Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- #hamiddabholkar #muktadabholkar #MajhaKatta #drnarendradabholkar #ANIS #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #maharashtrapolitics
Hamid Dabholkar-Mukta Dabholkar on Majha Katta:डाॅ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाच्या लढ्याचे 10 वर्ष दिवस २० ऑगस्ट २०१३, स्थळ पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल ,वेळ सकाळी सव्वासात...अवघ्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची शिदोरी देणाऱ्या विचारवंताची हत्या. अखेर ११ वर्षांचा काळ लोटल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. निर्घृण हत्या प्रकरणात पाचपैकी तीन आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर कट रचल्याचा आरोप असलेल्या विरेंद्र तावडेसह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. निर्दोष आरोपींविरोधात दाभोलकर कुटुंबीय उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. पण या ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळात काय काय घडलं? निकालावर समाधान व्यक्त केलं तरी उच्च न्यायालयाकडून काय अपेक्षा आहेत? हत्या प्रकरणाच्या तपासात किती चढ-उतार आले...कोण कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं...आजही कशी सुरू आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ?.... त्यावेळी देशभरात झालेल्या विचारवंतांच्या हत्या आणि त्या घडवणाऱ्या मास्टरमाईंडचा शोध कसा लागेल याविषयी बोलण्यासाठी आपण आमंत्रीत केलयं हमिद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांना
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
आपण दाभोळकरांच्या कुटुंबीयांची आपण मुलाखत घेतलीत त्यामुळे एक बाजू समजली
आता दुसरी बाजू स्पष्ट होण्यासाठी ज्यांची निर्दोष मुक्तता झाली .यांची सुद्धा मुलाखत एक बी पी माझा कट्टा यावर व्हावी हि विनंती
Nahi ghenar te
Exactly je nirdosh hote tyanchi baju suddha samjli havi
निर्दोष मुक्तता झालेल्या निरपराधीं ना जो त्रास झाला त्यांच्या compensation बाबत काहीच चर्चा होत नाही.
या केस मधून मुक्त झालेल्यांची मुलाखत एबीपी माझा वर घेण्यात यावी 🙏🙏
जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांची ही मुलाखत ABP माझा यांनी घ्यायला हवी.
आपण घेतलेली मुलाखत हि एकांगी आहे जे निर्दोष सुटले ज्यांना काहीच पुरावा नसताना या प्रकरणात अडकवले गेले ती दुसरी बाजू समाजाला कळूदे 🙏
मुक्ता ताई....तुम्ही लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्याच्या गोष्टी करता.... आणि कार्य फक्त हिंदू धर्माविरुद्ध करता... धन्य आहे तुम्ही आणि तुमचा secular पणा... चांगल्या प्रकारे प्रस्थापित केली तुम्ही लोकशाहीची मूल्ये ... आणि abp वाले सुद्धा लोकशाहीच्या मूल्यांवर खरोखर चालत असतील तर निर्दोष सुटलेल्यांच्या पण मुलाखती घेण्याची धमक दाखवा....
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे हिंदू धर्मा विरुद्ध काम
खरी गोष्ट आहे 💯
3 जण निर्दोष असल्यानेच त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे ABP वाल्यानी त्यांची सुद्धा मुलाखत घ्यावी, म्हणजे दोन्ही बाजू स्पष्ट होतील... एकतर्फी बाजू दाखवणं योग्य नाही
जे निर्दोष सुटले आहेत त्यांची मुलाखत घेण्याच्या धारिष्ट एबीपी माझा यांनी दाखवावे
या मुलाखती मधून केवळ एकाच पक्षाची बाजू मांडली गेली आहे. निर्दोष सिद्ध झालेल्या लोकांची सुद्धा बाजू जाणून घ्याला हवी.म्हणजे खरे सत्य समोर येईल.
माझी ABP माझाला विनंती आहे त्यांनी निर्दोष मुक्त झालेल्यांना MAZA कट्ट्यावर बोलवावे. 🙏🏻🙏🏻
ज्याप्रमाणे ABP माझा कट्ट्यावर दाभोलकर कुटुंबीयांची मुलाखत घेतली, त्याचप्रमाणे जे निर्दोष मूक्त झाले त्यांचीसुधा मुलाखत घ्यावी. जेणेकरून समाजात दोन्ही बाजू समोर येतील. आपण ही इच्छा पूर्ण कराल ही आशा आहे.
ABP माझा तुम्ही फक्त एकांगी बाजू मांडली आहे. दुसरी बाजू जे निर्दोष मुक्त झाले त्यांची बाजू मांडावी ही विनंती.
दोन्ही बाजूंना समजून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझा कडून अपेक्षित आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांना बोलवणे अपेक्षित आहे.
ABP माझा वाल्यांना विनंती, अशी प्रदिर्घ मुलाखत, या खटल्यात निर्दोष सुटलेल्या आरोपींची पण घ्या, म्हणजे कसं तुमचा निःपक्षपातीपणा सिद्ध होईल😂
ABP माझा यांनी आज फक्त दाभोलकर प्रकरणातील ,एका बाजूची मुलाखत घेतली आहे , आत्ता त्यांनी या केसमध्ये निर्दोष मुक्तता झालेले जे आहेत त्यांची मुलाखत घेऊन दुसरी बाजू सुध्दा समाज समोर आणावी अशी विनंती आहे
राहु द्या...
सुरुवातीला illegal arm dealers नागोरी आणि खंडेलवाल यांना पकडलं होतं. प्रूफ ही मिळाले. नंतर त्यांना सोडून केस ची दिशा सनातन कडे का वळवली
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हिंदूविरोधी नव्हता तर काँग्रेसचे सरकार असतांना त्यात बदल का करावे लागले??
असे अर्धवट सत्य समाजाला सांगण्यात काय अर्थ,?? आरोपीत पक्षाला देखील कट्टावर मुलाखतीसाठी बोलवावे ABP माझा ने
तपासाची दिशा भरकटवली असे वाटत नसेल तर दोन्ही पक्षांना बोलवून चर्चा करायला हवी.
अटक झाली त्यांना निर्दोष सोडले तेव्हा त्यांची बाजू जाणून घ्यायला हवी. त्यांना देखिल abp ने बोलवावे.
आम्हाला दोन्ही बाजू माहिती करून घ्यायच्या आहेत ABP माझा
तरी तुम्ही लवकरच दुसऱ्या बाजूला समोर आणावे असे आम्हाला वाटते
जे निर्दोष सुटलेले आहे त्यांची एबीपी माझा ने मुलाखत घ्यावी ही विनंती
🙏🏻 ज्या तत्परतेने दाभोळकर कुटुंबियांची मुलाखत घेतली, त्याच तत्परतेने सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांची आणि निर्दोष सुटलेल्यांची मुलाखत घेऊन सगळ्यांसमोर खरं काय काय घडलं ते आणावं अशी विनंती आहे.
पत्रकारिता हा लोकशाही चा चौथा आधार स्तंभ आहे.त्यामुळे एका बाजुची मुलाखत घेऊन उपयोग नाही. तर कोर्टाने ज्यांना निर्दोष सोडले त्यांची बाजुही सर्वांसमोर येणे हीच खर्या अर्थाने पारदर्शक पत्रकारिता ठरेल.ABP माझा ने त्यांची मुलाखत घेऊन समाजासमोर पत्रकारितेचा आदर्श ठेवावा
एकाच पक्षाची मुलाखत घेतली, त्याऐवजी दोन्ही बाजूची मुलाखत माझ्या कट्यावर घ्या, म्हणजे आमच्या सारख्या आपल्या दर्शकांना सर्व कळेल.
विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. समाजाने हिंसेचा त्याग केला पाहिजे.निर्दोष मुक्तता झाली त्यांचीही मुलाखत घेतली जावी. समाजासमोर त्यांना ही त्यांची बाजू मांडली जाण्याची संधी दिल्यास सत्य समजेल.
ही मुलाखत पूर्णपणे एकांगी वाटत आहे. जे पुराव्या आभावी निर्दोष सुटले आहेत. त्यांचीपण मुलाखत ABP माझा कट्टयावर आयोजित करावी. समाजाला दोन्ही बाजू कळल्या पाहिजेत. तरच खर काय खोटं काय ते आम्हाला कळेल.
प्रसारमाध्यमांनी समाजासमोर दोन्ही बाजू मांडायला हव्यात. दाभोळकर भावंडाना स्वतःचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ABP माझा ने निदोॅश सुटलेल्या लोकांना त्यांचेही विचार मांडण्याची संधी द्यावी.
ज्या पद्धतीने दाभोळकर परिवाराची मुलाखत घेतली आहे त्या पद्धतीनेच या संपूर्ण केसमध्ये निर्दोष सुटलेल्या व्यक्तींची देखील मुलाखत घ्यावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे... ABP माझा हे अतिशय पारदर्शक आहे...
आजच्या या मुलाखतीतून समाजासमोर एकच बाजू आली आहे.ही मुलाखत पूर्ण एकांगी आहे. तेव्हा जे तिघे निर्दोष सुटले त्यांचीही बाजू समाजासमोर यायला हवी. त्यासाठी आपण त्यांचीही मुलाखत घ्या
दुसरा गांधी करू अशी धमकी कोणी दिली असे कोर्टात विचारल्यावर मुक्ता आणि हमीद का गप्प राहिले?? पुरावे का दिले नाहीत??
Ho ka tu gela hota vattat tith baghayala
@@Rajdhayagude-mw8sg ka tumhi gela hota ka? Nusta dwesh karna yeta...jara satyacha shodh karaychi himmat theva...ki nakoch satya samor yayla ????
@@anshusant6265 Satya yeilach ki samor
जे तीन निर्दोष सुटले त्यांना पण आपल्या कार्यक्रमात बोलावले तर सर्वाना दोन्ही बाजू समजतील असे वाटते.
मुलाखतीला बोलावले का न्यायाधीशाच्या भूमिकेत हेच कळत नाही
केवळ एकच पक्षाचे लोकांना 'माझा' कट्ट्यावर का बोलवलं ? निर्दोष सुटले त्यांची भूमिका मांडण्यास बोलवायला हवं
पत्रकारीतेत पक्षपातीपणा कशाला ?
या विषयावर जे विनाकारण प्रकरणात गुंतवले गेले त्या निर्दोष सुटलेल्या व्यक्तींचीही मुलाखत घ्यावी.
ही मुलाखत एकांगी वाटते त्यामुळे ह्या खटल्यातून जे निर्दोष मुक्त झाले, त्यांच्या आयुष्यातील मोलाचा काळ जो त्यांना कैदेत विनाकारण व्यथित करावा लागला त्यांची पण मुलाखत घेण्याचे आयोजन एबीपी माझा ने करावे. म्हणजे दर्शकांना या प्रकरणाचे अन्य पैलू कळतील.
निर्दोष सिध्द झाले आहे. त्याची ही बाजु असु शकते. ती ही आपल्याला समजली पाहिजेल असे वाटते. Abp तुम्ही त्याना ही आणु शकता.
निर्दोष सुटलेल्या व्यक्तींची ही मुलाखत घेऊन. तपास यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते... हे सुद्धा लोकांसमोर येणे अपेक्षित आहे..
दाभोळकर फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धेच्या विरुध्द काम करत होते ,इस्लाम किंवा ख्रिश्चनांच्या अन्धश्रद्धेबद्दल का काम केले नाही ? कारण त्यांच्या संस्थेला अमेरिकेतून पैसे येत होते ,हे खरे आहे की नाही हे दाभोलकरांच्या मुलांनी वडिलांची शपथ घेवून सांगावे
एकदम शंभर टक्के चूक दाभोळकरांनी इतर धर्मियांच्या अंधश्रद्धे बाबतीमध्ये ही कार्य केले आहे. पुरावा पाहिजे असेल तर तुमचा नंबर टाका तुम्हाला सर्व पुरावे मी टाकतो
Dr. Dabholkar यांच्या सारख्या व्यक्ती बाबत सहजपणे इतका क्षुद्र विचार करणेच चुकीचे आहे.Dr.Dabholkarयांनी जणू काही dealच केलेल असावे की मी केवळ हिंदूंच्याच अंधश्रद्धांविरोधात काम करेन असा मूर्ख अर्थ यातून निघतो.मुळातच इतक्या क्षुद्र विचारांच्या लोकांकडे इतके मोठे सामाजिक दृष्टीकोन असलेल्या व्यक्ती आर्थिक मदतीसाठी approachहोऊच शकणार नाहीत..माहिती नाही का त्यांना मारण्यात आले ते.केवळ समाजात भय पसरवणे हाच कदाचित मुळ उद्देश असावा.
@@vaidnyanikdrushtikon4924दाभोलकर इस्लामवर बोलल्याचा एक व्हिडिओ मला इथे दाखवा. एक.
ABP maza कट्टावर निर्दोष सुटलेल्या यांची देखील मुलाखत घेणे खरोखरच आवश्यक आहे... एबीपी माझा उघडा डोळे नीट - हे वाक्य तेव्हाच साध्य होईल
माझा कट्टा वर निर्दोषत्व सिध्द झालेल्याच्या पण मुलाखाती दाखुण शकतात 🙏
या केसमधील दोन्ही बाजू सर्वासमोर यायला हव्यात. इथे केवळ एकच बाजू मांडली जात आहे. पाचपैकी तीन आरोपी निर्दोष सुटलेत. त्यांच्याही मुलाखत एबीपी माझाने घ्याव्या.. म्हणजे सर्वच गोष्टींचा खुलासा होईल
ज्या व्यक्तींची निर्दोष मुक्तता केली आहे त्यांचे म्हणणे abp mhaja एकणार का
कुर्बनी चा अर्थ नाव किती जणांना कळाला आणि त्यांनी कृतीत आणला हे जाहीर करा
आणि ती वाचलेली मुकीजनावरे स्वयंसेवी संस्थांना दान करा … असे सर्वांना पहाणे आवडेल
आपली मुलाखत ऐकली. दाभोलकर कुटुंबीयांनी त्यांची बाजू फार चांगली मांडली. पण सर्वसामान्य नागरिकांना दुसरी बाजू सुद्धा कळायला हवी असं वाटलं. यासाठी जी माणसं निर्दोष सुटली त्यांची तुम्हाला मुलाखत घेता आली तर खूप चांगलं होईल म्हणजे समाजाला योग्य तो संदेश पोचेल.
निर्दोष जे सुटले त्यांची पण बाजू काय आहे ते पण दाखवावे म्हणजे दोन्ही बाजू कळतील
खुप छान...पण
ज्या लोकांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
त्यांना पण घ्या समोर म्हणजे लोकांना पण समजेल त्याच्यावर जो अन्याय झाला किंवा जो वेळ वाया गेला त्याला कारणीभूत कोण ??
खरतर media ने एकतर्फी बोलणं किंवा ऐकणं हे चुकीचं आहे जे निर्दोष सुटले त्यांची बाजू पण त्यांनी ऐकली पाहिजे ह्या बाबतीत मला एकच म्हणायचंय न्याय देवता ही जे निर्णय घेते ते सगळ्या बाजू ऐकून आणि पुरावे बघूनच निर्णय घेते.
खांडेकर सर नमस्कार मुलाखत उत्तम झाली. हिंदुत्ववाद्यांच्या विचारांना जशी वक्त्यांनी रोखठोक उत्तर दिली तशी हिंदुत्ववाद्यांवर केल्या जाणाऱ्या आरोपांना ते कशी उत्तर देतात हेही आम्हाला फायल आवडेल. या विषयाचीही आपण मुलाखत घ्यावी. आणि आपले वस्तुनिष्ठ व परखड विचार आम्हा प्रेक्षकांना पुन्हा ऐकण्याची संधी द्यावी.
न्यायालयाचा निर्णयाचे स्वागत करायला पाहिजे, न्यायालय पेक्षा इतरांना जास्त कळत असे साहजिकच प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो
जे निर्दोष सुटले आहेत त्यांनाही निमंत्रित करा, एकतर्फी घेण्यात काही मजा नाही, आमने सामने होऊ द्या
ABP मझ यांनी जसं हमीत दाभोलकरांची व मुक्ता दाभोलकरांची मुलाखत घेतली तसं ज्यांना निर्दोष सोडलं त्यांची पण मुलाखत घेतली तर दोन्ही बाजू समाजा समोर येतील
या निमित्ताने या प्रकरणातील दाभोळकर कुटुबियांची भूमिका ABP माझा मुळे आमच्यासमोर आली.
अशीच या प्रकरणात जे निर्दोष सुटले आहेत त्यांची मुलाखत माझा कट्टा वर बघायला मिळाली तर त्यांचीही भूमिका आम्हाला समजेल.
🙏🙏 ज्याप्रमाणे आपण डाॅ.दाभोळकरांच्या कुटुंबीयांची मुलाखत घेतली त्यामुळे एक बाजू समजली मग आता दुसरी बाजू स्पष्ट होण्यासाठी ज्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यांचीही मुलाखत एबीपी माझा कट्टावर व्हायला हवी अशी विनंती आहे.
आपण जी मुलाखत घेतली ती मुलाखत एकांगी आहे अस वाटले आपल्याला अशी नम्र विनंती आहे की जी लोक या प्रसंगातून निर्दोष अशी सुटलेले आहेत त्यांची सुद्धा मुलाखत घेण्यात यावी जेणेकरून दुसरी बाजू सुद्धा समाजासमोर येईल....
निर्दोष सुटका झालेले तीनही यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांची पण मुलाखत घ्यावी
एवढ्या कठीण निर्णायक परिस्थितीत ही खूप छान व्यक्त झालात . Very inspiring. Thank You. Both of you..🙏
जशी दाभोळकर कुटुंबीयांची मुलाखत घेतली तशी निर्दोष सुटलेल्या ची मुलाखत घ्यायला हवी तरच दोन्ही बाजू स्पष्ट होतील
अप्रतिम विचार,समाजाबद्दल आपुलकी,विवेक विचार प्रगल्भ होवो. सर्व लोकांचं भल होवो हीच इच्छा.
ताबडतोब या विषयावर मुलाखत आयोजित केल्याबद्दल, एबीपी ,माझा कट्टा ला धन्यवाद.
आपण फक्त एकच बाजू ऐकली आहे पण ज्यांची निर्दोष सुटका झाली त्यांची पण बाजू आपण ऐकून घेली पाहिजे ABP माझा ने त्यांची पण बाजू समाजा समोर आणली पाहिजे......
खरोखरच वैचारिक धारा खूप mature आहे हमीद दादा आणि मुक्ता ताई तुझी .ज्यांनी आपले वडील गमावले आहेत त्या आरोपीला फाशी नको तर वैचारिक बदल होयला पाहिजे हा विचार खुप महान आहे. डॉक्टरांचे कार्य असेच अखंडपणे चालू राहूदे
निर्दोष मुक्तता झालेल्याचे देखील आम्हाला विचार ऐकायला आवडेल.त्यांची पण मुलाखत घ्यावी.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ या चॅनल आणि अनिस ला माहिती आहे का.... असेल तर यावर चर्चा होण जरुरी आहे...जर मानवधर्म पाळणारे असतील तर
Dabholkar ला कुठून Funding येत होती आणि आजुन त्याच्या परिवाराला funding येत आहे का याची तपासणी करावी,
Arab देशातून येत आहे का ते पण तपासावे
दाभोळकर कुटुंबीयांनी न्यायालयासमोर साक्ष देण्याचे का टाळले हा प्रश्न विचारणे महत्त्वाचे होते त्याचे त्यांचे उत्तर विवेकाचे आहे का असा प्रश्न विचारलं तर खूप स्पष्टता समजून येईल
ज्या पद्धतीने मुलाखत घेतली आहे तसेच निर्दोष झालेल्या साधकांची देखील मुलाखत घ्यावी.....
This is only one sided story. Persons who have been acquitted should also be interviewed by news channels 🙏🏻.
जे निर्दोष सुटले आहेत त्यांचीही मुलाखात Abp माझा ने घ्यायला हवी....
I would request ABP Majha to take interview of peoples who got acquitted.
निकालाच्या दोन्ही बाजू जनतेसमोर आपण स्पष्ट कराव्यात व त्यासाठी निर्दोष सुटलेल्यांची पण आपण मुलाखत घ्यावी ही विनंती
आपण घेतलेली मुलाखत फक्त एकाच बाजूची ऐकलेली आहे, जे या केसमधून निर्दोष सुटले त्यांची पण मुलाखत एबीपी माझा कट्टा यावर घेतली गेली पाहिजे कारण दोन्ही बाजू ऐकणं फार जरुरी असते.
जे निर्दोष मुक्त झाले त्यांचीही मुलाखत ही abp माझा वर दाखवायला हवे .
या मुलाखतीत एकाच पक्षाची बाजू मांडली आहे. जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांची एबीपी माझा ने मुलाखत घ्यावी
निर्दोष मुक्त झालेल्यांची कृपया मुलाखत घेण्यात यावी
जे निर्दोष मुक्त झाले आहेत, त्यांचीही मुलाखत abp माझा ने घ्यावी.
ए बी पी माझाने जशी हमीद व मुक्ता यांची मुलाखत तत्परतेने घेतली,तशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची पण घ्यावी व नाण्याच्या दोन्ही बाजू समाजासमोर आणाव्यात अशी विनंती
'माझा कट्टा' वर निर्दोष सुटलेल्यांच्या पण मुलाखती बघायला ,ऐकायला आवडेल.
मुलाखत घेणारे एरवी बारीक सारीक प्रश्न विचारतात मात्र ह्या मुलाखतीत समोर आलेल्या मुद्द्यांना धरून विचारावेत असे प्रश्न विचारले नाहीत. विचारावेत असे इतर प्रश्नही विचारले नाहीत. कोर्टातून सुटका झालेल्या व्यक्तींची मुलाखत देखील वेळीच घ्यावी, दुसरी बाजू समोर आणावी.
निर्दोष सुटलेल्याची ही मुलाखत माझा कट्ट्यावर घ्यावी.
जे निर्दोष सुटले त्यांची पण एक मुलाखत घ्यावी abp maza वर.
मुलाखत घ्या दोन्ही पक्ष समोर बसून घ्या
दहीहंडीच्या बाबतीत जसे बोललात आणि कृती अपेक्षित करीत आहा त असेच मोहरम बकरी ईद रमझान ईद काळात होणाऱ्या अमानवीय घटना रोखण्यात प्रयत्न आणि आलेले प्रत्यक्ष संख्यात्मक यश मीडिया मधे सांगावे
Funding बद्दल काय चर्चा आहे...
जे निर्दोष सुटले आहेत त्यांची देखील मुलाखत ABP माझा कट्टा यावर घेण्यात यावी.
काही प्रश्न लक्षात आले, असेच प्रश्न कोर्टाने निर्दोष सोडून दिले त्यांची मुलाखत घेऊन आपण सर्वासमोर मांडले, तर ते योग्य होईल, आम्ही न्यूज चँनल पहातो तर दोनही बाजू पहावे लागतील, असे मला वाटते त्यांची काय स्थिती होती, त्याना काय वाटले इ.
जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्याची पण मुलाखत Abp माझा ने घ्यावी म्हणजे समजाला कळेल
दाभोलकरांचे कट्टर समर्थक अविनाश पाटील कुठे गेले?
निर्दोष म्हणून ज्यांची सुटका झाली आहे त्या सर्वांची देखील मुलाखत दाखवावी या माध्यमातून सत्य काय आहे ते दर्शकांना पोहोचू शकेल
मुलाखत एकतर्फी नको. जे निर्दोष सुटले आहेत त्यांची देखील मुलाखत ABP माझा कट्टा यावर घेण्यात यावी.
ABP माझा यांनी जे निर्दोष मुक्त झालेले आहेत त्यांचीही मुलाखत घ्यायला हवी. असे मला वाटते.
विवेकी विचारी दाभोळकर बंधू भगिनी यांचे विचार प्रदर्शन केल्याबद्दल धन्यावाद
जे निर्दोष मुक्त झाले आहेत त्यांची मुलाखत ABP माझा वर घ्यावी .
परिवर्तन ट्रस्ट मधला पैसा दाभोलकर कुटुंबियांनाच का मिळावा?? सातारा धार्मादाय आयुक्तानी अंनिस वर प्रशासक नेमावा असे का लिहिले? दाभोलकर कुटुंबाने पाच वर्षे ट्रायल का थांबवली? मिलिंद देशमुख नावाचा कार्यकर्ता कोर्टातून का पळाला?
मिलिंद देशमुख कोण होता आणि का पळाला?
होना ५ वर्ष trial थांबवली कारण सनातन ब्रँड ल बदनाम होईल तेवढे वर्ष
I request maza katta to call upon those who were acquitted to present the complete picture, at the end of the day innocent people were locked up for a long period without any evidence…the citizens of this country have a right to know and understand the other side of the story as well…I hope this channel fulfils this request !
एकतर्फी मुलाखत प्रसारित करण्याऐवजी निर्दोष सुटलेल्यांचीही मुलाखत घ्यावी.
ज्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यांची ही मुलाखत घ्यावी,
सायकॉलॉजी चा अभ्यासाचा दुरुपयोग करण हे पवित्र काम आहे हे स्वतःच्या मनाला विचारलं का ?
अभय वर्तक आणि चेतन राजहंस यांचे सुद्धा मुलाखत घ्या एकदा
ABP Majha should also give an opportunity to the three innocent & acquitted persons. You are only viewing one side narrative. This is not expected from the respected news channel like you.
या दोघांकडे बघताना असं वाटतं की ती त्यांनी त्यांच्या बाबांची कितीतरी गुण घेतलेले आहे.. किती निखळ विचार आहे त्यांचे.. खरंच सलाम तुमच्या कामाला खूप चांगलं काम करत आहात तुम्ही समाज परिवर्तनात विचार परिवर्तनात बदल हवाच..
जे निर्दोष सुटले आहेत त्यांचेही मत घेणे आवश्यक होते, मी डॉ.अमित थडानी यांचे पुस्तक वाचले आहे,या केसेस मध्ये पोलिस प्रशासनाचा प्रचंड सावळा गोंधळ दिसून येत आहे
सत्य जगासमोर येण्यासाठी ABP माझाने दोन्ही बाजूंना व्यक्त होण्याची संधी द्यावी
मारेकरी एका व्यक्तीला मारू शकतात, परंतु त्या व्यक्तीचे विचार ते मारू शकले नाहीत! म्हणून विचाराची लढाई ही केवळ विचारांनीच जिंकायची असते.
To really come to a correct view is it not better for ABP Mazha to interview the 3 people who were set free by the court so that we will know the other side of the story
Request to ABP Majha call 3 Nirdosh people for interview