जितक्या लवकर अजित पवार युती सोडून जातील किंवा जितक्या लवकर भाजपा त्यांना युती मधुन बाहेर चा रस्ता दाखवून देईल तितके भाजपा साठी चांगले अन्यथा भाजपा चे काही खरे नाही.
भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेमध्ये घेऊन फार मोठी चूक केली आहे. लवकर फारकत घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत फार मोठे नुकसान होऊ शकते. अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 🙏
एकनाथ शिंदेंना घेऊन सरकार स्थापन केले तोपर्यंत ठीक होते . पुरेशी संख्या झाली होती आमदारांची . आजित पवारांना घेऊन त्यांना फुकट मधे मंत्रीपदे द्यायची काय गरज होती ? त्यांचे आणि प्रफुल पटेल छगन भुजबळ यांचे केसेस बंद केले आणि त्यांना ED जप्त प्रॉपर्टी परत दिली गेली . काय गरज होती. ही वसुली आता करदात्यांकडूनच केली जात आहे . असले निर्णय घेण्यामागे कोणाचा हात आहे? कोणतरी BJP च्या आतून नुकसान करायचा प्रयत्न करत आहे .
प्रभाकर जी आपली तळमळ समजते आम्हाला पण जर इतक सगळं असेल तर देवेंद्र जी नी कसली ही तमा न बाळगता यांच्या नाड्या आवळणे ही काळाची गरजच आहे अणि पुणेकर म्हणून विनंती ही आहे
शिंदे सेना आणि भाजप दोघांचं चांगलं चाललं होतं काय गरज होती दादाला घ्यायची पहिल्या पासूनचं हे लोकांना खटकत होतं आणि परत काकाला फुकट सिंपंती भेटली आणि त्या जरांगेचं आंदोलन पण घडून आणलं परत 😢😢😢😢खूप काही हे अजून पण आता कंटाळा आलाय आता लिहायचा 😂😂😂पण आता विचार करा खरे खरे भाजपवाले लोक
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपचे काही उमेदवार पराभूत केले यावर चर्चा होत नाही सत्य सर्वच बाहेर आले पाहीजे तोंड दाबून का बसायचे चर्चा झाली पाहीजे
Modi Ani Shah chi rakshashi mahatvakansha tyala karnibhut ahe,tyani evadha vichar kela nahi ki Modi NCP la corrupt party mhanala Ani lagech dusrya divashi NCP government madhe ali ka tar Modi la PM banaycha ahe,Tyana vatala Maharashtra li lok murkha ahet!!!Tyancha nashib mhanun kasa ka hoina government banavala ,jar chukun satta geli asati na tar Kaya zala asata vichar na kelela bara!!!
अजित पवार गटाची worth विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे. तोवर अजून काय काय सरमिसळ होते हे बघणे करमणुकीचे ठरेल. थोरल्या पवारांची nuisance value अजिबात कमी झालेली नाही ते दिसलंच. त्यांची उपयुक्तता कधीच नव्हती.
@@RK-ig9krkadhi maghitle? Atleast action ghetli. Free hand dila army la. Mhanun reply deta ala balakot air strike aani uri surgical strike ATS la free hand dilya mule kahi Kat lagech samjale aani ghatpat honya pasun vachlet.
@@RK-ig9kr me kuthlya party cha supporter nahi aahe. Je changle aahe tyala changle bolayla shikh. Yach karna mule 10 years zale tari congress la ajun satet yeta yet nahi. Aani tuzya sarkhi khalchya level chi bhasa use karu shakto. Pan tase sanskar nahi aahet aamchyavar
@@SoftwareDeveloperAspNet मला फक्त महाराष्ट्र भाजप सोबत प्रॉब्लेम आहे.. सगळ्या महाराष्ट्राचा बिहार करून टाकला.. महाराष्ट्र द्रोही.. गुजरात चे मिंधे.. चंपा टरबूज सारखे बहुजन विरोधी.. सगळी घडी विसकटली या टरबूज च्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे..
फडणवीसांना ही माहीतच असतील की ह्या सगळ्या गोष्टी ,ते ही ह्या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतील.आमचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर,नेतृत्व क्षमतेवर विश्वास आहे .पुढील काळ हा फडणवीसांचा असेल.देव त्यांना खूप आशीर्वाद देवो हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
मांडणी सुंदर. फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे मनपाच्या तिजोरीच्या चाव्या जनतेने भाजपाकडे दिल्या पण त्यानंतर भ्रष्टाचा-यांची मुजोरी वाढली यामुळे पुणेकर भाजपावर नाराज आहेत. हे लवकर लक्षात आले तर बरे.
आणखीन एक लक्षांत ठेवा परत ती परदेशी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या आणि इतर राजकारणात पण सक्रिय दखल देणार आहे किंबहुना दखल सुरू झालेली आहे !!! 🙂
आपल्या कालच्या व्हीडीओ ला कमेंट्स केलंय, या बीजेपी वाल्यांनी त्या प...र ना घेणं हीच मोठी चुक आहे, तसेच शिंदे साहेबांनी काही अतृप्तांना गरज नसतांना सांभाळलेत,
भाजपने नाही नाही म्हणता ज्या बऱ्याच तडजोडी केल्या त्या भाजपच्याच मतदारांना मुळात आवडल्या नव्हत्या कदाचित चार पाच जागा कमी आल्या असत्या (उलट जास्तच आल्या असत्या) पण त्या साठी आपला स्टँड बदलायची गरज नव्हती
प्रभाकर्जी तुम्ही तर स्वतःला फार मोठे पत्रकार समजतात मटला होता शरद पवार बारामती नक्की हरणार ते काय झाले आता सांगा वूड सूट पवार और टीका करून अक्कल पाजल ता काय होणार नाही तुम्ही कितीही बोंबला पवार सर्वांना भारी पडणार नक्की
भाजपा ला आतातरी अक्कल आली पाहिजे. नुसतं वॉशिंग मशीन बनवून टाकलं आहे पक्षाला. जर वेळीच सतर्क झाले नाही तर विधानसभेत सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की आहे
आपण मांडलेला विषय भाजपा नेतृत्वाला का कळत नाही. किंबहुना भाजपा तच देवेंद्र विरोधी अंतर्गत शक्ती काम करतेय. या सगळ्यातून भाजपा लवकर योग्य तो निर्णय घेऊ शकला नाही, तर अवघड आहे. - किरण येवलेकर पुणे
हे म्हणजे असचं झालं आ बैल मुझे मार .NCP मुळे महा युतीला काळीचा ही फायदा झालेला नाही. उलट त्यामुळे नुकसानच खुप झाले आहे. त्यामुळे हे लोक NDA तुन बाहेर जातील हे उत्तम होईल. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम❤
काही लोक पवारांकडे परत चाललेत अस ऐकू येतंय, फडणवीस साहेबानी आता कठोर व्हायला हवे, भाजपच्या जुन्या लोकांना किंमत द्यायला हवी, बाजार बुणगे घेऊन निवडणूक हारणारच. अजून एक पवार राज्यसभेत गेला हे मात्र बरोबर
दे धडक बेधडक..... प्रभाकर दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏.... शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण भाजप समर्थक हिंदुत्ववादी आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देवेंद्र जी.....
🙋♂भाऊ बरोबर नस पकडली आहे राजकीय डाव हे लवकर कोणाला लक्षात येत नाहीत दुरगामी पाहीले तर हा खुप मोठा राजकीय डाव आहे भाजपा संपवन्याचा हिंदू राष्ट्र हे कसे हाणून पाडायचे हे लवकर लोकांना समजणार नाही 🚩💪🏿
राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आणि वाचाळ नेत्यांना आपल्या बरोबर घेऊन खूप मोठी चूक केली भाजपा नी ह्याच पापाची शिक्षा म्हणून लोकसभा मध्ये आपल्या सीट कमी झाल्या भाजप पक्ष श्रेष्ठींनी आता तरी डोळे उघडावेतानी योग्य ते निर्णय घावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
प्रभाकर जी मजबुरी भाजप ची नाही मजबुरी टरबूजयाची आहे...4 जुन पुर्वी आम्ही सांगत होतो तुम्ही मानल नाही.....परत सांगतो हे तुम्ही नेहमीच सांगतात देवेंद्र जी....अस करतात ....निर्णय भाजप ने घेतला आहे योगेंद्र आणी रोहित यांना घेऊन भाजप वाचवायचा......वीचारा लाडक्या. ......जी ना
प्रभाकर जी नमस्कार आपण आता महाराष्ट्र राजकारण विषय बाजूला ठेवून इतर समाज उपयोगी विषयांवर चर्चा सुरु करावी. कारण आता लोकांना वीट आला आहे या दळभद्री राजकीय पक्ष नेते व कार्यकर्ते यांचा. समाज प्रबोधनाचे अनेक विषयांवर आपण व्हिडिओ करावे हि नम्र विनंती आहे.
प्रभाकरजी तूमच अभिनंदन, आपण अजित पवार भाजप कडे आलया पासून जी वक्तव्य करत होतात ती खरि व्हायला सुरवात झालेली आहे.काकांनी खेळलेला डाव काकांच्या बाजूने होतो की काय?
🤬😱🤦🏻गेल्या १० वर्षांत खुर्चीवर बसवलेल्यांनी जाणुनबुजून पुण्याच वाटोळे चालवलं आहे पुणेकर जागे व्हा🙏🏻🙏🏻🙏🏻 उद्योगधंदे आणि आयटी पार्क बाहेर पडावे म्हणून???😱🤦🏻😱🤦🏻🤬
एनसीपी ला बरोबर घेतल्यामुळे bjp खूप नुकसान झालेला आहे 😊
आधी लय भारी वाटत होत ....अन् बोलायचे ही चाणक्य गिरी आहे😅😅😅.....
@@Justfewminutes1अगदी बरोबर बोलात,
ह्या सगळ्यांना बर्नोल आणुन द्यायला हवी म्हणजे जरा गार वाटल ह्यांना😂
अजितदादा हे केवळ भाजपा संपविण्यासाठी महायूतीत आले आहे ंविधानसभेत भाजपा संपवून ते स्वग्रूही जातील. देवेंद्रजी सावधान.. ❤❤
Perfect 👍
Agadi barobar,kakani pathavlela khabari
अगदी खरंय..
जर अजित दादा सोबत नसते तर तुम्ही शिंदेच नाव घेतलं असत 😂😂😂
Why did BJP allow him to join????
पण आता मविआ खूपच Strong होत चालली आहे.
कदाचित पवार साहेबानी बीजेपी ला संपविण्यासाठीच अजित पवारना बीजेपी मध्ये पाठविण्याची रणनीती आखली आहे.
पण हे स्वयंघोषित चानक्याणां कळत नाहीय ना😅😅
Right sir
जितक्या लवकर अजित पवार युती सोडून जातील किंवा जितक्या लवकर भाजपा त्यांना युती मधुन बाहेर चा रस्ता दाखवून देईल तितके भाजपा साठी चांगले अन्यथा भाजपा चे काही खरे नाही.
😂😂
Agdi barobar
अजित पवारला युतीत घेऊन ताेटाच झाला, शिंदेच्या शिवसेने पुरते ठिक हाेत. तीच खरी युती हाेती, विनाश काले विपरीत बुद्धि बाकी काय 🙏
साहेब...... पाहुण्याची आजच, ताबडतोब रवानगी करा!!!
भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेमध्ये घेऊन फार मोठी चूक केली आहे. लवकर फारकत घेतली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत फार मोठे नुकसान होऊ शकते.
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण...! 🙏
Correct
नाहीतर काय हा अजित पवार मुळे शरद पवारांना सहनभुती मिळाली.मागच्या वेळेस अखंड राष्ट्रवादीला चारच जागा जिंकता आल्या पण आता शरद पवार गटाने आठ जिंकल्या😢
@@shubhampundekar1351 रूपाली/अजीतच मेतकुट आहे खरं का
Jevdhya lavkar Ajit Pawar jatil tevhadhe BJP sathi changle. Ajit Pawar BJP barobar sale tarihi aatun te Sharad Pawar hyanchya sobat aahet hech khare. NCP Che sarva kale udyog ajunahi Ajit Pawaranchya aashirwadane suruch aahet. Sinchan ghotalyachi file punha open zali pahije.
एकनाथ शिंदेंना घेऊन सरकार स्थापन केले तोपर्यंत ठीक होते . पुरेशी संख्या झाली होती आमदारांची . आजित पवारांना घेऊन त्यांना फुकट मधे मंत्रीपदे द्यायची काय गरज होती ? त्यांचे आणि प्रफुल पटेल छगन भुजबळ यांचे केसेस बंद केले आणि त्यांना ED जप्त प्रॉपर्टी परत दिली गेली . काय गरज होती. ही वसुली आता करदात्यांकडूनच केली जात आहे . असले निर्णय घेण्यामागे कोणाचा हात आहे? कोणतरी BJP च्या आतून नुकसान करायचा प्रयत्न करत आहे .
आम्ही तर अजुनही ठाम आहोत की शरद पवार आणी अजित पवार वेगळे नाहीत ते मिळून बीजेपी ला संपवणार
हे तुम्हाला कळतय मग तुमच्या चानक्याणा का कळत नाहीय....😂😂😂.....
True.. BJP madhal konalatari kalal he..😂😂
🍌
@Marathibana842
चाणक्यां ना.... ✅🙏
राहुल गांधींना मूर्ख माणुस असे म्हणले जाते , पण हा BJP नी केलेला मूर्खपणा राहुल गांधीच्या सर्व मूर्खपणाला पीछे सोडते
प्रभाकर जी आपली तळमळ समजते आम्हाला पण जर इतक सगळं असेल तर देवेंद्र जी नी कसली ही तमा न बाळगता यांच्या नाड्या आवळणे ही काळाची गरजच आहे अणि पुणेकर म्हणून विनंती ही आहे
Devandra jichya Nadya Shaha kade aahet.. Disat tas nasat. Devendraji jitak dakhvayacha prayantna karatat titake tyanchya hatat nahi.. Shaha Sangel te fakt karav lagat.
शिंदे सेना आणि भाजप दोघांचं चांगलं चाललं होतं काय गरज होती दादाला घ्यायची पहिल्या पासूनचं हे लोकांना खटकत होतं आणि परत काकाला फुकट सिंपंती भेटली आणि त्या जरांगेचं आंदोलन पण घडून आणलं परत 😢😢😢😢खूप काही हे अजून पण आता कंटाळा आलाय आता लिहायचा 😂😂😂पण आता विचार करा खरे खरे भाजपवाले लोक
फडणवीस यांचा अतीआत्मविश्र्वस नडला यावेळी
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपचे काही उमेदवार पराभूत केले यावर चर्चा होत नाही सत्य सर्वच बाहेर आले पाहीजे तोंड दाबून का बसायचे चर्चा झाली पाहीजे
@@satishjadhav4388 नेमके कोणते उमेदवार म्हणताय तुम्ही
@@shubhampundekar1351अती आत्मविश्वास अस कस म्हणुन चालेल ते तर चाणक्य आहेत ना😂😂
पुण्यात प्रत्येक मोठे व्यवसाय मध्ये सर्वं बारामती चे पवार - सुले परिवार पार्टनर आहे... हे पुण्यात सर्वाना माहित आहे...नवीन काहीच नाही पुणेकरांना..🤔🤔🤔🤔
मला वाटतय की अजितदादा वरून लादले गेले होते . आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना न विचारताच हा निर्णय घेतला आहे .
बरोबर आहे.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Modi Ani Shah chi rakshashi mahatvakansha tyala karnibhut ahe,tyani evadha vichar kela nahi ki Modi NCP la corrupt party mhanala Ani lagech dusrya divashi NCP government madhe ali ka tar Modi la PM banaycha ahe,Tyana vatala Maharashtra li lok murkha ahet!!!Tyancha nashib mhanun kasa ka hoina government banavala ,jar chukun satta geli asati na tar Kaya zala asata vichar na kelela bara!!!
Modi shah jababdar aahet, devendraji nahi
@@vinodsuryawanshi85100000% khare aahe
पवार पवार पवार
महाराष्ट्रात jasti jast लूट करनारे
तीन तिघlड़ा सरकार बनवुन
काम बिघाड़ा होवून बसले आहे
अजित पवार गटाची worth विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे. तोवर अजून काय काय सरमिसळ होते हे बघणे करमणुकीचे ठरेल. थोरल्या पवारांची nuisance value अजिबात कमी झालेली नाही ते दिसलंच. त्यांची उपयुक्तता कधीच नव्हती.
Nuisance value दिसली ज्यावेळी मोदी जवानांच्या थडग्यावर मत मागत होता
@@RK-ig9krनिदान तुझ्या राहुल पप्पा सारखं, खोटं बोलून मत नाही मागितली. ते जाऊ दे 8500/- रुपये मिळाले का?????
@@RK-ig9krkadhi maghitle? Atleast action ghetli. Free hand dila army la. Mhanun reply deta ala balakot air strike aani uri surgical strike
ATS la free hand dilya mule kahi Kat lagech samjale aani ghatpat honya pasun vachlet.
@@RK-ig9kr me kuthlya party cha supporter nahi aahe.
Je changle aahe tyala changle bolayla shikh.
Yach karna mule 10 years zale tari congress la ajun satet yeta yet nahi.
Aani tuzya sarkhi khalchya level chi bhasa use karu shakto.
Pan tase sanskar nahi aahet aamchyavar
@@SoftwareDeveloperAspNet मला फक्त महाराष्ट्र भाजप सोबत प्रॉब्लेम आहे.. सगळ्या महाराष्ट्राचा बिहार करून टाकला.. महाराष्ट्र द्रोही.. गुजरात चे मिंधे.. चंपा टरबूज सारखे बहुजन विरोधी.. सगळी घडी विसकटली या टरबूज च्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे..
फडणवीसांना ही माहीतच असतील की ह्या सगळ्या गोष्टी ,ते ही ह्या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतील.आमचा त्यांच्या बुद्धिमत्तेवर,नेतृत्व क्षमतेवर विश्वास आहे .पुढील काळ हा फडणवीसांचा असेल.देव त्यांना खूप आशीर्वाद देवो हीच प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Right
लौट जाए तोही अच्छा अजित लौटाना ना पडे😂😂😂
हा अजितदादा आणि UBT बरोबर युती नकोच
उद्वव साहेब कोठे तुमच्या सोबत यायला तयार आहेत..
Thodya divasta Uddhav shebang samor paya padtil he lok
मांडणी सुंदर. फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे मनपाच्या तिजोरीच्या चाव्या जनतेने भाजपाकडे दिल्या पण त्यानंतर भ्रष्टाचा-यांची मुजोरी वाढली यामुळे पुणेकर भाजपावर नाराज आहेत. हे लवकर लक्षात आले तर बरे.
वा खूप छान विश्लेषण केल तुम्ही हीच खंत आहे bjp च्या सामान्य कर्यकर्त्यांची 👍🙏
अजूनही निवडणूकी पूर्वी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणे आवश्यक आहे
एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय वजन वाढवण्यासाठी भाजपाचे काही उमेदवार पराभूत केले यावर चर्चा होत नाही
खुप छान विश्लेषण 🙏👍
NCP फोडणे हा मास्टर स्ट्रोक आहे अस भाजप च्या चाणक्य समजत होते परंतु आता तेल ही गेल अणि तूप ही..😅😅
😂😂
मिटकरी असो नाहीतर मटण करी ,होतय ते चांगल्यासाठीच 😅😮
कधी कधी आस वाटत फडणवीस ह्याला जबाबदार आहे. फडणवीस la भाजपा Maharashtra मध्ये कुणी पुढे जाणार नकोय. आस वाटत आहे.
अमित शाह यांना शरद पवारांचा उपद्रव कमी करावयाचा होता.
बरोब्बर
आणखीन एक लक्षांत ठेवा परत ती परदेशी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीच्या आणि इतर राजकारणात पण सक्रिय दखल देणार आहे किंबहुना दखल सुरू झालेली आहे !!! 🙂
😂😂😂😂😂😂😂
बीजपीने स्वतः साठी स्वतःचं खड्डा तयार केला आहे 🤨
भाजपचे महाराष्ट्रात काय होईल ही काळजी वाटते . अजितदादांना बरोबर घेतल्याने आम्ही नाराज आहोत . भाजपमधील अंतर्गत कलहही नाशाला कारण होईल
भाजपा स्वतंत्र विधानसभा लढणे अपेक्षित आहे व महायुती समाप्त केल पाहीजे
म्हणजे शिंदे चा पण use and throw का???😅😅
शहांचे व फडणवीस यांचे गृह खाते काय झोपलय
सही बात नो बकवास 👍👌
भाऊ असाच एक ऑडिओ धुळे जिल्ह्यातील नवं निर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांचा मेरी आई ऑडिओ खूप गाजत आहे ते ही एकदा बघा
पवार यांचा एक उद्देश साध्य झाला तो म्हणजे अजुन एक पवार सदस्य राज्य सभेत घुसवता आला.
मग भाजप अजित पवारांना काय उडवून घेण्यासाठी महायुतीत घेतले का ?
प्रभाकर जी खरोखरच अभ्यास पूर्ण विश्लेषण.
श्री प्रभाकर्जी जय श्रीराम
योग्य व्हिडिओ श्री फडणवीस व इतर नेत्यांना पाठवा त्यांना कलुदे काय चालले आहे जागे व्हा त्यांची साथ सोडा
ह्या सर्व गोष्टी फडणविसांना कळत नाही का?
फार स्वच्छ प्रकाश 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍
घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला master strok आणि चाणक्य नीति ठरवली जाते तेव्हाच असेच होणार. युती with NCP
फारच सुंदर बोललात अगदी मुद्देसूद
असं असेल तर उत्तम बातमी
जरांगेचा प्रश्न सोडवल्याशीवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही
देवेंद्र आणि भाजपाने पुण्याचा कायापालट केला? 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂 Apan fakt hasayach
आपल्या कालच्या व्हीडीओ ला कमेंट्स केलंय, या बीजेपी वाल्यांनी त्या प...र ना घेणं हीच मोठी चुक आहे, तसेच शिंदे साहेबांनी काही अतृप्तांना गरज नसतांना सांभाळलेत,
त्यांनी त्या माननीय गजाभाऊ ला बाजूला करावा .....
शरद पवारानीच अजित पवारांना सेना-भाजप गोटात पाठविले आहे अशी शंका येते.
100000%
भाजपने नाही नाही म्हणता ज्या बऱ्याच तडजोडी केल्या त्या भाजपच्याच मतदारांना मुळात आवडल्या नव्हत्या कदाचित चार पाच जागा कमी आल्या असत्या (उलट जास्तच आल्या असत्या) पण त्या साठी आपला स्टँड बदलायची गरज नव्हती
जाहीर कार्यक्रमात दारू पिऊन कोण झिंगत होते हे लोक विसरले असावेत बहुतेक
अतिशय चांगले विश्लेषण.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Very nice sirji
बरोबर बोललात साहेब
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat mitkari chi kir kir chaluch rahanar
पक्ष श्रेष्ठी ना ह्या गंभीर प्रकरणा बद्दल आकलन झालेले असेलच व लवकरच ह्याचे निकाल दिसायला लागतील हिच अपेक्षा....
भाजप ने स्वतंत्र लढावे
अजित दादा गटाचा वापर नीट करून घ्यावे BJP ने जसे शरद पवार उध्दव चा उपयोग करून घेतात महायुती ने एकत्र रहावे🚩🙏
BJP SS Sarkar ektrch bas jhali 🚩🚩🚩 Aamhala Rashtravadi nako 🤬🤬🤬🤬
Bjp टरबूज फोडाफोडी पक्ष हटाओ.. महाराष्ट्र लोकशाही बचाओ .
प्रभाकर्जी तुम्ही तर स्वतःला फार मोठे पत्रकार समजतात मटला होता शरद पवार बारामती नक्की हरणार ते काय झाले आता सांगा वूड सूट पवार और टीका करून अक्कल पाजल ता काय होणार नाही तुम्ही कितीही बोंबला पवार सर्वांना भारी पडणार नक्की
चंद्रकात पाटील ने तोंडावर कंट्रोल करावे🙏 वय झालय
थेट अन् सुस्पष्ट समालोचन
Very well analysed ! I would like to add sir, you have already cautioned that it's pawar with pawar ! Sir you were very perfect ! 👏👏👏
भाजपा ला आतातरी अक्कल आली पाहिजे. नुसतं वॉशिंग मशीन बनवून टाकलं आहे पक्षाला. जर वेळीच सतर्क झाले नाही तर विधानसभेत सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागणार हे मात्र नक्की आहे
आपण मांडलेला विषय भाजपा नेतृत्वाला का कळत नाही. किंबहुना भाजपा तच देवेंद्र विरोधी अंतर्गत शक्ती काम करतेय. या सगळ्यातून भाजपा लवकर योग्य तो निर्णय घेऊ शकला नाही, तर अवघड आहे. - किरण येवलेकर पुणे
भाजपचा माणूस दिसतोय हा देवेंद्र जी करतोय?
हे म्हणजे असचं झालं आ बैल मुझे मार .NCP मुळे महा युतीला काळीचा ही फायदा झालेला नाही. उलट त्यामुळे नुकसानच खुप झाले आहे. त्यामुळे हे लोक NDA तुन बाहेर जातील हे उत्तम होईल.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम❤
अजित पवारला भाजप सोबत घेताना तर भाजप आणि भक्तूल्ल्याना orgasm झालेला की विरोधी पक्ष संपला 😂😂
आता बसा गोट्या खाजवत
मग तोडाना युती... कशाला रडताय..
कधी तरी मान्य करा देवेंद्रजींचा निर्णय चुकला म्हणून युती करून😊
आता हा पण रडतो आणि ह्याचे अंध भक्त पण रडतात , लोकसभा निकाल लागल्या पासून नुसती रडा...र....ड चालू आहे ह्याची...😂😅😢😮😊
Ajit pawar म्हणजे भाजपने केलेला सेल्फ goal
जरा ते राममंदिर मध्ये गळती लागली आहे रोडवर मोठमोठी भगडाद पडत आहेत त्यावर होऊन जाऊदे एक व्हिडिओ.....😮😊
Nicely Analysed Like Always Thanks for Sharing 🙏🏻
यशाचे हजारों बाप पण अपयश आले आणि सर्व भक्त ज्यांना चाणक्य समजत होते त्या फसंविसावर खापर फोडून पशार....... शी .....कसली रे तुमची निष्ठा .....😂😅🥵🤪🤣🙏
फडणवीस यांना चाणक्य समजणारे चांगलेच बुडावर आपटलेत
BJP च नेतृत्व इतकं बिन्डोक आहे . जी चुक उद्धव ठाकरे नि केली त्याचे परिणाम बघून सुध्दा या बिन्डोक BJP वाल्यांनी तीच चुक केली
Much appreciated Prabhakar sir for picking up this subject, Due to this alliance, Pune has reached to anarchy 😢
ब्राह्मा बिल्डर कोणाचे भागीदार आहेत हे उघड आहे. पुण्यातला कुठलाही मोठा बिल्डर ला कुणाचे आशीर्वाद असतात?
त्याला BJP ने पुरस्कार दिला आहे हे पण बघा😂😂
Shabaash Suryawanshi !! Excellent analysis. Is the BJP Chanakya listening ? What a mess he has made ! Now Devendra ji has to clean up.
काही लोक पवारांकडे परत चाललेत अस ऐकू येतंय, फडणवीस साहेबानी आता कठोर व्हायला हवे, भाजपच्या जुन्या लोकांना किंमत द्यायला हवी, बाजार बुणगे घेऊन निवडणूक हारणारच. अजून एक पवार राज्यसभेत गेला हे मात्र बरोबर
दे धडक बेधडक.....
प्रभाकर दादा..... जय जय श्री स्वामी समर्थ🙏🙏.... शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण भाजप समर्थक हिंदुत्ववादी आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर कट्टर हिंदूत्ववादी नेते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके देवेंद्र जी.....
Perfect.
अगदी बरोबर बोललात
हुशार व्यक्तीने केलेली चाल यशस्वी होताना दिसते आहे असे नाही का भाजप संपवणे
🙋♂भाऊ बरोबर नस पकडली आहे
राजकीय डाव हे लवकर कोणाला
लक्षात येत नाहीत दुरगामी पाहीले
तर हा खुप मोठा राजकीय डाव आहे भाजपा संपवन्याचा हिंदू राष्ट्र
हे कसे हाणून पाडायचे हे लवकर
लोकांना समजणार नाही 🚩💪🏿
एकमेकावर खडे फोडण्यापेक्षा महायुतीने एकजूट होऊन काम केले तरच सरकार येईल.किती आमदारानी आपल्या मतदार संघात जिंकण्यासाठी काम केले?
Excellent video
प्रभाकरजी अत्यंत परखड आणि सुव्यवस्थित विश्लेषण केल
आहे
राष्ट्रवादीच्या भ्रष्ट आणि वाचाळ नेत्यांना आपल्या बरोबर घेऊन खूप मोठी चूक केली भाजपा नी ह्याच पापाची शिक्षा म्हणून लोकसभा मध्ये आपल्या सीट कमी झाल्या
भाजप पक्ष श्रेष्ठींनी आता तरी डोळे उघडावेतानी योग्य ते निर्णय घावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
प्रभाकर जी मजबुरी भाजप ची नाही मजबुरी टरबूजयाची आहे...4 जुन पुर्वी आम्ही सांगत होतो तुम्ही मानल नाही.....परत सांगतो हे तुम्ही नेहमीच सांगतात देवेंद्र जी....अस करतात ....निर्णय भाजप ने घेतला आहे योगेंद्र आणी रोहित यांना घेऊन भाजप वाचवायचा......वीचारा लाडक्या. ......जी ना
शिर्षक 👍🏻👍🏻👌👌🌹🚩🚩
लवकरात लवकर यांना घरी पाठवा
#ह्या धरण सिंचन वाल्याचा पोरगा चरसी आहे , कोर्डीलिया आठवतो ना !!!
Mag tumhi tyana ghetal ka..
Alibag madhe jaun Viveki prakar karanya peksha charsi bar
माननीय फडणवीस साहेब का गप्प आहेत. कारण त्यांना खात्री आहे कि आपण पुनः बहुमतात ये उ .भाजप ला पुनः उभे करण्याची आपली सर्वाचीच जबाबदारी आहे .
Chandrakant Patil - Vikas - Drugs 😂😂😂😂 7:27
प्रभाकर जी नमस्कार आपण आता महाराष्ट्र राजकारण विषय बाजूला ठेवून इतर समाज उपयोगी विषयांवर चर्चा सुरु करावी. कारण आता लोकांना वीट आला आहे या दळभद्री राजकीय पक्ष नेते व कार्यकर्ते यांचा. समाज प्रबोधनाचे अनेक विषयांवर आपण व्हिडिओ करावे हि नम्र विनंती आहे.
Brr hoil parat gela tr
AP, S. Andhare असे अनेक जण दुसऱ्या पक्षात पेरून SP मजा बघत आहेत.
प्रभाकरजी तूमच अभिनंदन, आपण अजित पवार भाजप कडे आलया पासून जी वक्तव्य करत होतात ती खरि व्हायला सुरवात झालेली आहे.काकांनी खेळलेला डाव काकांच्या बाजूने होतो की काय?
भाजपने दादांना आपल्यापासून दूर केले पाहिजे. नाहितर भाजपच कमळ फुलणार नाही.
समविचारी पक्ष एकत्र आले तर ठीक आहे. नुकसान झाले तरी सहन करून एकत्र लढाई केली पाहिजे. उद्या यश येईलच.
लवकरात लवकर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची युती तोडली पाहिजे.ते दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे.अन्यथा भाजपला फार मोठी किंमत चुकवावी लागेल.
भाजप आपली चूक कधी सुधारणा माहीत नाही.
मग कशाला ncp la सोबत घेतले ... ?????
🤬😱🤦🏻गेल्या १० वर्षांत खुर्चीवर बसवलेल्यांनी जाणुनबुजून पुण्याच वाटोळे चालवलं आहे पुणेकर जागे व्हा🙏🏻🙏🏻🙏🏻 उद्योगधंदे आणि आयटी पार्क बाहेर पडावे म्हणून???😱🤦🏻😱🤦🏻🤬
कमीत कमी चंपा चमेली ला तर व्हिडिओ वर ठेऊ नका.. ज्याने बारामती हरवली 😂😂😂