्याप्रमाणे इतर धर्मात त्यांनी त्याच्या पद्धती पूर्वी प्रमाणे आजही तश्याच जपल्या आहेत पैशामुळे किंव्हा पैश्यासाठी त्या बदलल्या नाहीत... खरचं छान शांततेत अगदी श्रद्धेने आपणही सण साजरे करायला हवेत.... आपला धर्म, आपली संस्कृती आपली ओळख आणि आपली ढाल आहे याच्या मदतीने आपण स्वतःला सिद्ध करतो... मॅम याविषयावर धाडसने बोललात यासाठी खुप खुप आभार 🙏
तस बघायला गेलं तर अनंत चतुर्दशी च्या दिवशी बाप्पा चे विसर्जन व्हायला हवे..पण त्या दिवसानंतर ही विसर्जन मिरवणूक चालते..मुहूर्त आणि वेळ काही राहिला नाही..हे खरचं आपण देवासाठी करतोय का..?❤😊
शुभांगी मॅडम, तुम्ही जे व्यक्त झाला आहात आणि एक सशक्त/विचारी अभिनेत्री म्हणून तुम्ही त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ...! तुमचे वक्तव्य सगळ्यांनी नीट ऐकायला पाहिजे.जे कोणी एका विशिष्ट नकारात्मक हेतूने ऐकत असावेत अथवा व्यक्त होणारे असावेत त्यांनी नीट विचार करावा याबद्दल तुमचा स्टँड हा विशेष उल्लेखनीय आहात. आपल्याबद्दल एक सशक्त अभिनेत्री म्हणून आदर होताच तो अधिक प्रमाणात अधिक वाढला. तुमच्या सारख्या वलय असणाऱ्या व्यक्तीकडून हे व्यक्त होते आहे त्याबद्दल एक सजग जाणीव असणारी असामान्य व्यक्ती म्हणून आपला आदर अधिक नक्कीच वाढेल याबद्दल मी निस:शंक आहे. पु.ल.देशपांडे यांची आज आठवण प्रकर्षाने आली कारण, वलय असणाऱ्या व्यक्तीने अशी भूमिका घेणे हे खूप धाडसाचे आहे. आपल्या सामाजिक जाणिवेला त्रिवार सलाम...!
एकंदरीत कमेंट्स वाचून हे सहज लक्षात येते की, महाराष्ट्रात आजही पुरोगामीत्वाचे पक्षधर,मानवी संवेदना असणारे जीवंत लोक आणि महाराष्ट्र अस्मितेचे रक्षणकर्ते यांची संख्या लक्षणीय आहे जे प्रत्येक युगात संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपतींच्या पुण्यकर्माने पावन झालेल्या या महान राज्याचे पावित्र्य राखण्यास सदैव तत्पर आहेत..! हा विषय दिसतो तितका साधा नाही आणि आपली धार्मिक सहिष्णुता खरच क्षीण होत चालली आहे हे सत्य आहे. नरेंद्र दाभोळकर, काॅम्रेड पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या रक्ताचे डाग महाराष्ट्राच्या पुरोगामी बिरूदावर पडले आहेत हा एकच पुरावा त्यासाठी पुरेसा आहे..! या महिलेने दाखवलेली हिंमत अतिशय कौतुकास्पद आहे..या आणि अशा अनेक मुद्दयांवर प्रत्येकाने परखडपणे आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे..! दुर्जनांच्या अत्याचारांपेक्षा त्यावरील सज्जनांचे मौन समाजासाठी घातक ठरते..! जय हिंद जय महाराष्ट्र
सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली परंपरा ही बाई बंद करनार...😂 DJ च्या आवाजाची प्रॉब्लेम होतोय तर फक्त DJ चा विरोध करावा संपुर्ण उत्सवाचा विरोध करने कीतपत योग्य आहे... 😐 प्रत्येक उत्सव हा आनंद आणि उत्सहाचा असतो नाच गाणे तर होणारच, पत्त्या जुगारीला आमचा ही विरोध आहे... 😏 ||भाद्रपदमासे चतुर्थी दिवस तिथौ शुभकाले स्थापयेत पार्थिव गणेश विग्रह: पुजयेत परमाभक्त्या दशदिवसेच वार्षीके | दशदिवसांते चतुर्दशिच अनंत तिथौ अर्चनेन च मिष्ठानेच पुजते गणपतीं तदनन्तरे पुण्यक्षेत्रे नदी नदो वा कुपे सरोवरे वापी जलाशये विसर्जयेत गणेशो च पार्थिव: || इति शास्त्रविधी || नृत्य गीत गायनेन च स्तोत्र मंत्रेन पाठने भोजनै मिष्ठानेकेन सामुहीके जनो करिष्यसी च दैवी उत्सवै || भक्तिगीते त्या गीतांवर नृत्य स्तोत्र मंत्रांच्या मंजुळ पठनाने भंडारे मिष्ठान्न वितरनाने लोकांनी एकत्र येऊन देवताचा उत्सव करावा... इति शास्त्रवचनं
शुभांगी तुमचं 100% बरोबर आहे👍 आमच्या मनातले विचार तुम्ही मांडले 👍धन्यवाद🙏
@@shitaloak4362 Shubhangi why not talking about Non Arabic Converted Islamic Muslims Festival n Azan time pass business
She is not saying to stop completely Ganesh festival... U had not understood properly wht she is trying to say... She is opposing all non cultural n religious things r carried out on name of sacred festival.. This things ruin the real dignity of a religious festival.. She is saying everywhere big tents in every one second of vicinity is wrong.. Playing vulgur filmy songs... Which ruins the purity of area n sound pollution... Also had no proper knowledge of hw to carry Ganesh puja n it's proper rituals.. They r keeping the idol doing some decorations is all makes things in unsituational... It's not kids game it's a religious festival... Muslims people's have no religious background of azzans n their festival.. It's a propaganda.. To oppose Hindus.. Let them do wht they want... They r idiot people.
V can't consider ourselves like them...
शुभांगी ताई तुम्ही बरोबर आहात. काही मान्यवर गणेश मंडळ सोडल्यास बाकी केवळ धागडधिंगाणा.
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
दादागिरी करून गोळा केली जाणारी वर्गणी हा बरोबर मुद्दा आहे.
He kharach hote ka ajun pan
@@SuperPinky004 HO
दादागिरीने वर्गनी गोळा करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
चांगला आणि समाजोपयोगी मुद्दा चर्चेला घेतल्या बद्दल या चॅनल आणि गोखले मॅडम यांना धन्यवाद.
अगदी बरोबर आहे तुमचे शुभांगी ताई खूप जास्त त्रास होतो ...आवाजाचा...हे सगळे बदलले पाहिजे👍👍
मी पूर्णपणे सहमत आहे शुभांगी mam जे बोलत आहेत त्याचा हेतू समजून घेतला पाहिजे. हल्लीच उत्सव उत्सव राहिला नसून दिखाऊ पना चढाओढ लागली आहे असं दिसते. देवाच्या नावाने दादागिरी केली जाते... व्यापार धर्माचा व्यापार मांडला जातो.. मराठी माणूस उत्सवप्रिय आणि देवभोळा आहे पण त्याने विवेकी आणि तितकाच व्यवहारी असल पाहिजे. जे काही कराल ते घरात रस्त्यावर देवाचा बाजार नकोच
..
HO. AADHI AJAN BAND KARA ..MAG BAKICHA AVASHYA BAGHU
मग गर्दी काय करावे हाही एक प्रश्न ?
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
@@idontcareiamchashivay karamat nahi vatat tula
मॅम, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहेत . वैचारिक पातळी प्रत्येकाची एकसारखी नसते आणि त्यांना दुसरी बाजू जाणून घ्यावी एवढी सुध्दा त्यांना समज नाही . त्यामुळे आपण आपले मत परखडपणे मांडले ही आपली हिम्मत वाखाणण्याजोगे आहे . मी आशा करतो की दुसरी बाजू जी आपण मांडली आहे ती सुद्धा काही सुजाण नागरिक समजून घेऊन आपणास सपोर्ट करतील .
Yes yes.. 10-10 lekar n 5 वेळा ओरडणं बंद करा
PAPPU FOLLOWER ...TULA AJAN CHA TRAS HOTO KA ...TEE TAR ROJ ASTE 5 WELA .... 365 DAYS ...KA FAKT HINDU SANA CHA TRAS HOTO ....UTTAR DE BALA
मेम च वय झाल आहे साहजिक आहे त्याना त्रास होणार, मूवी, सीरियल मधे गोंगाट होत नाही, नाटकात सगळे गूंगे प्रेक्षक पाहायला यायचे, सवय नसते काहीना, तस मला पण गोंगाट पसंत नाही 😢😢😢
@@Hiteshyb007 AJAN CHA TRAS NAHI HOT MADAM LA ..JEE ROJ ASTE 5 WELA
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
शुभांगी मॅडम आपण खूपच महत्त्वाचा सामाजिक विषय मांडला आहे. आपल्या या धाडसाबद्दल कौतुक. मी आपल्या विचारांशी सहमत आहे आणि पाठींबा आहे. गणेशोत्सव सात्विक आणि हिंदू धर्मातील संस्कृतीला जपणारा असावा.
गोखले मॅडम 1००℅ बरोबर आहे जागृत लोक आपल्या मताशि सहमत होतिल, हे बोलायला धाडस हव आपल्या धाडसाला सलाम 🙏👍
हे धाडस नाही भुरटेगिरी आहे
गोखले मैडम का सही कहना है कि आस्था के भावनाओं से नहीं त्योहार मनाए जाते हैं बाकी भी हिंदू भाई बहन है उनकी आस्था को भी ठेस पहुंचता है विसर्जन के वक्त कुछ कहा सुनी होने पर हिंदू समाज को ही मारपीट कियाजाता है
वा !आज खरी बीबीसी वाटली! बीबीसी या नावा बरोबर जे एक वलय आहे ते केवळ अश्या आगळ्या वेगळ्या विषयावर कार्यक्रम केल्यामुळेच!खरंच तुम्हास खूप खूप धन्यवाद.
नमस्कार गोखले मॅडम 🙏 सर्वप्रथम मनापासून आपले आभार व्यक्त करू इच्छितो आपण खूप हिम्मत करून सार्वजनिक गणेशोत्सव बंदी या विषयावर बोललात..मी ही कोकणस्थ आहे. आपण एक सुज्ञ, सद्सदविवेकबुध्दी असलेले एक व्यक्तीमत्व आहात.. पूर्वीचा महाराष्ट्र आता राहिला नाही..आपली संस्कृती, परंपरा एवढंच नाहीतर आपल्या जगण्यातील साधेपणा या सगळ्या गोष्टी पूर्णतः बदल्या आहेत..परंतु मी आपल्या विचारांशी पूर्णतः सहमत आहे..तसेच आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री असून एक सुजाण नागरिक आहात याचा मला अभिमान आहे 💯💯
Bakri Eid , Road, railway track, Namaaz pann bandh Kara , Ghann hothey .
@@akashvishwakarma1998तुमच्या युपी बिहारी लोकांना सवयी आहेत घाण करण्याच्या😂😂😂 तुम्ही उत्तर भारतीय ( हिंदू आणि मुस्लिम) पान खाऊन थुंकून महाराष्ट्र लाल करून घाण केली आहे तुमच्या जन्मावरच बंदी घातली पाहिजे😂😂😂 तुमच्या सारख्या घाणीत लोळणाऱ्या किद्यांमुळे आमच्या राज्यात घाण होते तुमच्या जन्मवरच बंदी घातली पाहिजे😂😂😂
हिला विचारा रस्ता बंद होत असेल तर दर आठवड्याला रस्ते अढऊन ट्राफिक फिरवून
नमाज पढला जातो तेव्हा ही कुठे असतें डोळे बंद करून घेते का
She married brahmin...her daughter married brahmin...
Stop casteism first.
Tula chalange karto jar mohram , bakri eid , Eid milad band kara m ganpati band karo amhi 😡😡😡
मुळात ही DJ संस्कृती आपली नाही . हे ban झालं पाहिजे.
या मताशी मी सहमत आहे
कोणते ही सण वार साझरे करतात, घोंघाट आणि ते असा हाई डेसिबल स्पिकरचा माध्यमाने l वेडेवाकडे नाचणे गाणे ह्याचात धार्मिक उद्देश किती उरला ह्याचा सराव करायला हवा
एक दम बरोबर आहे
You are right..👌👌👌👍👍👍
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
घरच्या भिंती , काचा , शरिर , हृदय , मेंदू अक्षरशा 10 दिवस वाट लागत इतक्या मोठ्याने आवाज अस्तो डीजे चा 🙏
Barobar aahe...
BAN DJ IS GOOD .
आग लागो त्या DJ / laudspeaker ला
Mag bhendi bajarat room ghe aani aazan eik😂😂
@@ajaydongre2402 ते कोणीही असू देत . सर्व noise polution बंद करा . लहान बाळे, म्हातारे, अभ्यास करणारे सर्वांना खूप त्रास होतो
माझंही हेच मत आहे की गोपाळ काला, नवरात्र आणि गणेशोत्सव बंद झाले पाहिजे.एक गाव एक गणपती हे चांगले आहे.
Navratri ka udya manal garba pan band zala lahije
अत्यंत शुद्ध आणि संत विचार!
सत्य बोलण्याचे धाडस फार क्वचित लोकांमध्ये असते. शुभांगी मॅडम त्यापैकीच एक. आजकाल धार्मिक सणांचे रूपांतर राजकीय कार्यक्रमांमध्ये झाले आहे. त्याचाच हा परिणाम!
मॅम बरोबर आहे तुमच . गणपती उत्सव आता गटामध्ये स्पर्धा आणि वर्चस्व दाखवणे, विद्रूप गाणी वाजवणे, विद्रूप नाचणे . अतिशय गोंगाट, छातीत धडधड करणारे dj , २४ तास चालणारी गाणी, गल्लीबोळात होणारी traffic जाम. वृद्धांना होणारा त्रास .
20 TAASAT 7 COMMENT KARTOY ?? TULA FAKTA GANPATI CHA TRAS HOTOY KA AJAN CHA 365 DAYS 5 VELA TRAS HOTOY ..JARA CLEAR KAR MR MULLA
तुम्हाला जे जाणवत आहे ते लाखो लोकांना कधीपासून वाटत आहे...... राजकीय लोकांनी प्रत्येक सणाच वाटुळ करून टाकले आहे..... आमच्या आवडत्या गणेश उत्सवाचा आत्माच संपवून टाकला आहे.... आता तर प्रत्येक सणाची आणि कोणत्याही कार्यक्रमा चीं भीती वाटू लागली आहे... हे DJ ला परवानगी कां देतात.... कां हे जप्त केले जातं नाहीत
सामाजिक दबाव 😮दादागिरी पुढे नेते झुकतात😮
प्रत्येक समजूतदार व्यक्तीला हे समजेल पण बहुतांश लोकांना हे समजून घ्यायच नाहीय
लोक पुस्तकी शिकले पण ते 90 % लोक छपरी च आहेत 😂😂
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
प्रत्येक सुजाण व्यक्ति ने असच Sick ulluer राहिल पाहिजे, अभिमान आहे अश्या व्यक्तिचा, भारत रत्न प्रदान करावे अशी गणेश चरणी प्रार्थना
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
@@sagarmitkari1514 ते समजून घेण्यासाठी संस्काराचे शिक्षण लागते।डिग्री चे नाही
शुभांगी ताईंचे विचार अगदी परखड आणि सत्य तेच त्या बोलतात अगदी बरोबर
खरंच हा सगळा प्रकार पूर्णपणे बंद व्हायला हवा. कारण पृथ्वीला आज सार्वजनिक गणेशोत्सवाची नव्हे तर सार्वजनिक स्वच्छतेची गरज आहे. स्वच्छता जी सगळ्याच प्रकारची. 🙏🏻(गणेशाची मिसिमभक्त )
छान विचार
प्रवाहच्या विरोधात जाऊन सत्य बोलायला धाडस लागते, जे चूक ते चूकच, more power to you mam
जी व्यक्ती खर बोलण्याच धाडस करते, त्यांच्या बाजूने उभं राहाण्याच्या ऐवजी त्यांना विरोध च केला जातो, काय चूकीचे आहे हे समजून न घेता....आम्ही ही त्यातून जातोय... स्व अनुभव.....
@@shamalabhosale9032 ताई तुम्ही बिन्धास्त बोला, हे असले टिक्का करणारे चांगल्या लोकांच्या तुलनेने खूप कमी आहेत, तुम्हाला जे काही योग्य वाटते ते फक्त चांगल्या शब्दात कुणाला वाईट न बोलता मांडा 🙏
अशा क्रांतिकारी विचारांना पाठींबा दिलाच पाहिजे.आणि जे तुम्हांला वाईट बोलत असतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. कारण तुमचं काम तेवढं मोठ आहे आणी अनुभवही म्हणून तुम्ही असं विधान नक्कीच करू शकता .👏🏻👏🏻👍🏼
Full Support to Gokhale madam....
आपल्या विचारांचं स्वागत आहे,अभिनंदन
खूप छान विषय चर्चेला घेतला आहे त्याबद्दल धन्यवाद...
ही मुलाखत घेताना आणखी प्रश्न विचारता आले असते.
कुठल्याही धर्मात रस्त्यावर असणाऱ्या celebrations वर बंदी आणली पाहिजे.
बाप्पा च दर्शन घरी करावं.
खूप गोंगाट , गर्दी वाढत आहे.
Mag रस्त वर नमज करणाऱ्या तर फिशी दिली पाहिजे😂
बरोबर आहे.
@@MMTN-df2iy अगदी बरोब्बर
@@MMTN-df2iy काही हरकत नाही. सगळ्यांनी सुरुवात करायला हवी. पण पहिला पाऊल स्वतः उचलायला हवं.
आणि गर्व आहे मी ते केलंय! आमचा गणपती बाप्पा देव्हाऱ्यामधेच छान वाटतो आम्हाला. आणि आमच्या गणपतीमुळे सामजिक वातावरण बिघडत नाही आणि कुणाला त्रास ही होत नाहि
रस्त्यावरचा नमाज आणि भोंग्याची आजाद बंद करा
माझा पाठींबा आहे . सार्वजनिक नको .घरघूती हवा .
@@myschool.ner.yavatmal.mara5367 u r not living in the Dubai
@@lordvivel1554 all living at Yavatmal Maharashtra 445102. My concern is I love Ganesha. My first time favourite god is Ganesha. Hence anyone cannot disturb its purity
अगदी वास्तव आहे हिंदू सणांचं बाजारीकरण. शुभांगी मॅडम खूप चांगला विषय आणि विरोध आहे.गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी रस्ते बंद ठेवतात. अनेक दिवस रस्ता अडवला जातो. मी हिंदू आहे याचा मला अभिमान आहे. परंतु तरीही सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण होतो आहे याची जाणीव गेली अनेक वर्ष प्रशासन, राज्यकर्ते, स्थानिक नेते यांना असून सुद्धा सणाच्या व्यापारीकरणात त्यांची समीकरण आहेत म्हणून सगळ्यांनी गप्प बसायचं आणि सहन करायच🤔
हिंदू सण आले की सगळे बिळातून बाहेर येतात. मस्जिद वरील भोंगे, ईद ला रस्ते गच्च भारतात , बुध्द जयंती या वर बोला त्या वर यांना काही प्रोब्लेम होत नाही का ??🤬🤬🤬🤬
मशिदी कर्कश भोंगा निर्दोष हे महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली त्याबद्दल निषेध करा। हिंदू सणात चुकीचे वर्तन करतो तर जरूर बोला, मग उरूस, ईद मिलाद, आंबेडकर जयंतीनिमित्त वाजवत आहे तिथे का दुर्लक्ष करता। तिथे बोलणार नाही कारण सर तन से जुदा होण्याची भीती।
गोष्टीला आपण सर्व समाज म्हणून सर्वात अगोदर जबाबदार आहोत, वाढत चालेला चंगळवाद आणि प्रत्येक गोष्टी मध्ये अती होत चालिये जस की मॅडम म्हणाल्या १२ महिने २४ तास उत्सव मग तो प्रत्येक गोष्टी मध्ये आलाय एकदा फक्तं खाण्या पिण्याच्या सवई बघा आपल्या किती बदल्या आहेत आणि प्रत्येक गोष्ट केली की status आणि story वर गेलीच पाहिजे आणि मी कसा किंवा कशी इतर लोकांपेक्षा भारी आहे हे दाखवण्याची अतिशय वाईट प्रकारची स्पर्धा समजा मध्ये निर्माण झालिये, सर्व गोष्टीं मधली निरागसता आणि पवित्रता संपुन जात आहे.
माझे मुद्दे आहेत:
१. एक गाव एकच गणपती असावा, मोठी शहर असतील तर त्या वॉर्ड मध्ये म्हणजे एका नगरसेवकाचा प्रभागात एकच गणपती असावा.
२. DJ पूर्णपणे बंद केले पाहिजे, साजरा करायचा असेल गणेशोत्सव तर पारंपरिक पद्धतीने करावा ढोल ताशा चालेल तो पण दिलेल्या किंवा ठरलेल्या वेळेतच पाहिजे.
३. कुठलाही गणपती रस्त्यावर नसावा एक वेगळी जागा असावी मोकळ मैदान वगेरे असावे
४. गणपतीचा निमित्ताने वेगवेगळे सामजिक उपक्रम राबवावेत ज्यातून समाज प्रबोधन होईल आणि समाजाला एक चांगला संदेश जाईल सामजिक बांधिलकी निर्माण होईल.
५. जर कुणी गणपतीचा निमित्ताने दारू पत्ते हुल्लडबाजी करताना दिसेल त्या लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे जेणकरून पुन्हा कुणी या गोष्टी करायचा अगोदर हजार वेळा विचार करेल
६. वर्गणी देण्यासाठी कुणावरही जोर जबरदस्ती केल्यास त्या लोकांवर देखिल कारवाई होईल असा कायदा झाला पाहिजे ज्याची जेवढी इच्छा आहे त्याने स्व इच्छेने द्यावे.
७. गणपती मंडळात speaker वर देखिल कुठलेही अश्लिल गाणे बिलकुल वाजता कामा नये अन्यथा त्यांचावर पण कठोर कारवाई होईल.
८. शाळा, दवाखाने, अभ्यासिका, या गोष्टीनं पासुन मंडळ दूर असावे.
९. POP चा मुर्त्या बंद झाल्या पाहीजेत पुढील गणेश उत्सवापासून, आणि गणेश मूर्तींचा उंचीची देखिल निर्धारित असाव्यात.
१०. गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या च दिवशी झाले पाहिजे रात्री ११ वाजेचा आत.
११. जर कुणाला अजुन काही चांगल्या गोष्टी सुचत असतील तर त्यांनी त्या या मध्ये add कराव्यात.
धन्यवाद 🙏🏻
Change muddy mandle tumhi
शुभांगी गोखले यांची मागणी योग्य आहे. माझे पूर्ण समर्थन आहे. उत्सव हा धंदा झालाय.
हो, आधी (10 yrs ago)गणेशोत्सव ...किती प्रसन्न वाटायचं..किती साधेपणा होता...fully agreed with Shubhangi tai
तुम्ही त्यांचा धंदा बंद करायला निघालात ना, म्हणुन धमक्या आल्या.
खास करून लालबागचा राजा. दर्शनाच्या वेळी तर भक्तानां हाताला धरून बाहेर काढले जाते. ( मंत्री, बिझनेस मन, अभिनेते, सेलेब्रिटी यांना सोडून कारण हेच लोक गणपतीला (मंडळाला) करोडो रूपयांच्या (बेहिशोबी) देणग्या देतात.
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
@@shyamchaudhari2499 म्हणूनच जर जनतेनी बॉयकॉट केलं तर त्यांचा बिसनेस ल सपोर्ट होणारच नाही .
BHARAT NEED MORE BUSINESS .SHUBHANGI MAD-AM
@@lordvivel1554 lord 😂 . First of all its buisness and second businesses are aimed at Building society and not ruining it .
गणेशोत्सवाचे स्वरूप फार व्यवसायिक झाले. हे संख्यात्मक वाढ चांगले कि वाईट हे युवकच ठरवतील. डि. जे. व विभीत्स नृत्य हे बंद करून आपले पारंपारिक संगीतास प्रोत्साहन दिले पाहिजे.
आपण स्वच्छ, सत्य आणि निर्भयपणे बोललात. मी पूर्णपणे सहमत आहे.
संस्कृतीच्या नावाखाली फक्त राजकारण, वोट घेणे हीच परंपरा आहे.
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
आज गणपती आणि आंबेडकर जयंती फक्त डी जे वर च साजरा होतो।हेतु गेला चुलित
आंबेडकर जयंती एक दोन दिवस असते फक्त पण गणपती उत्सव हा ११ दिवस असतो त्यात डिजे किमान १२/१६ तास चालतो तसेच बरेच ठिकाणी रात्री गणपती समोरच पत्ते खेळत असतात,खर म्हणजे गणपती उत्सव का आणि कोणी चालू केला हेच विसरले लोक,
@@bharatjadhav2309 DJ शेवटच्या दुवशी रोडवर येतो बंद करायची तर सगळे बंद करा
Shivjayanti..la dj.. Lazar show avoid kara
Br jayantila pan khup kahi chalta bhau ugach naave thevu nako hi kutri aahe mhanun tumhi pan kutra hou naka hich vinanti.@@bharatjadhav2309
Tilkani sarwajani ganesh utsav Maharashtra madhe suru kele te samajik ekopa vadhava ani swatantrata milanya cha chalvalila ek protsahan milava. Pan aata mul uddesh bajula rahto. Shivay ganesh visarjan na mule nadi cha pani pradushit hota. Sad he pana madhe ganpati utsav hou shakti pan baracha dya rajkiya hastkshep astocha
सार्वजनिक गणेश उत्सव आज लोकमान्य टिळक असते तर त्यांनीच तो बंद केला असता.
👌👌💯👍👍🙏
❤
I completely endorse the view of Shubhangi ji.
100% तुमचं म्हणणं बरोबर आहे
सामाजिक गणेशोत्सव साजरा करताना भक्तीभाव हवा आरती भजन आणी सांस्कृतिक कार्यक्रम हवेत. आणी देव कधीच डीजे वाजवून धुमाकूळ घालणाऱ्या लोकांवर प्रसन्न होत नाही जे मनोभावे भक्ती करतात आणी सामाजिक कार्य किंवा गरजवतांना मदत करतात त्यांना देव प्रसन्न होतो.
देव सर्वांना सद्बुद्धी देवो. 🌹🌹🌹🌹
टिळकांना सुद्धा त्या काळात न्यायमूर्ती रानडे आणि आगरकरांनी सार्वजनिक गणेश हि संकल्पना पुढील काळात तिचा गैरवापर करतील हा इशारा दिला होता व आज दुर्दैवाने ते खरे होताना दिसत आहे. शुभांगी मॅम तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
टिळकांनी शिवजयंतीला विरोध म्हणून गणेश उत्सव चालू केला...विरोधातून सुरू केलेले कार्य बंदचे केले पाहिजे.
शुभांगी गोखले मॅडम तुमच्या विचारानं शी मी पूर्णपणे सहमत आहे
तुमच्या स्पष्ट बोलण्या वर तुमचे कौतक करावे तेवढे कमी आहे,,,
🎉🎉🎉🎉
कोणत्याही मिरवणुक लग्न असो की राजकीय असो डी. जे. चे आवाज कमी असले पाहिजे . भयानक गुगांट होतो. ध्वनी प्रदूषण ही होतो.
धार्मिक मिरवणुकीत गलिच्छ गाणी दारू पिवून चिकनी चमेली सारखे गाण्यावर नाचणे. नको.
@@raheemraza9419Barobar ahe Bakri eid la paan Raod var qurbani dena bandh Kara Eid madhe ganne DJ ani Bonghe wajona bandh Kara pradushan hot ahe he bandh jalle pahije mi sahmat ahe👍🏻💯
बाई वाड्यावर या पोरी जरा जपून दांडा धर चिकणी चमेली शांताबाई पप्पी दे पारुला असली गाणी गणेश उत्सवात वाजवणे बंद केलं पाहिजे
CORRECT... FALTU GANI DEVASAMOR LAVTAT,,,, CHUK AHE.. SATVIKTA NAHI RAHILI
त्या गाण्यांची reels मी आवडीने पाहतो मोबाइल वर रात्रि छम्मक छल्लों च्या 😂😂😂😂
@@Rohitnaikwadi मुळात धर्म हा अधर्म होत चाललाय . लोकांना फरक करत नाही आता दोन्ही मधला. ते म्हणतात ना हार्ड टाईम creates strong men , strong men create easy time , easy time create weak men . आता weak men चा time चालू आहे
गाण्या बद्दल विरोध नाही परंतु गणेश उ्सवाच्या वेळी नको.
भारतीय आदर्श संस्कृती आहे त्या प्रसंगानुसार गाणी असावी.
भीम जयंती मध्ये हेच गाणं वाजवलं जात
शुभांगी मैडम शी मी 1001% सहमत आहे
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
अगदी खर आहे.
अक्षरशः शब्द न् शब्द खरं आहे....!
दिवसेंदिवस निव्वळ दिखावूपणा वाढत चालला आहे...!
शुभांगी, तुमच्या मताशी १००% सहमत आहे ...! 👏👏👏👏👏👍
Respected Mam
I agree with you
Thanks 🙏
सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव बंद करा...
Agdi barobar
भिमट्या
हिंदू सण आले की सगळे बिळातून बाहेर येतात मस्जिद वरील भोंगे, ईद ला रस्ते गच्च भारतात त्या वर यांना काही प्रोब्लेम होत नाही का ??🤬🤬🤬🤬
Babachya murtya kadha aani jayantya band kra 😂😂
Navratri utsav bandh kara Maharashtra mdhe
कोणीतरी हिमाती नी मत मांडणं गरजेचं होत....V good... राजकारणी न नशेडी लोकांचा अड्डा होऊन बसलाय उत्सव... स्पर्धा झालिये... सनाच पावित्र्य कुठ दिसत नाही..... टिळकांना पण हे सगळं बघून पछ्यातपाच होत असणार
ताई... आपले विचार अगदी सेम सेम आहेत ... मी काही बोलले की लोक लगेच मला वाट्टेल तसे बोलतात .. माझ्यावर दादागिरी करतात त्यामुळे मी आता अंतर्मुख होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे...
She is sensible and rational too.l suppoert her . Salute to her courage ❤
ताई ग्रेट 🎉🎉
DJ संस्कृती बंद झाली पाहिजे
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT .IF U ANTI DJ IT IS OK .
फक्त घरगुती गणपती उत्सव सूरु राहु द्या सार्वजणीक उत्सवात पैशाची लुटमार होते
त्यांनी म्हटलं की कोकणातला गणेशोत्सव बेस्ट....कोकण त्यातही सिंधुदुर्गात घरगुती गणपती असतो
सध्या सार्वजनिक उत्सव म्हणजे गुंडगिरी, देणग्या कमी आनि खंडण्या ज्यास्त, मस्ती हेच चालू आहे, याच्यावर नियंत्रण येणे काळाची गरजच.
Business zala aahe kahi mandlancha
मग घरात तरी देव का पाहिजे, तो रस्त्यावर येत नाही का ? ढोल ताशा तिथे वाजवून ध्वनि प्रदूषण त्याने पण होतो, देवावरची श्रद्धा मिटवून टाका तेव्हा सर्व प्रश्न मिटतील, रहा घरात भूत बनून. काही सण साजरे करू नका, तसे सगळे सण बाटली आणि बोटी नेच साजरे होत आहेत, 😢😢😢😢😢😓😓😓😓
@@Hiteshyb007 घरात कोणी काय करायचं हे ज्याचं त्याचं तो ठरवेल....चर्चा घराबाहेरच आहे
आणि कोणताही सर्वसामान्य माणूस 24*७ लाऊड स्पीकर लावून घरात बसणार नाही....त्यामुळे ते ध्वनी प्रदुषण चालून जाईल😅
बरोबर आहे. टिळकांनी हे सुरू केलेलं. पण त्याआधी हजारो वर्ष कुठे होता आवर्जनिक गणेशोत्सव. गणपती बाप्पा आमच ही लाडक दैवत. हे देवाच्या नावाखाली काळे काम आणि लोकांना त्रास.
यावर उपाय काढावा ❤
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
कारण पैसा...
लाडकं दैवताच्या नावाखाली ढोंगीपणा लपून जातो...
बाईला वेड लागलं आहे , सार्वजनिक गणपती मधे dj वगेरा लावतात वर्गणी वसूल तात म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी बंद करण्याचे सोडून, सार्वजनिक गणपतीचा उत्सवच बंद करा म्हणते ही गाढव आहे
शिवाजी महाराजांनी आपल्याला संस्कृतीक स्वातंत्र दिले ...टिळकांनी उत्सव सुरू केला पण आज पुण्यात उत्सवात बायका नाचत , दारू च्या पार्टी असले प्रकार बघून स्वार्गातुन महाराजांना आणि टिळकांना काय वाटत असेल 😢
आमचा पूर्ण पाठिंबा आहे ,ताई तुम्हाला
धन्यवाद ताई अतिशय योग्य विचार मांडले
सत्य एवढे स्पष्ट आणि अतिशय योग्य पद्धतीने मांडणे यासाठी खूप हिंम्मत लागते. आपण सुद्धा देशहितासाठी, मनुष्य हितासाठीच हे सांगत आहात. आपला उद्देश योग्यच आहे.
अगदी योग्य विचार आहेत. कोकणातील गणेशोत्सव हा एक योग्य प्रमाण सण साजरा करण्याच द्योतक आहे . खऱ्या अर्थाने संस्कृतीच पालन हे भजन कीर्तनातून कोकणात दिसून येत.
बंदच झाले पाहिजे सार्वजनिक गणेशोत्सव
Bhim Jayanti sudha bnd kara mg
@@sureshbagkar769 कुठे काय बोलायचे त्याची अक्कल आहे का.
Pakistan laa jaa
@@sidharthsapkale6618 KA ??? KAY CHUKICHA AAHE ??? TULA AKKAL AHE KA ?? AJAN BAND KAR AADHI MC 365 DIVSHI 5 WELA ORDTO TUJHA ABBA
@@nbwaves6202 BHIMTUA AHE TO ...MIMTYA CHI CHATNARA MHANUN TYALA AJAN CHA TRAS NAHI HOT
Absolutly right!!!
Barobar aahe
माझ्या मनातलं बोललात ताई तुम्ही !
Business करून ठेवलाय सार्वजनिक गणपती म्हणजे !
100% agree with Shubhangi Taai
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
स्वरूप बदलले पाहिजे.....मी सहमत आहे....तुम्ही खूप धाडस करून आपले मत मांडले.....आभार....गणपती बाप्पा मोरया....
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
The question she asked the reporter was very correct ( will others play the non sense songs in front of God).
Good point raised by her.
So brave and really a great point!!! Thank you for being our voice !!
शुभांगी जी आपण घेतलेल्या भूमिकेबद्दल खूप खूप धन्यवाद
अशी जाहीर भूमिका घेतल्यामुळे आपल्याविषयी आदर वाढला. आपल्याला जास्तीत जास्त जनतेचा, मीडियाचा पाठींबा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना
I support you Mam🎉🎉
ताईंनी जी सूचना केली आहे ती योग्यच आहे. आगरकरांनी देखील टिळकांना सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास विरोध केला होता आणि तो योग्यच होता हे आता स्पष्ट झाले आहे. सर्व धार्मिक विधी व कार्यक्रम हे घरातच झाले पाहिजेत.
I totally agree with you
Shubhangi is absolutely right ✅
👆🏽माझा ही विरोध आहे सार्वजनिक गणेशोत्सवाला!
गणेशोत्सवहिंदूसमाजाला लागलेली किड आहे.
गणपती बाप्पा, यांना क्षमा कर।🙏🏽
बरोबर मॅडम. काळानुसार धर्मात बदल झालं नाहीं की धर्माचा अतिरेक होतो.
Islam madhe badal karun dakhav
@@nbwaves6202 अरे भाऊ मी तुझ्याच धर्माचं आहे 😂 सावित्री,ज्योती जोडीला पण तुझायसारख लोक तिरस्कार करत होते. पण काळानुसार झालाच ना बदल. आता हे का नको मग
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
@@nbwaves6202barobar . Tikde fatate .
आम्हाला नको शिकवू
मुळात धर्म ही वैयक्तिक बाब मानायला हवी. धर्माला रस्त्यावर आणून त्याचे विद्रुपीकरण करण्यात काय हशील. मुस्लिम लोक रस्त्यावर नमाज पडतात म्हनून आपण बोंबा मारतो. पण सार्वजनिक गणेश उत्सवात सामान्य लोकांना वेठीस धरतो याचं समर्थन कसं होऊ शकतो. धर्म व धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडावीत. बऱ्याच दिवसापासून माझेही हेच विचार होते. मॅडम गोखले यांचे अभिनंदन....
अगदी बरोबर
अतिशय बरोबर इतकंच काय तर 10दिवस पारायण चालत, 10दिवस नवरात्री उत्सव, शिर्डी यात्रेला dj लावून, ह्या कार्यक्रमांना विरोध नाही पण नियम अटी हव्यात..
Bhau subhangi tai barobar boltat Aahe pan Namaz faqt 5 te 10 mintachi asate Ani tya dj naste
गणपती उत्सव मधील डिजे बंद करा किंवा करू नका तो हिंदूचा निर्णय आहे पण आम्ही बौद्ध आहोत बाबासाहेबांचे अनुयायी आहोत तर आम्हाला पण आंबेडकर जयंती डीजे बंद झाला पाहिजे या मताचा मी आहे. डीजे बंद झाली पाहिजे...जय भीम
Tai तुमचं बरोबर आहे
मॅम काळाच्यानुसार खुप योग्य विचार मांडलेत
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
हजार चांगल्या गोष्टी करता येवू शकतात पण जास्त करून आवाज आणि वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण करून मंडळ धन्यता मानतात.
अगदी बरोबर आहे तुमचं... सण साजरे करण्याची पद्धत खुपच विचित्र झाली आहे आणि मॅम ने म्हणाल्याप्रमाणे इतर धर्मात त्यांनी त्याच्या पद्धती पूर्वी प्रमाणे आजही तश्याच जपल्या आहेत पैशामुळे किंव्हा पैश्यासाठी त्या बदलल्या नाहीत... खरचं छान शांततेत अगदी श्रद्धेने आपणही सण साजरे करायला हवेत.... आपला धर्म, आपली संस्कृती आपली ओळख आणि आपली ढाल आहे याच्या मदतीने आपण स्वतःला सिद्ध करतो... मॅम याविषयावर धाडसने बोललात यासाठी खुप खुप आभार 🙏
🙏अगदी बरोबर शुभांगी ताई....बदल व्हायचा असेल तर सध्याच्या काळात राजकारणीच करू शकतील,पण ते होणार नाही.कारण त्यांनाच हे हवं आहे...
This is an excellent topic for Social Psychology Ph.D.
very well said. totally agreed.
तस बघायला गेलं तर अनंत चतुर्दशी च्या दिवशी बाप्पा चे विसर्जन व्हायला हवे..पण त्या दिवसानंतर ही विसर्जन मिरवणूक चालते..मुहूर्त आणि वेळ काही राहिला नाही..हे खरचं आपण देवासाठी करतोय का..?❤😊
शुभांगी मॅडम,
तुम्ही जे व्यक्त झाला आहात आणि एक सशक्त/विचारी अभिनेत्री म्हणून तुम्ही त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ...!
तुमचे वक्तव्य सगळ्यांनी नीट ऐकायला पाहिजे.जे कोणी एका विशिष्ट नकारात्मक हेतूने ऐकत असावेत अथवा व्यक्त होणारे असावेत त्यांनी नीट विचार करावा याबद्दल तुमचा स्टँड हा विशेष उल्लेखनीय आहात.
आपल्याबद्दल एक सशक्त अभिनेत्री म्हणून आदर होताच तो अधिक प्रमाणात अधिक वाढला.
तुमच्या सारख्या वलय असणाऱ्या व्यक्तीकडून हे व्यक्त होते आहे त्याबद्दल एक सजग जाणीव असणारी असामान्य व्यक्ती म्हणून आपला आदर अधिक नक्कीच वाढेल याबद्दल मी निस:शंक आहे.
पु.ल.देशपांडे यांची आज आठवण प्रकर्षाने आली कारण, वलय असणाऱ्या व्यक्तीने अशी भूमिका घेणे हे खूप धाडसाचे आहे.
आपल्या सामाजिक जाणिवेला त्रिवार सलाम...!
Kharach Salam , hat's of
सरकारनी याबद्दल कायदा काढला पाहिजे.
ARE BAAP RE 10 WA COMMENT ... MULLA LA AAG LAGLI ..... AJAN BAND KAR AADHI ...ATA YOGI YENAR AAHE ..MAG BAGH KAY HOTA TE
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
Subhangi ma'am your thinking are great. Thank you.
खरोखरच सार्वजनिक गणेशोत्सव बंद झालेच पाहिजेत....ताईना धन्यवाद...
🙏🏵️🚩🏵️🙏
आम्ही मंडळ काढल्या पासून दर वर्षी मंडळात भांडण झाल्या शिवाय राहत नाही
हे का होत कळत नाही म्हणुन मी या वर्षी मंडळात जाणार नाही असा निर्णय घेतला 😔🥺
मंडळ बरखास्त करा.
..शुभांगी मॅडम.....यांच्या मताशी....मी पुर्ण सहमत आहे.......🙏🙏😊
साधा विषय आहे
फक्त समंजस आणि देशहित जाणणारे लोक सहमत राहतील
आणि छपरी लोकं शिव्या देतील
Khara bolat agadi
Good mam,right thoughts
हा सगळा प्रकार म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधींकडून आपल्या मतदारांची मर्जी सांभाळून केलेले भयंकर कार्य असा करता येईल.
सार्वजनिक गणेशोत्सव यांचे आता काय प्रयोजन? याने कुठले मूल्य वर्धन होते ?
बिल्डर वर्गणी datat मग गणपती ला भोग लवतात मग सगळे बिल्डरला शरण जातात मग सगळे मराठी माणसं मुंबईचा बाहेर जातात 😀😀😀
😂😂😂
Agadi barobar aahen Sir.
बिल्डरला वर्गणी द्यायची मनापासून इच्छा आहे का? किंवा तें मनापासून देतात का?
सरकार लोक हिताचे निर्णय घेण्याच्या लायकीचे राहिले नाही.निवडणुकीसाठी लोकलुभवणे निर्णय फक्त घेतले जातात.
AJAN BAND KARA AADHI ANI BHIM JAYANTI SUDDHA ...ANI GANPATI PN
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT
Madam gokhale you are absolute correct.I support you.
मी तुमच्या मताला सहमत आहे ,मी चिंचपोकळी मध्ये राहतो मलाही खूप त्रास होतो गणपती मध्ये
Mag ghari thamba
Mag ghari thamba😊
म्याडम आगे बढो हम आपके साथ है
एकंदरीत कमेंट्स वाचून हे सहज लक्षात येते की, महाराष्ट्रात आजही पुरोगामीत्वाचे पक्षधर,मानवी संवेदना असणारे जीवंत लोक आणि महाराष्ट्र अस्मितेचे रक्षणकर्ते यांची संख्या लक्षणीय आहे जे प्रत्येक युगात संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपतींच्या पुण्यकर्माने पावन झालेल्या या महान राज्याचे पावित्र्य राखण्यास सदैव तत्पर आहेत..! हा विषय दिसतो तितका साधा नाही आणि आपली धार्मिक सहिष्णुता खरच क्षीण होत चालली आहे हे सत्य आहे. नरेंद्र दाभोळकर, काॅम्रेड पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या रक्ताचे डाग महाराष्ट्राच्या पुरोगामी बिरूदावर पडले आहेत हा एकच पुरावा त्यासाठी पुरेसा आहे..! या महिलेने दाखवलेली हिंमत अतिशय कौतुकास्पद आहे..या आणि अशा अनेक मुद्दयांवर प्रत्येकाने परखडपणे आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे..! दुर्जनांच्या अत्याचारांपेक्षा त्यावरील सज्जनांचे मौन समाजासाठी घातक ठरते..! जय हिंद जय महाराष्ट्र
पण समस्या ही आहे की समजूतदार लोक शांत बसलेत आणि भामटे राज्य करत आहेत.
सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली परंपरा ही बाई बंद करनार...😂 DJ च्या आवाजाची प्रॉब्लेम होतोय तर फक्त DJ चा विरोध करावा संपुर्ण उत्सवाचा विरोध करने कीतपत योग्य आहे... 😐
प्रत्येक उत्सव हा आनंद आणि उत्सहाचा असतो नाच गाणे तर होणारच, पत्त्या जुगारीला आमचा ही विरोध आहे... 😏
||भाद्रपदमासे चतुर्थी दिवस तिथौ शुभकाले स्थापयेत पार्थिव गणेश विग्रह: पुजयेत परमाभक्त्या दशदिवसेच वार्षीके |
दशदिवसांते चतुर्दशिच अनंत तिथौ अर्चनेन च मिष्ठानेच पुजते गणपतीं तदनन्तरे पुण्यक्षेत्रे नदी नदो वा कुपे सरोवरे वापी जलाशये विसर्जयेत गणेशो च पार्थिव: ||
इति शास्त्रविधी
|| नृत्य गीत गायनेन च स्तोत्र मंत्रेन पाठने भोजनै मिष्ठानेकेन सामुहीके जनो करिष्यसी च दैवी उत्सवै ||
भक्तिगीते त्या गीतांवर नृत्य स्तोत्र मंत्रांच्या मंजुळ पठनाने भंडारे मिष्ठान्न वितरनाने लोकांनी एकत्र येऊन देवताचा उत्सव करावा... इति शास्त्रवचनं
I'm agree with you mam ...atleast tumhi बोलण्याची हिम्मत केली.
बरोबर आहे।
आपन देवा ला वापरून धन्दा चालू केला आहे।
फक्त हिन्दु धर्म मधे घान झाले आहे।
मैडम ला पूर्ण सलाम।
WHY GOKHALE TAKING OBJECTION ? IF GOKHALE DON'T WANTED THIS HINDUS FESTIVAL GO TO PAKISTAN .
HARAMI BBC MEDIA ANTI HINDU ANTI BHARAT