फक्त आणी फक्त एकच मानुस ह्या समाज्यासाठी होवून गेला आणी तो म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आताचा एकही राजकारणी असा जन्माला आला नाही की तो समाजासाठी निस्वार्थी काम करेल
साहेब जयभीम वंचितांसाठी गोरगरीबांनसाठी आलूतेदार बलूतेदार रंगलेला पिंजलेला समाज यांचें साठी काम करणे हाच साहेबांचा छंद आहे. यासाठी पावसाळा हिवाळा उन्हाळा सतत या गावांतून त्या गावात दौरा सुरू असतो.
आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे मुंडे कुटंब कायम आहे कारण लोकनेते मुंडे साहेब हे आंबेडकर साहेब यांचे कट्टर मित्र होते त्यांना त्यांच्या बद्दल प्रचंड आदर प्रेम होत साहेब असताना ते दोघं helicopter मध्ये भगवानगड येथे सोबत यायचे सभा घ्यायचे आंबेडकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध खूप मधुर आहेत
एकदा आरक्षण दिले म्हणजे दहा/विस पिढ्यांना दिलें का ? बाकी समाजाच्या ताटातून तुमच पोट भरायला मराठा समाज आता दुतखिळा राहिलेला नाही ,अंबेडकर साहेब तुम्ही राज्यघटना लिहून मग आरक्षण असुन तुम्ही अडवणूक करतात अस मला वाटत, आम्ही बाबासाहेबाना मानतो,मग विचार करा तुमचा एकही खासदार निवडून आला नाही याचें कारण शोधा, एक मराठा कोटी मराठा
जुन्या हिंदी पिक्चर मध्ये अभिनेता जितेंद्र हा 5 मिनिटा च्या गाण्यात 10-15 वेळेस वेगवेगळे कपडे बदलून येत असे तसे तुम्ही रोज वेगळी भूमिका मांडता, तुम्ही कधी चुलीवर कधी गॅस वर कधी स्टोव्ह वर डाळ शिजवता म्हणुन तुमची डाळ कुठेच शिजत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून तरी काही विचार करा.
सरकारने हाके साहेबांना आश्वासन दिले आहे की, ओबीसींवर कसलाही अन्याय होणार नाही. तसेच जरांगेला आश्वासन दिले आहे की, कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण दिले जाईल. आणि हे वेळोवेळी जाहीर केले आहे.
फक्त आणी फक्त एकच मानुस ह्या समाज्यासाठी होवून गेला आणी तो म्हणजे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आताचा एकही राजकारणी असा जन्माला आला नाही की तो समाजासाठी निस्वार्थी काम करेल
साहेब जयभीम
वंचितांसाठी गोरगरीबांनसाठी
आलूतेदार बलूतेदार
रंगलेला पिंजलेला समाज यांचें
साठी काम करणे हाच साहेबांचा छंद आहे.
यासाठी पावसाळा
हिवाळा उन्हाळा
सतत या गावांतून त्या गावात
दौरा सुरू असतो.
जय भीम जय ओबीसी
आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे मुंडे कुटंब कायम आहे कारण लोकनेते मुंडे साहेब हे आंबेडकर साहेब यांचे कट्टर मित्र होते त्यांना त्यांच्या बद्दल प्रचंड आदर प्रेम होत साहेब असताना ते दोघं helicopter मध्ये भगवानगड येथे सोबत यायचे सभा घ्यायचे आंबेडकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध खूप मधुर आहेत
आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत साहेब
ओबीसी दलित मुस्लिम यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त अत्याचार भोगलेला आहे आता यांनी एक होऊन एक स्वतंत्र पक्ष काढावा
फुकट खायची लावलेली सवय काही जाणार नाही 😅
Tula lagli aahe lavdya shivaj maharaj sobat sagle lok hote Ani faqut tumcha nav ka motha saglya lokani saath dili mhanun swatacha rajya banavla
आंबेडकर साहेब तुम्हाला एक प्रश्न आहे की तुमचं मराठवाडा हैदराबाद निजाम गॅजेट वर काय म्हणणे आहे ते कृपया सांगावे
Only VBA
साहेब तुम्ही पण समाजासाठी काम नाही करत तुम्ही पण स्वार्थी राजकारण करता आस वाटत कारण की तुम्ही सुद्धा एकाच समाजाचे काम करता .
ओबीसी ने साथ दिली तर मुजोर राजकारण्यांचा माज उतरवायला वेळ लागणार नाही,परंतु आजही झोपलेला आहे.
माझ स्पष्ट अस मत आहे सर्व राजकीय नेते एक सारखे आहेत समाध्या काही देण घेण नाही फक्त स्वताची राजकीय पोळी भाजली पाहीजे .
तुमच मतं चूकीचे आहे.
वेळ मिळाला तर नेत्यांचा
अभ्यास करा.
एक नेता समोर ठेवा आणि
त्यां बद्दल बारीक अभ्यास करा
फेल नेता,,,,,,असं मी त्या ठिकाणी मानतो
ओबीसी नेते अविनाश भाऊ भोसीकर ⛳⛳
हे सर्व मोहरे अनाजी पंताचे आहे
हे सर्व अनाजी पंतांचे मोहरे आहेत..
VBA 🎉🎉🎉❤❤❤
पत्रकार बांधव obc समाज नसून sc st सारखा प्रवर्ग आहे. 1994 च्या gr ने आरक्षण वाढवून फुकट खायची सवय लागली होती आत्ता कायम बंद होणार 😂😂😂
जय भीम जय संविधान साहेब 🎉
साहेब नावाला महाराष्ट्र बाक़ी गुजरात 🎉
एकदा आरक्षण दिले म्हणजे दहा/विस पिढ्यांना दिलें का ? बाकी समाजाच्या ताटातून तुमच पोट भरायला मराठा समाज आता दुतखिळा राहिलेला नाही ,अंबेडकर साहेब तुम्ही राज्यघटना लिहून मग आरक्षण असुन तुम्ही अडवणूक करतात अस मला वाटत, आम्ही बाबासाहेबाना मानतो,मग विचार करा तुमचा एकही खासदार निवडून आला नाही याचें कारण शोधा, एक मराठा कोटी मराठा
साहेब आता वेळ आलेली आहे दलित मुस्लिम आणि ओबीसी यांनी एक व्हायची आणि हा पुढाकार तुम्हीच घेऊ शकता
जुन्या हिंदी पिक्चर मध्ये अभिनेता जितेंद्र हा 5 मिनिटा च्या गाण्यात 10-15 वेळेस वेगवेगळे कपडे बदलून येत असे तसे तुम्ही रोज वेगळी भूमिका मांडता, तुम्ही कधी चुलीवर कधी गॅस वर कधी स्टोव्ह वर डाळ शिजवता म्हणुन तुमची डाळ कुठेच शिजत नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार म्हणून तरी काही विचार करा.
आठवलेना विचारले ❓
😂😂 हकेचा पाहिलं नाव काय, मग बळच का नावं घेता साहेब.
सरकारने हाके साहेबांना आश्वासन दिले आहे की, ओबीसींवर कसलाही अन्याय होणार नाही. तसेच जरांगेला आश्वासन दिले आहे की, कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण दिले जाईल. आणि हे वेळोवेळी जाहीर केले आहे.
माणूस हुश्शार पण निर्णय चुकीचे सतत म्हणून 0.7% vote शेअर आहे तुमचा दलीत पण साथ देत नाही कारण bjp आणि संघाचं काम सुरू केलं तुम्ही
शाहू महाराजला अभिवादन करून शाहू महाराज चे वंशज व सगे सोयरे यांच्या मुंडक्यावर पाय द्यायला महाराष्ट्र त फिरणार आहे
प्रामाणिक नेतृत्व faqat JARANGE पाटील...बाकी सगळे राजकारणी
तुम्ही कोन ते सांगा
Manaj नेता
Pak pak prakash kahi kara rao tumhi tumche nivdun yet nasata na amdar na khasdar
Sharad pawar je boltat tech tumi bolta cm ni hake ani jarangela kay shabd dila ataparyant kiti bhumika badlnar
ज्या dr babasaheb आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं त्या माणसाचे उपकार लक्ष्यात ठेवा
आंबेडकर साहेबांनी त्या ओबीसी sc st विरोधी पिलावलिना त्याची जागा दाखवली jarange तू साहेबांच्या नादी लागू नको
गरीब मराठा समाजाने तुमचं काय वाटोळं केले प्रकाश साहेब
साहेब तुम्ही मराठा समाजाचा द्वेष का करतात