@@hindurashtra2851दोन वर्ष झालेत हे सरकार काय उपट होत का....ती hording illegeal आहे हे पत्र आधीच दिलेलं होत......काही झालं का उबाठा च्या नावाने बोभाटा
किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे = धन्यवाद
अहो कांबळे तुम्ही आमच्यासारखे यांच्या दृष्टीने शूद्र आहात जसे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर तुम्ही विचार करा जे होर्डिंग होतं ते रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्ट आणि जमिनी वर होतं याचा अर्थ याला कारणीभूत आणि जबाबदार हे रेल्वे खाते आहे आणि ते कोणाकडे आहे ते तुम्हीच बघा
@@dhiraj7mkuch logic hai is baat ka 🤔 Mg tumche saheb ka nav ghet nahit chatrapati shivaji Maharaj yanch Etke divas dr.babasaheb ambedkar yanna use kel ki Tyanna he aapal samjat nahit aata tyat chatrapati yanna pan samil kel (great move) Baki hording kuth hot kon jababdar he samorch aahe 🙏🤡
ऊबाठा ची कर्मच तशी आहेत. अडीच वर्षांच्या सत्ता काळात फक्त कमिशन खाणे, खंडणी गोळा करणे आणि निष्पाप लोकांना मारहाण करणे, त्यांचे खून पाडणे या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम महा विकास आघाडीने केले?@@Marathibana842
सिस्टिम तो हमारा है हे सांगण्याची गुर्मी ठेचायला हवी! पुण्यातही अशी दुर्घटना घडली होती! ट्रॅफिक सिग्नलपेक्षा हे जाहिरात फलक अधिक लक्ष वेधून घेतात हे बंद झाले पाहिजे! २५ वर्षे मुंबई महापालिका मराठी जनतेच्या भावनांशी खेळून स्वतःच्या ताब्यात ठेवणारे सर्वाधिक जवाबदार आहेत!
मी गेली 16 तास त्या स्पॉट वर काम करत आहे.. भीषण दुर्घटना आहे.. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे..किती लोक मृत्यू झाली आहेत.. हे नक्की सांगता येत नाही.
सामान्य जनतेचा वाली उरलेला नाही..लोक किडे मुंग्या मारतात असे मरण पावले आहेत.. टॅक्सी वर उपजिवीका करणारे लोक जास्त आहेत..पण एवढी भीषण घटना 5/6 दिवसात विसरून जातील..सरकारी जागेवर होर्डींग लागतात ते पण अनाधिकृत ...या मध्ये राजकारणी नक्किच असतील..
हे असल नीच लोक आपल्या आजूबाजूलाच राहतात... आमचा शेजारी सुद्धा असाच एक Contractor राहतो... लोकांना असुविधा होऊ दे, हे लोक आपली काळी कामे करतच राहतात... पोलिस, नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी... सगळे मिळून असतात... मग घात झाल्यावरच जाग येते.. मग सुरू होते कोर्टात कधीही न संपणारी लढाई...
कुठे शिस्त नाहीये... गुंडा राज आहे. या नगरसेवकांच्याकांच्या कामाचे audit नाही त्यांना विचारणारे कोणी नाही..... Morning walk ला बाहेर पडलो की पाय कुठल्या घाणीत पडेल सांगता येत नाही. यांना कोणी विचारूच शकत नाही... कचरा का उचलला नाही... विचारणाऱ्याला घरी जिवंत जायचे असते
अधिकाऱ्याला निलंबित करून काय उपयोग त्याला बरंच आहे, दरमहा अर्धा पगार मिळणार वरून केलेली कमाई पण असणार, ह्या नेत्यांना काही फरक पडत नाही. त्यांचाही पगार चालू च राहणार फक्त फरक बाधित कुटुंबियांना पडणार त्याचा पोशिंदा गेला ते कस भरुन निघणार, म्हणून जबाबदार लोकांनकडून रक्कम वसूल करू दरमह त्यां देण्यात यावी. ते सरकार मदत करणार म्हणजे आपल्या करातूनच देणार ना. आतातर बदल केला पाहिजे. हे कमावणार मातोश्री २,३ बांधणार,परदेश दौरे वाऱ्या करणार आपण आहोतच. श्री स्वामी समर्थ
पुण्यात काही वर्षांपूर्वी ५ जणं अशा होर्डिंगचे बळी ठरले होते. मग सगळं शांत.. पण घाटकोपरच्या या घटनेमुळे १००० पेक्षा जास्त होर्डिंग वर कारवाई होणार आहे.. असं समजतय्. प्रत्यक्षात कधी होईल, माहीत नाही 👎👎😡😡
शासनाने जी सरकारी मदत केली त्याला विरोध नाही पण ज्यानी ज्यानी या होर्डिग्ज लावण्याला हातभार लावला त्या निर्दयी आणि पैसे खाल्ले त्यांच्याकडून वसूल करावेत. आणि शिक्षाही करावी शासन जनतेकडून घेतलेल्या करातून मदत करते.
या दुर्घटने मुळे झालेल्या 14 सामान्य निरपराध नागरिकांचा बळी गेला त्याचे दुःख वाटते, पण याला कारणीभूत असलेल्या सर्व लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच त्या निरपराध लोकांना खरी श्रद्धांजली वाहिली असे वाटेल
नमस्कार सर खरोखरच सर्वाचे जीवन असह्य झाले आहे.अहो रस्त्यावर सुध्दा चालणे मुश्किल झाले आहे.पण जनता कोणाकडे तक्रार करणार?खरतर पावलागणिक मृत्यू आहे.फक्त एखादा माणसाचा बळी गेला कि जाग येते
झालेली घटना वाईट आहे,पण काही न्यूज मध्ये हा कॉन्ट्रॅक्टर bjp chya नेत्यांचा कार्यकर्ता आहे असे दाखवत आहेत.एक गोष्ट नक्की आहे,राजकारणी आपली जबाबदारी झटकून देतात हेच खर आहे
उंच इमारती, पूल किंवा जाहिरात फलक उभारताना त्या भागातील जास्तीत जास्त किती वेगाने वारे वाहू शकते याचा विचार स्ट्रक्चरल डिझाईन तयार करताना केला जातो. जर असे डिझाईन स्ट्रक्चरल इंजिनियर कडून तयार करून घेतले नसेल तर संबंधित ठेकेदारासह त्यास मंजुरी देणारा प्रत्येक अधिकारी जबाबदार ठरतो.
होर्डीगवर कारवाई न करणार्या पालिका कर्मचार्यावरही कारवाई करण्यांत यावी व भावे ह्यांच्याकडून म्रुत व्यक्तीना प्रतेटी दहा लाख रूपये तर जखमीचा सर्व खर्चा सहित रू पांच लाख घेण्यांत येवून संबंधिताना द्यावेत... शिवाय सर्व घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यांत यावी
किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे
जे अधिकारी बेकायदेशीर परवानगी देतात त्याच बरोबर नगरसेवक आणि पाठिंबा देणारे नेते या सगळ्यांची पहिली मालमत्ता सरकार जमा करायची त्यानंतर त्यांना जेलची हवा खायला पाठवायच.प्रामाणिकपणे कारवाई व्हायलाच हवी.कोर्ट कचेरी न्याच सगळे गुंडाळुन ठेवायच
काहीही होणार नाही. महिन्याभरात सगळे शांत होईल.सत्ताधारी गोटाबरोबर जवळीक साधता आली की भिंडे सुटेल. आता प्रशासक येऊनही वर्ष लोटले. याने मधल्या काळात कोणाशी संधान बांधले त्याचा शोध घ्या. वायकर कसे पावन झाले हो?
राजकारणी लोकच बेकायदेशीर हॉर्डींग ला जबाबदार आहे राजकीय हस्तक्षेप असल्यानेच प्रशासन गप्प बसले आहे सदोष मनुष्य वधाला जबाबदार धरून BMC अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत
महानगर पालिका खडबडून जागी झाली म्हणणं चुकीचं आहे. कारण अशा अनेक प्रसंगांचा अनुभव असा कि हे जागे झाल्यासारखे दाखवतात आणि नंतर सगळे विसरले कि पुन्हा आपली कमाई चालू ठेवतात.
सर या भिंडेचे असेच अनधिकृत होल्डींग दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या जागेत टिळक ब्रीज दादर येथे आहेत..ते सुद्धा कधीही कोसळू शकतात, आश्याप्रकरे जीवित हनी होऊ शकते त्याबद्दलही दाखवा,
त्यांना किरीट सोमय्या ह्यांचं नाव घ्यायला काहीच वाटत नाही, ते काही कोणी ऐरे गैरे वाटले काय मग कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्यांना कोण शिक्षा करणार कुठे कुठे ह्यांनी केलेली पापें जनतेला भोगावी लागणार आहेत
असे प्रकार करणारे गायब बरे होतात ? पैशासाठी वाट्टेल ते करणाऱ्या आणि निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या नीच लोकांवर लवकर कारवाई व्हावी .
एकदम बरोबर हे सगळं काम उध्वस्त ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आहे.
@@hindurashtra2851दोन वर्ष झालेत हे सरकार काय उपट होत का....ती hording illegeal आहे हे पत्र आधीच दिलेलं होत......काही झालं का उबाठा च्या नावाने बोभाटा
जय श्री राम 💐🙏
Nalayak halkat nich manus ahe udhatt 😡
महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂
मराठी मराठी करणाऱ्या पक्षांचा आता फुगाच फुटला म्हणायचा
Dushkal V Sumani veli Gayab Aslele Aaj Satte karita Rastya var katar Phakt Satta
मुंबईकरांनी मनपा निवडणुकीत मनावर घेतले तर फुगा फुटेल
महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂
किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे = धन्यवाद
अहो कांबळे तुम्ही आमच्यासारखे यांच्या दृष्टीने शूद्र आहात जसे आपले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर तुम्ही विचार करा जे होर्डिंग होतं ते रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्ट आणि जमिनी वर होतं याचा अर्थ याला कारणीभूत आणि जबाबदार हे रेल्वे खाते आहे आणि ते कोणाकडे आहे ते तुम्हीच बघा
@@dhiraj7mkuch logic hai is baat ka 🤔
Mg tumche saheb ka nav ghet nahit chatrapati shivaji Maharaj yanch
Etke divas dr.babasaheb ambedkar yanna use kel ki Tyanna he aapal samjat nahit aata tyat chatrapati yanna pan samil kel (great move)
Baki hording kuth hot kon jababdar he samorch aahe 🙏🤡
महाराष्ट्राचे बळी घेऊन भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂
2020 च्या अगोदर तिथे न पेट्रोल पंप होतं, न होर्डिंग होत्या, पेट्रोल पंप तर खूप घाई गडबडीत उभं करण्यात आलं होतं जेव्हा उबाठा मुख्यमंत्री होते.
Times mhanato Railway cha petrol pump ahe.
@@pradipvatamwar7698जागा railway ची आहे बहुतेक. पण पेट्रोल पंप प्रायव्हेट असू शकतो
काहीही झालं की उबाठा च्या नावाने बोभाटा 😅
ऊबाठा ची कर्मच तशी आहेत. अडीच वर्षांच्या सत्ता काळात फक्त कमिशन खाणे, खंडणी गोळा करणे आणि निष्पाप लोकांना मारहाण करणे, त्यांचे खून पाडणे या व्यतिरिक्त दुसरं कोणतं काम महा विकास आघाडीने केले?@@Marathibana842
उठा
होर्डिंग सगळ्या गावातले काढायला पाहिजे. रस्त्याच्या वळणावर असतात पलीकडचे काहीही दिसत नाही. होर्डिंग गरजेच्या गोष्ट नाही.
सिस्टिम तो हमारा है हे सांगण्याची गुर्मी ठेचायला हवी! पुण्यातही अशी दुर्घटना घडली होती! ट्रॅफिक सिग्नलपेक्षा हे जाहिरात फलक अधिक लक्ष वेधून घेतात हे बंद झाले पाहिजे! २५ वर्षे मुंबई महापालिका मराठी जनतेच्या भावनांशी खेळून स्वतःच्या ताब्यात ठेवणारे सर्वाधिक जवाबदार आहेत!
Te tase manat nahit . changale aahe te aamache , waiet aahe te Mindeche .
Ata hyana kayamche gharich basavayche 25 varsh swatache ghar bharale tyavarch tyanche ghar chalat hote
U R 100 💯 % right
महाराष्ट्राचे बळी घेऊन गुजराती भिंडे तर पळाला गुजरातला... अातातरी जागे व्हा मराठी बांधवांनो. 😂😂😂😂
बीजेपी ना आता तरी मुळमुळीत पणा सोडला पाहिजे. दाेशी माणसावर कारवाई करा त्याचप्रमाणे त्यांचे मायबाप यांना सुद्धा शासन झाले पाहिजे.
होईल होईल फक्त 4 जून नंतर सगळा हिशोब पूर्ण होईल
बीजेपीच्या....xxx कारवाई करण्याचा दम नाही...4जून काय....4वर्षे झाली तरी काही उपटणार नाहीत..
अनंत करमुसे ला अजुन न्याय मिळू शकत नाहीये.. त्यामुळे यात पण असच होईल की काय अस वाटतय..
घर कोंबडा ल नागडो करुन 😂😂😂😂
@@chetannevrekar8583 अगदी बरोबर. योगी ना training ला बोलवा UP हून
सगळेच होर्डीग्ज काढछ टाकले पाहिजेत . अजस्त्र होर्डींग्जना बंदी घातली पाहिजे. एवढं मोठं होर्डीगची परवानगी देताना वसुली झालीच असणार.
जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
उबाठा
मी गेली 16 तास त्या स्पॉट वर काम करत आहे.. भीषण दुर्घटना आहे.. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे..किती लोक मृत्यू झाली आहेत.. हे नक्की सांगता येत नाही.
Kahi hi honar nahi SIT basel ani fakt basel. Sarkarch basalel ahe. Fakt 2 team polichanchya bhavesh sathi.
Sanjay patil cha hasane , waktavya, comments bagha janata.
Bhavesh bhinde gela london la.
सामान्य जनतेचा वाली उरलेला नाही..लोक किडे मुंग्या मारतात असे मरण पावले आहेत.. टॅक्सी वर उपजिवीका करणारे लोक जास्त आहेत..पण एवढी भीषण घटना 5/6 दिवसात विसरून जातील..सरकारी जागेवर होर्डींग लागतात ते पण अनाधिकृत ...या मध्ये राजकारणी नक्किच असतील..
आपले आभार, कारवाई झाली तरी जिव परत येणार नाही. पुढच्यावेळी जाग्रुत राहुन अशा घटना टाळुया
हे असल नीच लोक आपल्या आजूबाजूलाच राहतात... आमचा शेजारी सुद्धा असाच एक Contractor राहतो... लोकांना असुविधा होऊ दे, हे लोक आपली काळी कामे करतच राहतात... पोलिस, नगरसेवक, नगरपरिषद अधिकारी... सगळे मिळून असतात... मग घात झाल्यावरच जाग येते.. मग सुरू होते कोर्टात कधीही न संपणारी लढाई...
कुठे शिस्त नाहीये... गुंडा राज आहे. या नगरसेवकांच्याकांच्या कामाचे audit नाही त्यांना विचारणारे कोणी नाही..... Morning walk ला बाहेर पडलो की पाय कुठल्या घाणीत पडेल सांगता येत नाही. यांना कोणी विचारूच शकत नाही... कचरा का उचलला नाही... विचारणाऱ्याला घरी जिवंत जायचे असते
Satya paristhiti.
Don't vote udhav sena . Modiji ke jay.good video
मृतांच्या नातेवाईकांना काय वाटत असेल?केवढा मोठा घाला.
तुम्ही खरी बातमी समोर आणलीत.
त्या संबंधित सगळ्यांना मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली जावी
वॉर्ड ऑफिसराला अटक करायला पाहिजे.
Jail mein dalna chahiye our manush vadh ka charge lagna chahiye
प्रभाकर जी, आपण जी जनजागृती आपल्या व्हिडीओ मधून करत असतात, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. 🌹🙏🌹👍🏻👌
बावनकुळे नी टाकलेली बिस्कीट खाणारा आहे तो
@@pravinbhalerao7991ho utha pudhe pan karamati ani maynone takaleli biscuit asatat
@@shalakavayuvegla7229 अरे लीगल स्टेटमेंट आहे त्याच धाब्यावर घेऊन जा पत्रकार बंधूंना
@@shalakavayuvegla7229 आणि दुसरी गोष्ट खरंच एकदा म्हातारीला विचार बाप मराठीच आहे का
जय महाराष्ट्र 🏹🚩
हे सर्व होर्डींग काढून टाका !
Totally agree with you.
आता लोकांनीच ही होर्डिंग्ज काढून फेकून दिली पाहिजे, एक रविवार असाही...
Barobar.
खूप दुर्दैवी घटना. आपले विवेचन परखड आणि सत्य
🙏 हा ‘संजय दिना’ केवळ तिकीटवाटपावेळीच ऐकायला मिळतो. परत पाच वर्षात कधीही ह्याची काही बातमी नसते.
जस तु चाटुगिरी करायची असते तेव्हा येतो
पळून कूठे जातोय? इथेच लपला असेल."कोणाच्या तरी घरी".
तळघरात!
उस्मान जनाब यांच्या तळघरात
Udhatt katava chya ghari asel 😡😡😡
काकांच्या लाळ चाट्याच्या घरात असेल😂 '
हे सगळं माणसं दगावल्यानंतरच का उघडकीस येतात हा एरणीचा मुद्दा आहे.
Ughadish pahile pasun aahe fakt bolayela ghabrat hote durghatna jhalevar dukhh koslalya var aapo aap baher yeti
मते देणा-या मुंबईकरांचे डोळे उघडत नाहीत हे दुर्दैव
Marathi Manus zopla ahe 😡
अधिकाऱ्याला निलंबित करून काय उपयोग त्याला बरंच आहे, दरमहा अर्धा पगार मिळणार वरून केलेली कमाई पण असणार, ह्या नेत्यांना काही फरक पडत नाही. त्यांचाही पगार चालू च राहणार फक्त फरक बाधित कुटुंबियांना पडणार त्याचा पोशिंदा गेला ते कस भरुन निघणार, म्हणून जबाबदार लोकांनकडून रक्कम वसूल करू दरमह त्यां देण्यात यावी. ते सरकार मदत करणार म्हणजे आपल्या करातूनच देणार ना. आतातर बदल केला पाहिजे. हे कमावणार मातोश्री २,३ बांधणार,परदेश दौरे वाऱ्या करणार आपण आहोतच. श्री स्वामी समर्थ
जय भवानी 🕉️🕉️🕉️🔱🏹
सुर्यवंशी सर, अतिशय अभ्यासपूर्ण बातमीच्या खोलात, मुळापर्यंत जाऊन वेध घेण्याचं आपलं खास वैशिष्ट्य.सलाम आपल्या कार्याला.
नमस्कार प्रभाकरजी ❤❤
खुप छान विश्लेषण ❤
मिंदे मिंदे ओरडून ओरडून पेरला आणि,,
भिंडे उगवला 😂
३० वर्षे महापालिका सत्ता असताना मुंबई मधील मराठी माणूस अशा दुरवस्था का आहे ? याचा पण कधी तरी विचार करावा
खडबडून जागे होतात आणि परत झोपी जातात काहीही कार्यवाही न करता.
भावेश भिंडे चा बहुतेक मनसूख हिरेन होईल.
भावेश आरामात आहे. कारण खोका श्री मध्ये पाहुणा आहे.
KhokaShri 420 Janab Uddhouddin Tomnebaaz UBT Tinpat Neta Wakdoji Fawar Karamatiwale Cha Partner 😂😅
निवृत्त अधिकारी असतील तरी त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी.
एकाही पत्रकाराची हिंमत होणार नाही त्या नॉटी संजयला या बाबतीत प्रश्न विचारायची. फाटते सर्वांची. तो पोपटपंची करतो आणि हे त्याला कव्हर करतात.
छान दादा 🕉️🕉️🔱🏹🚩
भावेश भि़डेचे फोटो जर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर असतील तर ही दुर्घटना मराठी माणूसच्या भलाईसाठी झालेली आहे का याचा तपास करावा लागेल.
मत देणारे मुंबईकर झिंदाबाद
Ghantyacha आदरणीय
अहो यांचे bjp br चे पण फोटो viral झाले आहेत की मग काय बोलाल
@@user-yp9bk1dm1ityache sambandh kona barobar hi asot, tyala shiksha hi jhalich pahije. Tyachbarobar aslyanna pathishi ghalnaryannahi sodu naye.
मुंबई नाही कोणाची आहे आमच्या बापाची ह्याच नियमाने सगळी कमाई हि आमचीच .
पुण्यात काही वर्षांपूर्वी ५ जणं अशा होर्डिंगचे बळी ठरले होते. मग सगळं शांत.. पण घाटकोपरच्या या घटनेमुळे १००० पेक्षा जास्त होर्डिंग वर कारवाई होणार आहे.. असं समजतय्. प्रत्यक्षात कधी होईल, माहीत नाही 👎👎😡😡
या घटनेवेळेस मी पुण्यातच होतो.
गेलेल्या व्यक्ती आणि त्यांच्यावर सर्व दृष्टिनी अवलंबून असणाऱ्या लोकांचे काय?
खुप दुःख दायक घटना
सगळी कडचे होल्डिंग्स काढुन टाकली
भिडे पेक्षा मनपा वर केस केली पाहिजे
भिंडे आणि मनपा दोघांवर पण ॲक्शन व्हायला हवी
Doghehi doshi aahet.
हा भिडे नाही तर भिंडे आहे .
🙏👍आपले काम कौतकास्पद आहे , आपण आपले काम असेच सुरू ठेवाल हीच अपेक्षा व अजून थोडा उघड पणे बोलात तरच काही झोपलेल्या जनतेला जाग येईल असच वाटत.♥️
होर्डिंग्ज वर बंदीच आणा.
Tumche mhanane patate.
याला परवानगी कोणी दिली,? वेळीच का काढलं नाही? जबाबदार कोण?
Khar Ahe inquiry zali pahije
प्रभाकरजी... दुर्दैवी घटनेची सडेतोड रोखठोक विश्लेषण
या घटनेस नगरपालिका प्रशासन जबाबदार... कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा... 🙏
घराणेशाही महाराष्ट्र संपवणार असेच एखादे होर्डिंग डोक्यात टाकून
शासनाने जी सरकारी मदत केली त्याला विरोध नाही पण ज्यानी ज्यानी या होर्डिग्ज लावण्याला हातभार लावला त्या निर्दयी आणि पैसे खाल्ले त्यांच्याकडून वसूल करावेत. आणि शिक्षाही करावी शासन जनतेकडून घेतलेल्या करातून मदत करते.
जय महाराष्ट्र 🏹🚩
सदोष मनुष्य वधा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे सर्वांना तात्काळ अटक झाली पाहिजे
खडबडून जाग होणं आणि सवयीनं पुनः गाढ झोपण हेच वैशिष्ट्य.सगळा फार्स.यापूर्वी कोणाचे काय झालय? आता तरी काय होणार ?....निर्लज्जम् न भयं न लज्जा....
या दुर्घटने मुळे झालेल्या 14 सामान्य निरपराध नागरिकांचा बळी गेला त्याचे दुःख वाटते, पण याला कारणीभूत असलेल्या सर्व लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच त्या निरपराध लोकांना खरी श्रद्धांजली वाहिली असे वाटेल
छान दादा 🕉️🕉️🔱🏹🚩🚩
शि उबाठा चा आशिर्वाद.
जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹
इथे पण आलाचं का उबाटा पक्ष 🤔 ह्यांची कीर्ती तर बाळासाहेबांना असमंतताही राहू देणार नाही... 😄
यात काय संबंध त्यांचा या प्रभाकर तर म्हणेल काय ते माझ उध्दव मुळे झाले
उठा मुळं
वाईट एवढाच वाटते की एकही मंत्री किंवा आमदार किंवा खासदारच पोर किवा ते स्वतः मरत नाही अश्या अपघातात. जातात ती smanaanya माणस
योग्य,परखड परीक्षण.
मुंबईत जागोजागी ऊंच ऊंच होर्डिंग्ज आहेत
महाराष्ट्राचा इतिहास सांगेल की बळी दिल्याशिवाय प्रशासनाचे किलकिले डोळे उघडत नाहीत. प्रशासनातील जबाबदार व्यक्तीला पण खेचले जावे.
सदोष माणूस वध याचावर लागेलच
मनःपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे
रेल्वेची जागा नाही असं रेल्वेच म्हणण आहे, एका ट्विटर वर रिप्लाय दिलाय तसा रेल्वेने
" काही मोजके "(राजकीय वरदहस्त असलेले) सरकारी नौकर हे बरबटलेले आहेतच.
सगळे hoardings ban केले पाहिजेत , जाहिराती on line
नमस्कार सर
खरोखरच सर्वाचे जीवन असह्य झाले आहे.अहो रस्त्यावर सुध्दा चालणे मुश्किल झाले आहे.पण जनता कोणाकडे तक्रार करणार?खरतर पावलागणिक मृत्यू आहे.फक्त एखादा माणसाचा बळी गेला कि जाग येते
उध्दव ठाकरे यांच्या वर सदोष मनुष्यवधाच्या खटला दाखल करण्यास यावा
छान 🎉
त्या छगण भुजबळ ची चौकशी करा आधी त्याला शरद पवार कडे जायचे आहे का
झालेली घटना वाईट आहे,पण काही न्यूज मध्ये हा कॉन्ट्रॅक्टर bjp chya नेत्यांचा कार्यकर्ता आहे असे दाखवत आहेत.एक गोष्ट नक्की आहे,राजकारणी आपली जबाबदारी झटकून देतात हेच खर आहे
राजकारणी जबाबदारी झटकतातच पण घडलेल्या प्रसंगाचेही राजकारण करतात👎👎😱😱😡😡
माझा आवडता राजकीय प्रामाणिक नेता श्री रामदासजी आठवले👏👏👏
नेहमीप्रमाणेच खरी माहिती व परखड विश्लेषण
उंच इमारती, पूल किंवा जाहिरात फलक उभारताना त्या भागातील जास्तीत जास्त किती वेगाने वारे वाहू शकते याचा विचार स्ट्रक्चरल डिझाईन तयार करताना केला जातो. जर असे डिझाईन स्ट्रक्चरल इंजिनियर कडून तयार करून घेतले नसेल तर संबंधित ठेकेदारासह त्यास मंजुरी देणारा प्रत्येक अधिकारी जबाबदार ठरतो.
Right Prabhakar ji
शिक्षा फक्त सामान्य माणसासाठी असते. अनंत करमुसे प्रकरणी कुणाला शिक्षा झाली❓
होर्डीगवर कारवाई न करणार्या पालिका कर्मचार्यावरही कारवाई करण्यांत यावी व भावे ह्यांच्याकडून म्रुत व्यक्तीना प्रतेटी दहा लाख रूपये तर जखमीचा सर्व खर्चा सहित रू पांच लाख घेण्यांत येवून संबंधिताना द्यावेत... शिवाय सर्व घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यांत यावी
अश्या घटना सतत होत राहतात. कायद्याची भिती उरली नाही मुंबईत. सर्व पक्ष याला जबाबदार आहेत. प्रत्येकाला निवडणूक जिंकणे महत्वाचे वाटते
किरीट सोमैय्या कशाला आले हे बोलणार्या नी तिथे शरद पवार कशाला आले त्यानंतर छगन भुजबळ या प्रकरणावर पांघरूण घालायचा प्रयत्न का करतो या सर्वांची चौकशी झाली पाहीजे
Best Cm
होर्डिंगसाठी आता झाडांसोबत माणसांचेही बळी जायला लागले आहेत.
महापालिका जवाबदार ।। जय महाराष्ट्र।।
संपुर्ण महाराष्ट्रातुन होर्डींग हटवले पाहीजे
या सर्व गोष्टी ला कारणीभूत आहे उबाठा खान... ठाकरे
उबाठा खान😂😂😂😂😂😂
उबाठा खान..😂😂😂😂😂
छान माहीती
मागे पुण्या मध्ये अशीच घटना घडली आहे. सर्व लोक विसरून गेले.
जे अधिकारी बेकायदेशीर परवानगी देतात त्याच बरोबर नगरसेवक आणि पाठिंबा देणारे नेते या सगळ्यांची पहिली मालमत्ता सरकार जमा करायची त्यानंतर त्यांना जेलची हवा खायला पाठवायच.प्रामाणिकपणे कारवाई व्हायलाच हवी.कोर्ट कचेरी न्याच सगळे गुंडाळुन ठेवायच
सुपर दादा जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
सर्व शहरातील, रस्त्यावरील होर्डिंग काढून टाका
होर्डिंग, फ्लेक्सस सर्व काढून टाकावे. त्यावर बंदी आणावी.
काहीही होणार नाही. महिन्याभरात सगळे शांत होईल.सत्ताधारी गोटाबरोबर जवळीक साधता आली की भिंडे सुटेल. आता प्रशासक येऊनही वर्ष लोटले. याने मधल्या काळात कोणाशी संधान बांधले त्याचा शोध घ्या. वायकर कसे पावन झाले हो?
महिना खूप जास्त झाला फार तर एक आठवडा सगळं शांत व्हायला
जय भवानी.
सैया भये कतवाल. तो उबाठा भयो मालामाल तो डर काय का. सज्या राजेराम बने चौदा मुत्य का. माहा काल. 😢😮😅😊
वारे पट्ट्या जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🚩🚩
राजकारणी लोकच बेकायदेशीर हॉर्डींग ला जबाबदार आहे राजकीय हस्तक्षेप असल्यानेच प्रशासन गप्प बसले आहे सदोष मनुष्य वधाला जबाबदार धरून BMC अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत
महानगर पालिका खडबडून जागी झाली म्हणणं चुकीचं आहे. कारण अशा अनेक प्रसंगांचा अनुभव असा कि हे जागे झाल्यासारखे दाखवतात आणि नंतर सगळे विसरले कि पुन्हा आपली कमाई चालू ठेवतात.
सर या भिंडेचे असेच अनधिकृत होल्डींग दादर रेल्वे पोलीस वसाहतीच्या जागेत टिळक ब्रीज दादर येथे आहेत..ते सुद्धा कधीही कोसळू शकतात, आश्याप्रकरे जीवित हनी होऊ शकते त्याबद्दलही दाखवा,
त्याचा मनसुख hiren केला असेल
होर्डिंग्स लावणे कायम स्वरूपी बंद केल पाहिजे. मागे पुण्यात पण हेच झालेल.
हे पडलेले फोल्डिंग च कंत्राट हे रेल्वे खात्याने दिलेला आहे महानगरपालिकेचा याच्याशी काही संबंध नाही
२.५ -३ टन वजन असणारे होर्डिंग्ज लावण्याची परवानगी देणारे पालिकेचे अधिकारी यांच्यावर मनुषयवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
Matdan karun uttar deo 🙏🏻🕉️🇮🇳 jai shree Ram
Town planning ची गरज आहे महाराष्ट्रातील शहरांकरिता...
धन्यवाद प्रभाकरजी आपण असे सामाजिक व राजकीय प्रश्न आपल्या चैनल मार्फत मांडून लोकांमध्ये जी जनजागृती करत आहात त्याबद्दल आपणाला शतशः प्रणाम
मोदीं येनार आहे
You're right sir
The buck stops at BMC and UBT , no one else! They and they only are the Bane of the great city of Mumbai!
तक्रारीला जबाबदार असणारया अधिकार्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा.
UBT ch Jababdar Ahe Accident La.
बुलडोझर वापरण्याची योग्य वेळ आहे.
भिंडे च्या घरावर फडणवीसांनी बुलडोझर पाठवावा.
त्यांना किरीट सोमय्या ह्यांचं नाव घ्यायला काहीच वाटत नाही, ते काही कोणी ऐरे गैरे वाटले काय मग कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्यांना कोण शिक्षा करणार कुठे कुठे ह्यांनी केलेली पापें जनतेला भोगावी लागणार आहेत
Mouvlik mahiti dilya baddal Prbhakarji! Dhanyawad.
Aapl prbodhan chalu theva, khupach aavashyk aahe jantela.
Aamhi tumche runi rahu!
Bhavesh ter aropi aahech, pan tya peksha tyala permission denarya palika adhikari titala ward officer hya saglyana suspend kara
Suspend नाही.बडतर्फ करावे.suspend म्हणजे नोकरी चालूच,आणि घरी बसून निम्मा पगार.
बडतर्फ म्हणजे नोकरी जाणार, फंड ग्रॅच्युइटी पण जप्त...बसा बोंबलत..
देवेन्द्र जी जरा योगीजी सारखी कारवाई करा या दोषी नी सजा कधी देनार
हेच धंदे करा तुम्ही... भक्तगण..
त्याला शिक्षा झालीच पाहिजे