Gram Panchayat Result | आदर्श सरपंच भास्कर पेरेंच्या मुलीचा पराभव, विरोधी पॅनल EXCLUSIVE -tv9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
आम्ही गावाचा विकास करू, परिवर्तन करू असे हे म्हणूच शकत नाहीत कारण भास्कर पेरे पाटलांनी गावचा विकास आधीच खूप लांब पर्यंत नेलाय ,,,
Dada It's a..
Badla Hua Hindusthan he....
Bhaskar is always Greatch....
History also always Noted it's...
But...
Bapachya Kamavr Mule Rajkaran Karu Shakat Nahit...
Sva Kartutva Have....
Gharane Shahicha Kalank....
Bap Jyadyache Jivavr Politics Kenvhach Nko..
Hech Dakhvun Dile Ya Hon. Bhaskar Rao Pere Sahebani Ghadvlelya Un Vadhavlelya Aadarsha Gavane...
Gharane Shahi Nkoch...
Kartuva Have...
Jyache Aahe...
To Nivdnuk Jinkava...
Keval Rashtrapita Nivdnukit Pudhe Kru Nye...
बरोबर आहे भाऊ
हार होऊन सुद्धा एवढी चर्चा आहे जेवढी जिंकून होत नाही सलाम पेरे पाटलांना
पेरे साहेबांनी स्वतः माघार घेतली म्हणून तुम्ही आज टीव्ही समोर बोलतायत, नाहीतर तुमची लायकी नाही त्यांना पाडायला🙏🙏
Right
101% right
1000% barobar
👌👌👌👌👌
100000
जगात कुठेही जावा भावकी कधी कुठे गाडेल काय सांगता येत नाही. 😬😬😬
100 % ‼️😅
Right sir
दाडक अनुभव आहेत वाटत
विषय भावकिचा नाही विरोधी पक्षाचा असतो
लोकशाहीत विरोध असायलाच हवा व सर्वांना मोका भेटला पाहिजे
😂
अरे भावा तुझं अभिनंदन
मात्र पेरे पाटील यांनी जे गावासाठी विकास केला तो तुम्ही कधीच करू शकत नाही
अस कस म्हणता येईल विकास करणार नाहि संधि मिळालि करतिल विकास कारण ते भास्कर पाटिल याच्या गावचे आहे
Ka re Baba? Aas Ka mhanto?
@@girishkumarpatil3219 f/' cdo it oijbhhuu.n
Karu shakato ka shala dismood karata
ज्या दिवशी गावात निवडणूक लागली त्याच दिवशी गाव हरल , आणि पेरे पाटील जिंकलं ✌️
भविष्यात मतदारांना पाश्चाताप होऊ नये
एवडीच ईच्छा...😊☺
बरोबर आहे
भास्कर पेरे पाटील.. आदर्श आमदार झाले पाहिजे...
*अपनीं* *जीत* *पर* *इतना* *गुरुर* *मत* *कर* ...
*तुम्हारे* *जीत* *से* *ज्यादा* *तो* *हमारे* " *हार* " *के* *चर्चे* *हो* *रहे* *है* ...💯❤️🔥
*कट्टर* *भास्करराव* *पेरे* - *पाटील* *समर्थक* ...💯❤️✌️
बरोबर
बरोबर
अरे व्वा! काय लाईन्स लिहील्या आहेत सुनीलराव.
भास्करराव पेरे पाटील यांच्या बद्दल खूप खूप सहानुभूती.
Yala Sal Nit Bolta ny yet ky gavach Vikas karnar ha
𝕎𝕒𝕧 𝕛𝕒𝕓𝕒𝕣𝕕𝕒𝕤𝕥
कलीयुग आहे , चांगल्या लोकांच काम नाही , दारू , नोटांच जोर आहे !
👍👍👍👍
चांगल्यांना डावलून नवीन तरूणांना पुढे आणणे हे हास्यास्पद आहेत
फक्त बदल हवा म्हणून चांगल्या व्यक्तीला डावलणे मुर्खपनाच
अहो पण भास्कर रावांनी फॉर्म भरलाच नाही. मग त्यांना डावलण्या चा प्रश्नच कुठे येतो.
नवनिर्वाचित सदस्यांनी भास्कर पेरे पाटील यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. यातच सर्व आले आहे. हि लोकशाही आहे. तिच महत्त्व भास्कररावांनी सुध्दा मान्य केले आहे. त्यांनी स्वतःच गावच्या राजकारणणातून निवृत्ती पत्करली आहे. याला यशस्वी माघार म्हणतात.
नक्कीच
गावच्या निवडणुका कधीच विकासाच्या मुद्द्यावर होत नाहीत गावकीच्या, भावकीच्या,जातीच्या मुद्द्यावर होतात त्या मुळे चांगल्या माणसांचा गावच्या निवडणुकीत पराभव होतो
खरं आहे साहेब
अरे गावचा विकास बस झाला आता
आता देशाचा विकास करन्याची संधी द्या पाटलांना .
हे जनतेच्या हाती आहे .
पोचवा त्यांना प्रधानमंत्री पदा परेंत
खरंच खूप काम केले होते.....त्यांनी आज अवघ जग त्या माणसाला ओळखते ......ते आदरणीय श्री भास्कर पेरे पाटील यांना खूप मोठा धक्का गाव कडून मिळाला..........आज त्यांच्या मुलीला या लोकांनी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते....
*पेरे पाटील सरपंच नाही ह्याच दु:ख तर आहेच पण ह्याला निवडून दिलंय त्याच जास्त दु:ख होतय*
😠😠😠😠😠😠😠😠
😂😂😂
Hoy
लोकशाही मार्गने आलेल्या सर्व विजयी सदस्य च अभिनंदन च करायला पाहिजे .. कदाचित भास्कर पेरे पेक्षा जास्त विकास हे करू शकतात .. म्हणून तर गावाने यांना निवडून दिलंय 👍
@@arpanchavan9746 बरोबर भाऊ
@@indiraraut3001 jyala nit bolta yet nahi to kam kay karnar 🤣🤣
याचं टक्कल पडलंय,😁
आणि स्वतःला तरुण म्हणतोय🤣
कोणीही येऊ....चर्चा फक्त.. आदरणीय पेरे पाटलांची...🔥
मुसद्दी राजकारणी भास्कर पेरे पाटील
Are Hyana Nit Bolta Suddha Yet Nanhi.
भास्कर पाटला सारखा आदर्श माणूस कोणते ग्रामपंचायत मध्ये भेटणार नाही
अगदी बरोबर
राजकारणात इमानदार माणसाला किंमत नाही
बरोबर बोललास भाऊ
अगदी बरोबर्
Hya babala phile bolayla shikwaa. Pere sahebancha parabhav aadani, aani murkh gawalyamule zala. Ek mandbudhhi niwadun aala🙄🥴
Khara ahe
Right bro
स्वार्थी लोक आहेत पेरे पाटील सच्चा माणूस
अरे अरे गाव आता भकास होणार
आणि शेवटी लोक
नोटा बोटी अन चपटी ला भुलले
😐😀😀
Cahpti manjahe kay
@@pralhadbanmare826 daru
भास्करराव पेरे पाटील यानी देशाला दाखवून देल एक सामन्य माणूस उत्क्रूष्ठ प्रकारे काम करून स्वताच्या संकल्पनेतून शासकीय योजनेतून एक सूंदर आरदर्श गाव बनवू शकतो.
त्यांच काम हे सदैव सर्वासाठी आदर्शच राहणार
मरावे परी कीर्ती रूपे ऊरावे
ते हेच
बोलणे सिका अगोदर पेरे पाटलाची बरोबरी कशाला करता
भावकिने भावकीला पाडले, पण भास्कर पेरेची बरोबरी होऊ शकणार नाही. ते आदर्श आहेत बाकि होणे अशक्य.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ..,
याला बोलताना काय सुचत नाही आनी हा काय विकास करनार
Barobar
Hala kay boliche te kalana
अगदी बरोबर्
काहीच माहीत नाही गाव च वाटोळं करणार
An MODI la tar khup bolta yet 😆
पेरे पाटलांना मार्गदर्शन द्या अस "सूचना देऊ"😂😄😄😄😄
😂😂😂😂😂
भास्कर पेरे पाटील
ते आदर्श आहेत आणि आदर्श राहणारच
खर आहे
No. 1 Bhaskar pere patil.
पराभव म्हणता येणार नाही,हे वाक्य बरोबर आहे.विकास झाला तोच टिकवा.🙏👏🌹
आता या गावाची अवस्था पण आमच्या गावसारखी होणार 😂😂
अपनीं जीत पर इतना गुरुर मत कर ...
तुम्हारे जीत से ज्यादा तो हमारे " हार " के चर्चे हो रहे है ...💯❤️🔥
100 % true
अरे वेड्या ग्राउंड लेवलला नाही, केंद्र आणि राज्यातील कामांसाठी भास्कर पेरे पाटलांच मार्गदर्शन घे,नाहीतर गावचा भकास झालाच म्हणून समजा😀😂
भास्कर पेरे पाटील आदर्श व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण ग्रामपंचायत इतिहास चे आदर्श आहेत.. आणि इतर ग्रामपंचायत सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून सर्वांचं भलं होईल धन्यवाद भास्कर पेरे पाटील साहेब जी
भास्कर पेरे पाटील व त्यांचे कुटुंब यांच्यात आदर्श आहे , पाटोदा गांवची बाकी जनता नालायक आहे.
त्यांनी राजकारन सोडल पण media त्यांना नाही सोडनार😀😀
सर्व नविन सदस्यांचे अभिनंदन तुमचे & पेरे पाटलांनी जे काम केले आहे ते निंरतर चालू द्या.
खुर्च्या नव्या च आणल्या लगेच 🤣😂😂 त्या पण 10 हजार रुपये ची एक या किमतीच्या. 🤔
Tya abosar pasna hotya re
Ha ha ha
मी पण तेच म्हणतोय शिल्लक पैसा कसा खर्च करायचाय याचे उदाहरण.
आता हे फक्त लुटायचं काम करतील.. 😂😆
याच्यापुढ तर घरी सोफा आणून ठेवतील आणि खूप काही.🤧🤧🤧🤧
गावापातळीवरची जी जळकुटी वृत्ती असते तिचा हा परिणाम आहे!
right
Salam
💯
आदरणीय भास्कर पेरे पाटलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करा
भविष्य उज्जवल आहे
शुभेच्छा💐
एकाही गावात गरम पाणी नाही
याला बोलायला येतय का ते पहा.गांजा पिऊन आलाय बहुतेक
भास्कर पेरे पाटील आदर्श होते, आहेत, राहतील,,,,
फक्त इगो, बाकी काही नाही,
त्यांच्या मुळे गावाचे नाव जगात पोहोचले,
नेमके हे नवे लोक गावात कोणते नवीन काम करणार..? याचे उत्तर कोणालाही देता आले नाही.. हेच खरे,,
पेरे पाटील सर आपण आमच्या हृदयात कायम रहाल 💐💐🙏🙏
तरुण जरी असेल तरी काम करता आलं पाहिजे ज्या माणसांना कामाचा अनुभव नाही किंवा तरुण तर सर्व निस्ती दारू पिण्याकडे त्यांचे लक्ष असते पत्ता खेळण्यात लक्ष असते फिरण्यात लक्ष असते की गायक गाव काय सुधारणार त्याला स्वतःचा अनुभव लागतो काळाची बदली नुसतं बदल बोलण्यासारखं नाही ज्यावेळेस जोक चांगला काम करत असेल त्या माणसाला विनाकारण डावलत नसतात त्याची निष्क्रियता समोर आली असेल तर आणि ती सर्वांना मान्य असेल तर बदलायला काही हरकत नाही परंतु प्रत्येक तरुणाने मी काहीतरी करतो हे म्हणणे पण तेवढे योग्य नाही कारण सगळ्याच तरुणांना डोकं असतं अशातला भाग नाही सगळ्यांनाच नसतात हाही भाग नाही पण जो माणूस जिथे ज्या जाग्यावर कर्तव्यदक्ष असतो त्याला विनाकारण धावण्यात अर्थ नाही ही मूर्खाची लक्षण आहे
नक्की बदल होनार जागोजागी गुटखा आणि दारू ची दुकान खोलनार. सर्वाना मोफत दारू देनार.
barobar
Ya sathich kadachit 6ana badal hava aahe
बरोबर आहे गजानन दलेकर
,,सत्याला फक्त पैसाचं हारवु शक्तो
See
व्वा क्या बात है
विरोधक सुद्धा आपल्या सारखे असावेत एकही शब्द वेढा वाकडा नाही भास्करराव पेरे साहेबांना विरोधक न मानता आदर्श मानने हा प्रगल्भीत विचारांचा ठेवा या गावात जपलेला आहे.
आपल्याला शुभेच्छा
जय हो मंगल हो
पुढच्या वेळी पुन्हा पेरे पाटील ....... येणार 🙏
@@shubhangiadhav290 तुला काय झालं हसायला
✌✌
@@shubhangiadhav290 what happened
@@shubhangiadhav290 makde
पेरे पाटिल जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास
अरे त्या गावातल्या लोकांना काहीच problem नाही... Media या गावात भांडण लावूनच सोडतील... 🤣🤣🤣
Parivartan nisargacha niyam ahe
Changlya ki vaeet karita Patodyat parivartan zale he panch varsha nantar samjel
Bhaskar perePatil is great sarpanch in Maharastra
आदर्श गावामध्ये निवडणूक झाल्या म्हणजे गावागावात भांडण लाऊन देण्याचा कट असू शकतो
हे खरं आहे
Ho he kharch aahe
1 दम गु खाऊ मीडिया आहे
भास्कर पेरे पाटलांनी निवडणूक लढवली नाही. 8 जागा बिनविरोध दिल्या. 3 जागांना निवडणूक झाली. त्यांची मुलगी पण अपक्ष उभी होती. पॅनल कडून नाही. यात भास्कररावांनी स्वतःला बाजूला ठेवले.
गावकर्यांनी चूक केली चांगल्या माणसाला त्यांनी दूर केले
तुम्हाला, जमनार,नाही, काही, करा, पाच, वर्षे, मग, कळेल, परत, तुम्हाला, भास्कर पेरे,यान्हा,सरपच,करावा, लागेल, फुकट, कोन्ही,नाही, होत, आयत्या, बिळावरचे, नागोबा, आत्ता चे, सरपच
आपल्याकडे लोकशाही आहे पण ती लोकशाही साक्षर नाही. देशाच्या राजकारणात डॅा. बाबासाहेब आंबेडकर याचा सुद्धा पराभव झाला होता. पण शेवटी देशाला त्यांचीच गरज लागली. तस आता सुद्धा भास्करराव साहेबांचीच गरज लागणार पुढील मार्गदर्शनासाठी.................................... निस्वार्थ पणे भास्करराव साहेब काम केले आहे.
याला बोलताही येत नाही याला कश्याला निवडुन दिल राव
भास्करराव सत्तेत असोत की नसोत त्यांचे विचार इतके श्रेष्ठ आहेत की ते कायम आदर्श राहतील
विधान परिषदेवर पाठवा पेरे पाटलांना..राज्यपाल कोटामधुन...अजुन वेळ आहे..करा प्रयत्न..👍🌹🚩
Vidhan.Preshedwar.Pathwa.
100%💫💫💫💫💫💫💫
भास्कर पेरे पाटील यांचे विचार पुर्ण महाराष्ट्र राज्य मानतो आहे तर त्यांच्या पदी कोणीही निवडून आला तरी ही विजय भास्कर पेरे पाटील यांचच आहे
त्या गावातील लोकं काहीच अडचण नाही,,,पण मीडिया वाल्याना ते बघवत नाही,, ते फक्त भांडण लावायचं काम करता🤣🤣🤣
अरे भास्कर पेरे पाटील यांनी तुम्हाला संधी दिली सरळ सांगा ना लाज वाटते का सांगायला
अगदी बरोबर
गावाला महाराष्ट्रात आदर्श करणारा सरपंचाला गाव विसरल
बरोबर्
देशात व विदेशात म्हणा देवा
Ky ny paisa vatla ka vichar tyla fukat vote dyla ata ha gandhi cha bharat nahi lok hushar jhalet jayche paise ghenar tyna mat denar barobar ahe na jyacha khav tychi vajva tali
यांच्या मुळे माननीय पेरे पाटील यांची खरी किंमत समजेल गावाला
पेरे पाटील यांनी पँनेल उभा करायला पाहिजे होते.पाहू आता हे आदर्श ठरतात का.
मग आयुष्यभर पेरे पाटलांचीच सत्ता असायला हवी होती का, बदल होणे गरजेचे नव्हतं का, काय मूर्खपणा आहे हा...
बोलता येत नाही तर काम काय करणार हा तर खाणार
😀😀😀
बरोबर् आहे
खाण्यासाठीच निवडून आलाय हा
100 %
बोलला तरच काम होणार का?
गावातील जांतेंच पेरे पाटील यांना मान द्यायला पाहिजे होता
ज्या व्यक्तीमुळे पटोध्याच नाव संपूर्ण देशाला महाराष्ट्राला समजलं... त्यांच्या मुलीला यांनी निवडून दिलं नाही..... धन्य ते गाववाले... कृतघ्न कुठले
25 वर्षे सरपंच, छानच कारकीर्द. तुम्ही सर्व आदर ही करता मग तरीही केवळ तरुण पिढी ला संधी म्हणुन बदल?
राजकारणी लोक काय विचार करतील याचा आम्हा सामान्य नागरिकांना अंदाज नाही येणार.
सस्नेह शुभेच्छा ! अभिनंदन !
आदर्श ते आदर्शच ..भास्कररावाविषयी विरोधकसुद्धा इतक्या आदराने बोलतात यातच त्यांचे यश दडले आहे.
खर आहे
Ho
हे बरोबर आहे पेरे पाटील म्हणजे 1 नंबर
याला म्हणतात अफलातून माणूस विजय पचविणे तोही मोठ्या मनाने विरोधक कधीच कमीत लेखु नये हे एक सुंदर उदाहरण आहे. सिंह म्हातारा झाला म्हणजे चारा किंवा लाकुड खात नसतो.
अरे बांडगुळ काय बोलतोय ground लेवल शेट्ट समजतंय का तुझं तुला काय बोलतोयस ते
खर भावा
Ha, Doun position la nein patodya la
Boltoi khy ni Bagtou kute
🙏
Saglya Maharashtrat nav zale tumchya gavache te pn pere patil yanchyamule ani tumi te record todle aaj. Ky tumi vikas ata karnar
भास्कर पेरे पाटलांना आमदार खासदार बनवा देशाचा विकास करतील ते एक नंबर मध्ये
भास्कर पेरे-पाटील म्हणजे चांगल्या विचाराची व विकासाची गुरु किल्ली , जय हिंद जय महाराष्ट्र
भास्कर पेरेंना हरवले म्हणणे केवळ
मूर्खपणाचे लक्षण असे मला वाटते !
बाकी आपली मर्जी !
धन्यवाद !
ह्याला कास्याला निवडून दिलंय रे बाबानो ह्या माणसाला तर नीट बोलता येत नाही
हे मात्र खरं आहे 😆
आयत्या बीळावर नागोबा . पाटोदा . हे गांव पेरे पाटलांनी भरताच्या नकाशावर आणले . त्यांचे इतके काम . तुम्ही करू शकत च नाही
हा पार टकला आहे तरि म्हणतो तरूण
हो ना .
जणू काही चंद्राचं .
😂😂😂😂🤣
Ho na bhau
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 तरुण नाही तो मरुन राहीला
देशात पुढे नेलेल्या पंचायती ला अजुन कुठे नेऊन ठेवणार आहेत
ते बोलताना अडखळत आहेत , हाच 100 %
विकास करणार 😂😂🤣🤣
अरे भावा असे कुठले वाईट काम केले म्हणून तुम्ही त्यांना बाजूला ठेवून, शिवसेनेला जवळ केले?ते सर्व महाराष्ट्राला कळू दे.
चुकिच्या बातम्या देऊ नका पेरे पाटील ऊभे नव्हतेच मग पराभव कसा.
त्यांचि मुलगी होती
😂😂😂 ते नव भावा.... 😂 तू मत मागताना लोकासनी काय सांगितलं आशचील याचा विचार आठ दिवस झाल करालोय.... 😂
भावकी खूप वाइट
भावकी घात करते
भावकीन घात केला
तूझ्या बोलण्यावरून समजल भाऊ तू किती काम करणार आहे,काय तर नव्यांना संधी.
ग्राउंड लेव्हल ला भाऊ तुम्ही काड्या करण्यात पटाईत आहात असं जाणवतं
पेरे साहेब या निवडणुकीत उभे राहिलेच नाही तर त्यांचा पराभव कसा, त्यांच पाहिल्यापासून मत होतं की नवीन लोकांनी समोर यावं, आपण आशा बाळगू की ही नवीन तरुण मंडळी आपलं काम पेरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली योग्य रित्या पार पाडतील पण प्रत्येक मीडियाने त्यांच्या गावात जाऊन नको ते प्रश्न विचारून त्यांच्यात मतभेत घडवून आणू नयेत.
"कॅमेरामॅन जो आहे तो आगीत तेलओतल्या सारखे प्रश्न विचारतोय भाऊ साहेब पाटोदा ग्रामपंचायतिला आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची निंतांत आवश्यकता आहे...
कँमेरामँन ला कशाला ओढतो भाऊ मधात पत्रकार ला आेढ 😁😁
भास्कर पेरे साहेबा सारखे कामे करुन घेणे कोणालाच जमणार नाही हे १०० टक्के सत्य आहे.या नवीन सरपंचला धड बोलता येत नाही हा काय विकासकामे करेल .
आपलं वाटोळं आपलेच करतात हे जिवंत उदाहरण
देव सुद्धा हारले राक्षसा समोर पेरे पाटील तर माणव आहे
आमदार बनण्याच्याची संधी जरूर दिली पाहिजे पेरे पाटलाना
नवीन सरपंच खूपच हुशार दिसतात बाकी सगळे सांगतात पण कारण काय सांगत नाहीत😂😂
हो तेच तर आश्चर्य वाटतंय मतदारांवर नेमका त्यांनी कोणत्या गोष्टींचा प्रभाव पाडलाय याचे काहीच स्पष्टीकरण नाही
Chapti बोटी रोटी
पेरे पाटील निवडणुकीच्या रिंगणात नव्हते तर ते हरले कशी ते जर रिंगणात असते तर तुमची भुईसपाट झाली असती पण त्यांनी निवडणूक जिंकायचीच नव्हती ठरवलेले होते बाकी उचापत्या करू नका तुम्ही काय सुधारणा करता येईल ते अगोदर सांगा नाहीतर केलेल्या बोला. दुर्गा माता की जय हो.
विधानपरिषद मध्ये आमदार म्हणून मा. भास्कर पेरे पाटील यांना संधी देण्यात यावी..
चांगला माणसाला डावलले त्याचा पसतवा जनतेलाआल्या शिवाय राहणार नाही पेरे पाटील यांच्या मुलेच गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे
बरोबर् आहे
पेरे पाटील हेच खरे शिल्पकार आहेत आणी माला नाही वाटत की आणखी काय करायची गरज आहे
याचा अर्थ एकच लोकांना विकास नको
खर् आहे
Right
हो हे मात्र अगदी कटू सत्य आहे जेमतेम 5 दिवस पुरतील एवढ्या पैशासाठी कित्येक ठिकाणी लोक आपल्या 5 वर्षाच्या विकासाकडे पाहात नाही स्वतः ला विकतात
पेरे पाटील यांनी असा उच्चांक केला की त्याला तसेच ठेवतांना यांची नाकेनाऊ येवू नये म्हणजे मिळवलं..तरी नवीन पिढी घडणं पण गरजेचे आहे असे मानून यांना शुभेच्छा देवू..
पैश्याचा धुर झालेला दिसतोय कारण यांच्या कडे पेरे पाटला बद्दल बोलायला काहीच नाही
ही सगळी गावातील लोकांची चूक आहे भास्कर राव मुळेच गावाचे नाव प्रसिद्ध झाले नाहीतर कोण ओळखत होतं पाटोदा कुठे आहे
हा पेरे पाटलांनी आणलेल्या खुर्ची वर बसला आहे आणि पेरे पाटलांना सुचना देणार म्हणे🤣🤣🤣
✌✌👌👌😂😂
Brobar
मुळात पेरे पाटील यांनी आपले उमेदवार दिलेच नाहीत
त्यामुळे हा माणूस सांगतोय ते खर आहे पराभव म्हणता येणार नाही
😂😂पराभव कुठं झाला रे tv9 वाल्या 😂😂🤣🤣
Saglyat no 1 coment 😃😃😃😃😃😂😂😂😂😂😂😂
1 no कॉमेंट..टीव्ही9 वाल्या..😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
भास्कर पेरे पाटील साहेब गेली 25 वर्षे सत्तेत आहेत गावचा विकास करत आहेत लोकांना सत्य नकोय बाकी काही नाही
भास्करराव पेरे पाटील यांनी मोठं मन केल युवा पिढीला संधी दिली त्या बद्दल पेर पाटील साहेबांचे अभिनंदन भास्कर राव पेरे पाटील यांचा पराभव बोलता येनार नाही त्यांचा विजयच आहे
मिंञानो भास्कर पेरेना आमदार बनवा
तु काहीच करत नाही तुला बोलता येत नाही
भाष्यकार पेरे पाटलांनी विधानसभा लढायला पाहीजेत १००%निवडून येतील