कर्जमाफी विश्लेषण | कर्जमाफी होणारच | Dnyaneshwar Kharat patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- #कर्जमाफी #karjmafi #dnyaneshwarkharatpatil #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #nanapatole #sharadpawar #vijayvadettiwar #uddhavthackeray
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
जो कर्जमाफी की बात करेगा ,वही देश पर राज करेगा.
संपूर्ण सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
आम्हाला जी कर्जमाफी दिन त्याला मतदान करणार
महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर 100% पडणार आहे महाविकास आघाडीचे सरकार येऊ शकते
@@bhausahebthete5496 गप
2024 पर्यंत कर्जमाफी हवी तेही बिन अटी सरक ट हवी
कर्जमाफी झालीच पाहिजेत
नमस्ते पाटील जी सरकारला कळकळीची विनंती आहे की सरसकट 2017 पासून 2024 पर्यंत कर्ज माफ करावे
हो सरसकट कर्ज माफी झाली तर च सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल
Mazhi karg mafi kadhich zhali nahi karan me thakbaki kadhich keli nahi me ata kay karu
2015
सरसकट होणे शक्य नाही शेटी 😂😂 काही शेतकरी हजार,, लाख ,,मधी नाही कोटी मध्ये कर्ज आहे काही लोकांचे आहे आणि सरकार काही बावलट नाही 😂😂
@@Ram-ic9vr उद्योगपतींचे कसे माफ होतात कर्ज , शेतकऱ्यांचे पण करा . सरकारची दलाली बंद करा
अगोदर नियमित कर्ज भरून सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्याच कर्ज माफ झालं पाहिजे
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे!!
कर्ज माफी करावी लागेल नाहीतर विरोधी बाकावर बसावे लागेल हे तर नकीच आहे..... अटल सत्य आहे..,.
कर्जमाफी झालीच पाहिजे❤
कर्जमाफी व्हायलाच पाहिजे शेतकरी खूप परेशान आहेत
2017ते 2024 पर्यंत शेतकरी चा सरसगट कर्ज माफी करा.
कर्जमाफी नाही केली तर हे सरकार नक्की 100% पडणार
17 ते 24 कर्जमाफी झाली पाहिजे
जो पक्ष कर्जमाफी करेल त्याला आम्ही मताधिक्य देऊ व त्यांचे सरकार बनवु
कर्ज़ माफी झाली पाहिजे, शेतकऱ्याच जगन
सरकारने मान्य केले पाहिजे
अब्दुल सत्तार यांचे आभार ❤ मुळ मुद्द्यावर 🎯 लक्ष केंद्रित करून दिल्याबद्दल
कर्ज माफी करावीच लागेल महायुतीला नाही तर विरोधी बाकावर बसावे लागेल
कर्जमाफी झालीच पाहिजे अन्यथा सत्तेवरून उतरवा लागेल
खरच कर्ज माफ करा आणि शेतकऱ्यांना जीवन दानं द्या.
कर्ज माफी होणार ठाकरे जी करणार
सरकारने कर्ज माफी करावीच पण विना आटी शर्ती तरच शेतकऱ्यांना व सरकारला पण फायदेशीर आहे
ऐक नंबर सर....
कर्ज माफी झाली पाहिजे....
अशे कर्ज माफी विडिओ टाकीत रहा सर...
नियमित कर्ज भरणारांना सुद्धा कर्ज माफी झाली पाहिजे
२०२४ पर्यंत सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे
सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
Dada dam kadha ya sarkarcha bap karj maf Karel 😂😂😂❤
चालू कर्ज असो किंवा थकित माफ झालंच पाहिजे.
चालू बाकी वाल्याचा कर्जमाफी झालीच पाहिजे
नक्कीच अगदी बरोबर आहे, कर्ज माफी व्हायला पाहिजे विनाअट नाहीतर शेतकरी वेगळा विचार करू
2 लाखापर्यंत कर्ज माफ होण्याची आवश्यकता आहे सरकार सत्तेवर येऊ शकते नाही तर विरोधी बाकावर बसावे लागेल
तुमच विश्लेषण योग्य आहे अभ्यास चांगला आहे.कर्जमाफीची फक्त घोषणा होईल अंमलबजावणी निवडुण आल्यावर
3 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी करावी ही विनंती ❤
अगदी बरोबर पाटील सर जे कर्ज माफी देतिल त्यांनाच मतदान
हो हो आमची ही भूमिका तीचं आहे,जो शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार,तोच सरकार बनविणार...
जय जवान जय किसान
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
एकदम बरोबर आहे साहेब शब्द न शब्द!
सरसकट कर्ज माफी करायला पाहिजे महायुती जिंकणार आहे भाऊ
महायुती सरकारने कर्ज माफ केले नाही हे फक्त निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवूनच मतदान करावे.
पाटील साहेब कर्ज माफी व्हावी अशी आम्हा सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कर्ज माफी मुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक आधार होत असतो.
कर्ज मापं झालेच पाहिजे
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजेत
सरसकट कर्ज माफ झाली पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीं जर झाली तर सरकारला काय करायचं ते शेतकरी दाखवून देतील
जर कर्ज माफ झाले तर भारतीय जनता पक्षाच्या विजय होइल कर्ज माफ नाही तर बि जी पी नाही अ नगर
कर्ज माफी झाली पाहिजे खरात पाटील आमचे इकडे पाऊस नाही जी अकोला
Akola tr khup paus zala
कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर सरकारचा काही खरं नाही
शतकरी कर्जमाफी झाली नाही तेही सरसगट तर महाविकास आगाडी सरकारच येणार हे नख्खी
कर्जमाफी झालीच पाहिजे शेवटी मतदानाचा अधिकार आमचा आहे एक शेतकरी
कर्ज माफी झाली पाहिजे
जो कर्ज माफी करेल त्यालच सत्ता
जे सरकार कर्जमाफीची घोषणा करेल तेच सरकार निवडून येईल
जे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करल त्याच्यासोबत शेतकरी राहणार शेतकऱ्यांच्या कर्ज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच माफ करतील याची शेतकऱ्यांना विश्वास आहे
सरकारला विनंती आहे कि किसानाची पूर्ण कर्ज माफी करावी नाही तर शम्भर टक्के सरकार पडणार आहे हे लक्षात ठेवा शेतकरायला मूर्ख समजू नका
तुमचं विश्लेषण एकदम योग्य वाटते सरकार असो किंवा विरोधक दोघं ही श्रेय घेण्यासाठी योग्य निर्णय घेतील त्या शिवाय त्यांना पर्याय नाही
जो कर्ज माफी करेल त्यांचे सरकार
संपूर्ण कर्ज माफी केलीच पाहिजे
संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे
कर्ज माफी करा नाहीतर विरोधी बकावर बसण्याची तयारी ठेवा 30/35 आमदार घेऊन हे सांगा सरकार ला कोणीतरी - एक कर्ज बाजारी शेतकरी
सात बारा कोरा करा दोन /तीन लाखणी ही जमणार नाही केले तर पस्तावल नक्की
केंद्र सरकारने उद्योगपतींचे १०लाख कोटींची कर्ज माफ केले मग शेतकऱ्यांचे का होत नाही.
Zalich pahije 🚩🚩🚩🚩
आहो पाटिल वीज माफी जर कराची असती तर गावों गावी लाखो रुपये खर्च करून केबल टाकले नसते
रासायनिक खताचे भावही आटोक्यात आणायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा सरकारने लक्ष घालायला पाहिजे
कर्जमाफी करणाऱ्यालाच मतदान करा
पाटील बरोबर बोललात तुम्ही
संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
खरात साहेब नमस्कार खरंच साहेब आपले व्हिडिओ आम्ही अगत्याने बघतो आपण कर्जमाफी विषयी बरेच व्हिडिओ तयार केली परंतु तुम्ही हे सरकारपर्यंत पोहोचवा कारण कुठलेच पत्रकार या मुद्द्याला हात घालायला तयार नाहीत तुम्हाला शेतकऱ्याविषयी कळकळ आहे हे प्रकर्षाने दिसून येते कृपया तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे सरकारवर दबाव आणावा सरासरी 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी व्हावी ही इच्छा आहे तुम्ही याचा पाठपुरावा करताना असा आम्हाला विश्वास आहे
सातबारा कोरा व्हावा।।.
बाकी हुशारी काहीच नाही...
कर्जमाफी तेही सरसागतटच कोणतेही डावपेच नाही
शेतकरी फार अडचण येत आहे त्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर फडणवीस पुन्हा येणार नाही म्हणजे येणारच नाही हे त्यांनी जाणले पाहिजे पुन्हा पडणार पडणार पडणार कर्जमाफी नाही तर पडणार हे निश्चीत आहे
कर्ज माफी सर्वांना मिळावी.केवळ थकबाकीदारांना नाही तर भरणारांस सुद्धा.
सरसकट कर्ज माफ करुन
तेलंगणा माॅडल लागु करून एकरी 10000रु दिले पाहिजेत
खरोखर कर्ज माफीची गरज शेतकऱ्यांना आवश्यक आहे तरच महायुतीसरकार येईल नाहीतर 101 टाके पडणार
झाली पाहिजे
२०१४ पासून ची कर्जमाफी करा २०१४ पासून पीक कर्ज माफ करा व ठिंबक सिंचन चे कर्ज माफ करा.
संपूर्ण कर्ज माफी झाली पाहिजे
मि पण जो कर्ज माफ करून देईल त्यालाच मतदान करेल विदर्भ शेतकरी
2 लाख पर्यंत तरी सरासरी कर्ज माफी झाली पाहिजे.
लोकसभा तो ट्रेलर था!पिच्चर अभी बाकी है!महाराष्ट्र के किसान की संपूर्ण कर्ज माफी के शब्द अमित शहा के श्री मुख से महाराष्ट्र के किसान सुनना चाहते है!अभी नही तो महाराष्ट्र में भा ज प कभी नही!
दोन दा कर्ज माफी झाली तरी HDFC Bank ने शेतकरी ला दमडी ची कर्जमाफी दिली नाही.
कर्ज माफ झालच पाहिजे.
आज जे तुम्ही सांगितलं यातल थोड फार मी माझ्या मित्राला आधीच सांगितलं होत. परंतु त्यानं माझ न एकता बँकेचं एकल आणि वाढीव कर्ज मिळेल म्हणून पूर्ण कर्ज भरून टाकल.. आता त्याच चालू वर्षांचं कर्ज माफ होणे अशक्य आहे आहे मला वाटते.
चालू सुद्धा माफ करावे लागेल.
चालू कज् सुद्धा माफ झाले पाहिजे
Yes.karjmafi
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच हे सरकार टिकेल नाहीतर राजकारण सोडून देण्यातच सरकारच भलं आहे ..🙏
कर्ज माफ झाले पाहिजे नाही तर आम्ही सरकार च्या विरोधात जाऊ
कर्ज माफी केली नाही तर भाजप ला मतदान नाही.
Good news दिली सर तुम्ही खूप समाधान वाटले
हीच वेळ आहे अभी नाहि तो कभी नाही. माय बाप सरकारने सरसकट कर्ज माफी दवी शेतकरी आघाडी तालुकाध्यक्ष गजानन पाटील महलेले अकोला तालुका
2017 पासून ते 2024 पर्यंत कर्जमाफी करायला पाहिजे ही सरकारला विनंती
कर्ज माफ झाले पाहिजेत पण नियमित कर्जफेड करणार्यांना पण त्याचा लाभ होईला पाहिजेत
जो शेतकरी पिक कर्ज घेतो त्याला निश्चित कर्ज माफी झाली पाहिजे विशेषतः अल्प भूधारक 🙏
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पण 100%कर्जमाफी मिळालीच पाहिजे नाहीतर पडायला सावध रहा
2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तरच तरच महायुतीचे सरकार बसणार
barobar patil sir
रेग्युलर कर्जमाफी केली तरच सरकार येईल
2010 पासून ते 2024 पर्यंत कर्ज माफ झालं पाहिजे
महाविकास अघाडी 1००%कर्ज माफी करणार आहेच....
एकदम 100% बरोबर विश्लेषण केलं सर तुम्ही
कर्जमाफी झाली नाही तर 100% सरकार निश्चित पडणार