मा श्री श्रीनिवास पवार यांनी अतिशय योग्य आणि महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे संपूर्ण महाराष्ट्र आता देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गद्दारांना आणि पंतांना त्यांची जागा दाखवून देणारच ही काळया दगडावरची रेष आहे बारामतीचा मतदार हा तर खूप स्वाभिमानी आहे ते योग्य निर्णय घेऊन गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद
जे देवाभाऊ कडे आले फोडून आले. ते पक्ष नेतृत्वाचे हुकूमशाही ला कंटाळले होते यां कडे कोणीही डोळेजाक करू नये. हुकूमशाही ने पक्ष चालवीने हे लोकशाहीचा मुडदा पाडणे प्रमाणे आहे.
कशाची लाज ❓ कुणाची लाज काढता❓ अरे मविआ सारखी आघाडी बनवून आपण संपूर्ण मतदारांना ढळढळीत बेईमानी केली, आपल्या मुला व मुली करीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला पळवाट शोधून वेठीस धरून अहंकारी, खंडणी खोर, देशद्रोही, भ्रष्टाचार, हत्या इत्यादी कारस्थाने करणार्यांना मदत केली याची लाज वाटली पाहिजे. अकेला देवेंद्र ने तुम्हा सर्वांना उध्वस्त केले. राजकारणात तुम्ही शह दिला देवेंद्र जी नी तो काढून मात केली. जशास तसे उत्तर दिले. सव्वा शेर मिळाला.
सर्व प्रकारची पदं भोगून सुध्दाअजित पवार अजूनही उपासीच आहेत. ते म्हणतात भाजप बरोबर मी विकास कामासाठी गेलो. जनता म्हणते जेल वारी वाचवण्यासाठी भाजप बरोबर गेले. सर असे व्हिडीओ करून आपण जनतेला साक्षर करता आहात. एक चांगले काम आहे. सुरु ठेवा .धन्यवाद.
मा श्रीनिवास दादासाहेब प्रथम दंडवत.तुमच्या स्वाभिमानी आणि या मनमोकळ्या वक्तव्याबद्दल धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 सत्यम् वद,धर्मम् चर मातृ-पितृ -गुरु देवो भव:ही संस्कृती जपणारी लोक अजूनही आहेत.🤝 पुन्हा एकवेळ नव्हे लाख -लाख वेळ 🙏🌹🙏--------------🌹🙏
आता 'शिवसेना पक्ष' आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' 'फोडल्या'ची संबंधितांनी दिलेली ही 'कबूली' सन्माननीय न्यायालयाच्या कानांना ऐकू जावी एवढीच परमेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना ! जय महाराष्ट्र. 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अहो असं निराश होऊ नका. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तेव्हा आताची जी स्थिती आहे ती निश्चितपणे बदलेल. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा इतरांना सुद्धा ते करण्यासाठी प्रवृत्त करा. उद्याचा दिवस तुमचाच असेल.
श्रीनिवास पवारांना सॅल्यूट.. खरे बोलले.. अतिशय प्रामाणिक आणि चांगले व्यक्तिमत्व असले पाहिजे. एकच आईच्या पोटी अजित पवार आणि श्रीनिवास सारखे कसे जन्मले असतील? तेही एवढे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे!!!
श्रीनिवासजी तुम्ही जें काही लोकांना सांगितलं ते अगदी सत्य आहे तुमच्या सारखे प्रामाणिक सत्यवादी मानसे आहेत फार बरे वाटले नालायक हाच शब्द योग्य आहे स्वार्थी तर एक नंबरचा माणूस आहे.
अहो आपले मुद्दे बरोबर आहेत परंतु महाराष्ट्र नागरिक जागृत होणे गरजेचे आहे आणि प्रत्येक नागरिकाने आजूबाजूच्या नागरिकांना पटउन देण्याची आवश्यकता आहे, bjp वाले घाणेरडे राजकारण करत आहे यांना निवडणूक वेळी अशा धडा शिकवा की bjp महाराष्ट्र मधून नामशेष झालीच पाहिजे, जय हिंद जय महाराष्ट्र
बारामती मतदार संघातून माननीय अजितदादा पवार यांनी हा सख्या भावाचा विचार मान्य करून आपला उमेदवार उभे करू नये असे वाटते त्यामुळे दादा यांचे लोकमत खराब होणार नाही. वेळ अजून गेलेली नाही. घर एकसंघ राहील.
मा.पोखरकर सर, नमस्कार, आपले विश्लेषण गेल्या वर्षभरापासून पाहतो आहे. त्यावरून माझे व्यक्तिगत हे मत आहे की आपण राजकीय, सामाजिक स्थित्यंतरासंदर्भात भाष्य असणारे पुस्तक लिहावे.....तो नक्कीच ऐतिहासिक दस्तावेज ठरेल. .....सोशल मीडियातील मांडणी अविरत चालूच राहू देत. मात्र रचनात्मक, संदर्भातील काम आपल्याकडून अपेक्षित आहे. धन्यवाद आपला हितैषी, एम.बी.दोडके सर
विकास विकास... राज्याच्या तिजोरीच्या ओरीजिनल चाव्या तीन तीनदा सोपवून त्या स्वकर्तृत्वाने गमावल्या, पवारसाहेबांनी चाव्या दिल्या म्हणूनच बारामती मधे विकासाचा टेंभा मिरवता येतो ना? मग श्रीनिवास पवारांची शब्द निवड चुकली कशी म्हणता येईल?
खूप छान माहिती दिली आपण महाराष्ट्रातील जनतेला, त्यात वरिष्ठ मंडळींना मान सन्मान दिलाच पाहिजे हा संदेश खुद्ध अजित पवारांच्या सख्ख्या भावाने दिला, ते अधिक महत्वाचे म्हणावे लागेल.... हा व्हिडिओ खूप आवडला बर 👆
दादा ची भयंकर संकटातून सुटका झाली आहे. ज्या पासून दादांना कुणीच वाचवू शकणार नव्हते. निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण नातेवाईक लगेच एकत्र येणार. सगळं विचार पुर्वक झाले आहे. एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. युक्ती शक्ती पेक्षा Shrest निकाल लोकसभेचा वाट बघा
पत्रकार साहेब तुमचे नास्तिक काकाच किती पाण्यात आहे.हे पण जनता समजून आहे.काकांनी सुद्धा दुसऱ्यांचे पक्ष आणि घर फोडण्याचे,जाळण्याचे काम केले आहे..जैसी करणी वैसी भारनी..जावूद्या काकाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे..
राजकारण आहे ते काकांनी जे जे केले होते तेच पुतण्याने केले आहे त्यात काय विशेष जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद अजित पवार दादा यांच्याकडे आमदार खासदार मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री पद अर्थ मंत्री पद त्यांचे कडेच आहे वाटतं
मा.रवींद्र..पोखरकर सर..आपले..विश्लेषण..छानच..धन्यवाद. बलशाली..युवा..महाराष्ट्र..नवा..शरदच..त्या ला..नेता..हवा.
रवींद्र दुसरी वेलांटी बरोबर आहे.
मा श्री श्रीनिवास पवार यांनी अतिशय योग्य आणि महत्वपूर्ण भूमिका मांडली आहे संपूर्ण महाराष्ट्र आता देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे गद्दारांना आणि पंतांना त्यांची जागा दाखवून देणारच ही काळया दगडावरची रेष आहे बारामतीचा मतदार हा तर खूप स्वाभिमानी आहे ते योग्य निर्णय घेऊन गद्दारांना धडा शिकविण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद
जे देवाभाऊ कडे आले फोडून आले. ते पक्ष नेतृत्वाचे हुकूमशाही ला कंटाळले होते यां कडे कोणीही डोळेजाक करू नये. हुकूमशाही ने पक्ष चालवीने हे लोकशाहीचा मुडदा पाडणे प्रमाणे आहे.
आपले म्हणणे 100% बरोबर आहे!! अगदी मनापासून धन्यवाद !! असा आहे महाराष्ट्र आमचा !! साष्टांग दंडवत आपल्या उत्तुंग विचार सर नि ला !!
नशीब पवारसाहेब तेव्हा बरोबर होते म्हणून पद्मसिंह पाटील पुढे आले व यांची सोयरिक झाली नाहीतर
P
0p
🙏🙏🙏
महाराष्ट्रात गद्दारांना माफी नाही
1001 Tak barobar aahe 👍👍
70हजार कोटी जिरवायला तो दुसऱ्या सोबत गेलाय आज्या विश्वास घातकी आहे
७० हजार कोटी सारखं सांग@@Nobodyteachme
श्रीनिवास भाऊ फार अंतकरणापासून बोललात त्याबद्दल महाराष्ट्र तुमचा आभारी आहे,
सख्खा भाऊ पक्का वैरी असतो अशी एक म्हण प्रचलित आहे
Avinadhabhau khola hai to pura kitab kholo Aanatrao Tak..!
नुसती खंत नाका व्यक्त करू....मतदान करून यांना उलटून टाका..गद्दार जन्माला नाही आले पाहिजे परत
काका कडे यांच काय अडकले, येईल समोर. वाट पहा.
दो पार्टीयो को तोडके आया ! लाज वाटली पाहीजे ! अभीमान कसला यामधे !!
कशाची लाज ❓ कुणाची लाज काढता❓ अरे मविआ सारखी आघाडी बनवून आपण संपूर्ण मतदारांना ढळढळीत बेईमानी केली, आपल्या मुला व मुली करीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला पळवाट शोधून वेठीस धरून अहंकारी, खंडणी खोर, देशद्रोही, भ्रष्टाचार, हत्या इत्यादी कारस्थाने करणार्यांना मदत केली याची लाज वाटली पाहिजे.
अकेला देवेंद्र ने तुम्हा सर्वांना उध्वस्त केले.
राजकारणात तुम्ही शह दिला देवेंद्र जी नी तो काढून मात केली.
जशास तसे उत्तर दिले. सव्वा शेर मिळाला.
यामध्ये कसला आला अभिमान ! हा तर निलाजरेपणा झाला.
किती घमेंड आहे , पाहिली लोकांनी !
Tarbujachya dhunganavar pokal bambuche fatake dya.
खुप छान विश्लेषण... आगदी तंतोतंत.
मानसातल्या माणूसकी बद्दल आणि निष्ठा काय असते ते सत्य बोलले तुम्ही धन्यवाद
पत्रकार तुमचे विष्लेशन एकदम अभ्यास पुर्ण असतं
Perfect
धन्यवाद 🙏
Wrong vishletion
EVM... मतदान नको
छान विश्लेषण केले पोखरकर साहेब सलाम वस्तुनिष्ठ विश्लेषण केले आहे सलाम सत्यमेव जयते
काका मला वाचवा हे शब्द पुन्हा ऐकायला मिळणार.
फक्त तेव्हा काका ला पुळका आला नाही पाहिजे
@@bhanudasshinde-ie9qt 👍
@@bhanudasshinde-ie9qt ख
आगदी सूचक स्पष्ट विश्लेषण करत आहात मनापासून अभिनंदन धन्यवाद आभार व्यक्त करतो आपले जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब
जो आपल्या काकांशी बेईमानी करतो तो महा-राष्ट्राशी गद्यारी का करणार नाही? अशा व्यक्तीला धडा शिकविलाच पाहिजे!!!
Correct
तुतारी
अगदी बरोबर चांगलाच माज जिरवून डिपाॅजीट जप्त केले पाहिजे
काकानी ,,,,,काय झेंडे लावले ,,,
तीन जिल्याचा नेता ,,,,
भावी पंतप्रधान,,, ,,
काकांनी त्यांच्यावर अन्याय केला ते चालतय का. काकांना लाज वाटायला पाहिजे
पत गमावली प्रतिष्ठा गमावली, नातेवाईक दुरावले, काय मिळालं?दादा,😢
स. ह. को 😜😄😜😄😜😄
Kiti ghan vichar dokyat thevtoy re bina mendu chya nalayka @@Nobodyteachme
कुणालाही गमावले नाही बीजेपी सोबत जाऊन सर्वाना वाचवले 😀😀😀
@@Nobodyteachme1111¹1111¹1111
😂😂😂😂@@SleepyHoverboard-wy1oh
योग्य विश्लेषण
🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
खरोखरच निर्भेळ विचार व्यक्त केलेत शतप्रतिशत धन्यवाद नावा प्रमाणेच थोर बंधु
सर्व प्रकारची पदं भोगून सुध्दाअजित पवार अजूनही उपासीच आहेत. ते म्हणतात भाजप बरोबर मी विकास कामासाठी गेलो. जनता म्हणते जेल वारी वाचवण्यासाठी भाजप बरोबर गेले. सर असे व्हिडीओ करून आपण जनतेला साक्षर करता आहात. एक चांगले काम आहे. सुरु ठेवा .धन्यवाद.
Swatacha vikas
अनाजीपंत..निर्लज्जम सदा सुखी...सत्तातुरानाम न भयं न लज्जा....
त्यांना सगळे आयते मिळाले.संघर्षातून मिळाले असते तर असे केले नसते.
पेरले ते उगवलं 😂😂😂
पेरले ते उगवते 👍👍👍
स्रिनिवास दादा एकदमच खरे बोलले, तुम्ही तुमच्या भावना निर्माण केल्याने इतरांना बोलण्याची गरज नाही ़
चला कुन्ही तरी आहे .....Respect ❤
आज दादांनी जे केलं त्याची मुल ही त्याच्यासोबत ही ते करणार, निसर्ग नियमच आहे हा💯
खूप छान जो आपल्या भावाचा होऊ शकत नाही तिथे इतरांचे काय विजय शिवतारे त्यांची मस्ती उतरवतील धन्यवाद सर
अजित दादा चा उपमुख्यमंत्रीपद हे फक्त नावालाच आहे
तुम्ही त्यांना विचारायला गेले होते का😂
एकदम बरोबर.
खरं पहाता अजितदादा मुख्यमंत्री आहे.
@@Likewis122विचार कर तू च 😂😂
छान विश्लेषण साहेब तुम्ही लोकांच्या मनातील प्रतिक्रिया दिली धन्यवाद
अगदी बरोबर बोललात आपण
काकाबरोबर होता दादा, आता आहे अर्धा.
मा श्रीनिवास दादासाहेब प्रथम दंडवत.तुमच्या स्वाभिमानी आणि या मनमोकळ्या वक्तव्याबद्दल धन्यवाद!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 सत्यम् वद,धर्मम् चर मातृ-पितृ -गुरु देवो भव:ही संस्कृती जपणारी लोक अजूनही आहेत.🤝 पुन्हा एकवेळ नव्हे लाख -लाख वेळ 🙏🌹🙏--------------🌹🙏
सुंदर विश्लेषण साहेब
कालचक्रात अजित दादा!!! संपणार व लोकसभा हारणार मग संन्यास घेणार हे पण दादाचे शब्द खरे ठरो
भस्मासुरी आनंदात दादा आहे
त्यांच्यासारखा तुमच्या मध्ये दम आहे का असेल निवडणूक लढवा ती पण बारामती मधून😂
@@Likewis122 हारण्यासाठी नाहि लढवणार
@@Likewis122bhava, swatacha paksha kadhun ladle aste tar bara vatla Asta
सत्तेसमोर तो काहीच विचार करू शकत नाही! त्याला फक्त सत्ता हवी आहे. ! हे आता बारामती जनतेने समजून घ्यावे आणि यावेळी त्यांना मतदान करू नका!
फार अचूक माहिती सांगितली. आपले आभारी आहे
आता 'शिवसेना पक्ष' आणि 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' 'फोडल्या'ची संबंधितांनी दिलेली ही 'कबूली' सन्माननीय न्यायालयाच्या कानांना ऐकू जावी एवढीच परमेश्वराच्या चरणी नम्र प्रार्थना ! जय महाराष्ट्र. 🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂😂😂
@@Likewis122 🙏🙏👍👍🙂🙂
बेशरम गृहमंत्री
एकदम बरोबर
आज पर्यंत पवारांनी इतरांचे पक्ष फोडूनच राजकारण केले .पेरले तेच उगवते .
चांगलं विश्लेषण आहे 🙏
लोकांनी विचार करायला पाहिजे ज्या माणसाला त्याचाच सख्खा भाऊ शिव्या देतो त्या माणसाला मतदान करायच की नाही
भाऊ नाराज तर मतदार नाराज!
पण चांगल्या सोबत आहेत, तुम्ही चांगले आहात, पण वाईटांच्या सोबत आहात.
साधक बाधक, उत्तम विश्लेषण ❤
श्रीनिवास दादांचं म्हणणं रास्त आहे महाराष्ट्राला पटण्यासारख आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही अजित दादांनी माघारी फिरायला हवे
नको तो
सर,अतिशय सुंदर विश्लेषण👌👌👌👍👍असेच विचार मांडत रहा.आज या निवडणुकीत त्याची गरज आहे.
महाराष्ट्र आणि देशभर भ्रष्टाचार, अनैतिकता, अन्याय याचा कोलाहल झाला आहे जगु नये असे वाटते.
अहो असं निराश होऊ नका. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तेव्हा आताची जी स्थिती आहे ती निश्चितपणे बदलेल. तुम्हाला जे पटतं ते तुम्ही करा इतरांना सुद्धा ते करण्यासाठी प्रवृत्त करा. उद्याचा दिवस तुमचाच असेल.
@@vilasraochandanshive1285very nice 👌
@blackblack1553 - 'Kolhapurkar Shrimant Chhatrapati Sambhaji Raje Bhosle Maharajanchya' 'Swarajya Pakshasathi' kam kara, tumhala jagnyachi ek navi umed milel.
आजीबात असले विचार मनात देखील आणावयाचे नाहीत.
रडून नाही लढून मरायचे किंवा मारायचे.
श्रीनिवास पवारांना सॅल्यूट.. खरे बोलले.. अतिशय प्रामाणिक आणि चांगले व्यक्तिमत्व असले पाहिजे. एकच आईच्या पोटी अजित पवार आणि श्रीनिवास सारखे कसे जन्मले असतील? तेही एवढे वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे!!!
गद्दारी केल्यावर घरचा आहेर भेटलाच पाहिजे...
काय दरारा होता ..मान खाली घालून बसायची वेळ आली..m सम्राट..😅
70 ह . करोड पेक्षा काका मोठा नाही.
Tnanks चांगले आणि खरे वास्तव मत मांडले
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
अगदी बरोबर अजित पवार यांनी चुका केल्या हेच सिद्ध होनार पवार साहेब हेच महाराष्ट्र तिल सहदीआहे
आजित पवार यांचा राजकिय गेम झाला 😂😂😂
नाय ओ काकांचा गेम केला
झाला नाही, पायावर दगड पाडून घेतला
@@Likewis122 काका चा गेम झाला कि आजित पवाराचा हे जुन मध्ये कळेल
Tarbooj
श्रीनिवासजी तुम्ही जें काही लोकांना सांगितलं ते अगदी सत्य आहे तुमच्या सारखे प्रामाणिक सत्यवादी मानसे आहेत फार बरे वाटले नालायक हाच शब्द योग्य आहे स्वार्थी तर एक नंबरचा माणूस आहे.
नेहमीप्रमाणे उत्तम विडिओ.
दुसऱ्याच ओरबाडून घेतलं का असंच होतं.... जास्त काळ टिकत नाही.... अतिशय उत्तम विश्लेषण पोखरकर सर
अहो आपले मुद्दे बरोबर आहेत परंतु महाराष्ट्र नागरिक जागृत होणे गरजेचे आहे आणि प्रत्येक नागरिकाने आजूबाजूच्या नागरिकांना पटउन देण्याची आवश्यकता आहे, bjp वाले घाणेरडे राजकारण करत आहे यांना निवडणूक वेळी अशा धडा शिकवा की bjp महाराष्ट्र मधून नामशेष झालीच पाहिजे, जय हिंद जय महाराष्ट्र
खुप छान विश्लेषण सर. अजीत पवार ची लायखी दाखवली
सर सगळं जाऊद्या आपले subscriber. वाढत चाललेत ही चांगली गोष्ट ए
🙏🙏🙏
बारामती मतदार संघातून माननीय अजितदादा पवार यांनी हा सख्या भावाचा विचार मान्य करून आपला उमेदवार उभे करू नये असे वाटते त्यामुळे दादा यांचे लोकमत खराब होणार नाही. वेळ अजून गेलेली नाही. घर एकसंघ राहील.
भा.ज.प.सोबत जो पक्ष गेला तो अक्षरशः बरबाद झाला आहे, हा इतिहास आहे.
अपवाद आटो वाले साहेबांचा.. त्यांना जास्त कविता स्फुरत गेल्या आहेत, bjp सोबत गेल्या पासुन..😅😂
तुम्हाला काँग्रेसचा म्हणायचं होतं का😂
अरे भाजपा बरोबर जाताच कशाला, तुम्ही काय बोळ्याने दूध पिता काय..तुम्हाला सत्तेची हाव. सत्तेसाठी कुठेही तोंड घालायची तुमची सवय....
जे पक्ष काॅग्रेस बरोबर गेले ,,,,,
ते सर्व पक्ष काॅग्रेस ने संपवले ,,,,,
B j p ha Agrej sarka paks aahe
मा.पोखरकर सर,
नमस्कार,
आपले विश्लेषण गेल्या वर्षभरापासून पाहतो आहे. त्यावरून माझे व्यक्तिगत हे मत आहे की आपण राजकीय, सामाजिक स्थित्यंतरासंदर्भात भाष्य असणारे पुस्तक लिहावे.....तो नक्कीच ऐतिहासिक दस्तावेज ठरेल.
.....सोशल मीडियातील मांडणी अविरत चालूच राहू देत. मात्र रचनात्मक, संदर्भातील काम आपल्याकडून अपेक्षित आहे.
धन्यवाद
आपला हितैषी,
एम.बी.दोडके सर
मनःपूर्वक धन्यवाद सर.. 🙏
नक्की प्रयत्न करेन.. ❤️
@@abhivyakti1965 धन्यवाद सर
अजित पवारांनी केंद्रातील जागा सुप्रिया सुळेला सोडायाला पाहिजे होते. आणि विधान सभेची जागा अजित पवारांनी स्वाःताला ठेवयला पाहिजे होते.
Salute to Hon. Shrinivas Pawar for his sincere opinion about Ajit Pawar.
अतिशय सुंदर विडिओ आणि उत्तम विश्लेषण.
घरातीलच माणूस बाहेरच्या शत्रूला फितूर होने हे केवढे मोठे पाप आहे हे जर ह्या कृतघ्न माणसाला कळत नसेल तर हे मोठे दुर्दैव!
अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो
अगदी बरोबर विश्लेषण केला
आपला इतिहास च आहे, असेच घरभेधी वाट लावतात
विकास विकास... राज्याच्या तिजोरीच्या ओरीजिनल चाव्या तीन तीनदा सोपवून त्या स्वकर्तृत्वाने गमावल्या, पवारसाहेबांनी चाव्या दिल्या म्हणूनच बारामती मधे विकासाचा टेंभा मिरवता येतो ना? मग श्रीनिवास पवारांची शब्द निवड चुकली कशी म्हणता येईल?
अराजकीय व्यक्ती असूनही .....आपण फारच सुंदर विवेचन केलेत साहेब..❤❤
जेलमध्ये गेले असते तर खरंच सहानभूती मिळाली असती
खुप छान वाटला व्हिडिओ, असेच पारदर्शक विचार जनतेच्या माध्यमातून मांडत रहा सर
🙏
खूप छान माहिती दिली आपण महाराष्ट्रातील जनतेला, त्यात वरिष्ठ मंडळींना मान सन्मान दिलाच पाहिजे हा संदेश खुद्ध अजित पवारांच्या सख्ख्या भावाने दिला, ते अधिक महत्वाचे म्हणावे लागेल.... हा व्हिडिओ खूप आवडला बर 👆
दादा ची भयंकर संकटातून
सुटका झाली आहे.
ज्या पासून दादांना कुणीच
वाचवू शकणार नव्हते.
निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण
नातेवाईक लगेच एकत्र येणार.
सगळं विचार पुर्वक झाले आहे.
एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत.
युक्ती शक्ती पेक्षा Shrest
निकाल लोकसभेचा वाट बघा
एकदम बरोबर घातकी माणूस अजित पवार.
तुमचे पैसे चोरलेत का त्यांनी😂
पत्रकार साहेब तुमचे नास्तिक काकाच किती पाण्यात आहे.हे पण जनता समजून आहे.काकांनी सुद्धा दुसऱ्यांचे पक्ष आणि घर फोडण्याचे,जाळण्याचे काम केले आहे..जैसी करणी वैसी भारनी..जावूद्या काकाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे..
कृतघ्न ते कृतघ्न सर. खरंच यांची घृणा वाटते.
आपके हिसाब से अजित जी लायक नही हो सकते ;लेकिन अच्छोंके साथ होनेसे तुमसे १०० गुणा अच्छे हैं.
पक्ष सोडून पळालेल्यांचा एक ही माणुस निवडून येणार नाही...
राजकारण आहे ते काकांनी जे जे केले होते तेच पुतण्याने केले आहे त्यात काय विशेष जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद अजित पवार दादा यांच्याकडे आमदार खासदार मंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री पद अर्थ मंत्री पद त्यांचे कडेच आहे वाटतं
जेल वारी वाचली
सध्या वाचली, भविष्यात सांगता येत नाही.
दादा तुम्हाला धन्यवाद तुमचा भाऊ तुमच्यावर टिका करत आहे तर तुम्हाला बाहेरचे लोक तुम्हाला कसे मतदान करणार सांगा हो
शांत संयमी आणि आभ्यासपुर्ण छान विश्लेषण करता सर.
बरोबर आहे
जेल जाण्यापासून अलिप्त राहाण्यात यश मिळवलं !
अजीत पवार यांनी मोठी चूक केली तेना फळ मिळेल 🎉🎉❤❤❤❤❤
एकच वादा! श्रीनिवास दादा!
👌👌👌
सलाम सर हा विडीओ फक्त अजित पवार साठी ही लागू होवू शकत नाही तर तो प्रत्येक व्यक्तीला लागून पडतो. मी फेसबुक वरती सोडला आहे. धन्यवाद सर आणि आभार🙏💕🙏💕
७० हजार कोटीच्या घोटाळ्यात जेलमध्ये गेला असतात तर नक्कीच सन्मान वाढला असता.
खुपचं छान विश्लेशनआहे सर.श्रीनिवास दादांच्या बोलण्यातून आपली संस्कृती जाणवते.
अजित दादांची कीव येते.
जनता मनातला निर्णय देईल
श्रीमान श्रीनिवास दादांना सलाम' आजही जगात खरी बोलणारी माणसे आहेत. धन्यवाद श्रीनिवास दादा
घोटाळा केला नसता तर ही वेळ आली नसती दादा साहेबांवर ......
अजित पवारांनी जे केलं ते योग्यच केलय असे मला वाटते.
अहो पोखरकर जी, दादा लोकांना जोपर्यंत भीती दाखविणारा भेटत नाही तोपर्यन्तच ते दादा असतात. भीती दाखविणारा मिळाला की त्यांची चड्डी पिवळी होते.
श्री निवास पवार याचा जाहीर निषेध 😡
आपण जे विश्लेषण केलं ते अगदी बरोबर आहे धन्यवाद
ekdam barobar saheb
अजित पवारांचा सुंता झाला आहे स्वार्थी साठी काहीही पहील्या पासुन दुनया गोल आहे कर्म जसे तसे फळ
वा निष्ठावंत पुतण्या आपल्याला च शरद पवार साहेब यांचा पुतण्या म्हणून घेण्याचा अधिकार आहे. हेच अन्य कुटुंब कर्त्याना प्रबोधन होईल.
म्हातारपणात पुढच्यांकडेकारभार द्यायचाच असतो यात वेगल काही नाहीपण ही जनतेची दिशाभुल करतायत सांगतात आम्ही वेगलेयत
अजित पवार महाराष्ट्रातील सामान्य माणसांच्या मनातून उतरलेले आहेत
रवींद्र साहेब नमस्कार
नमस्कार 🙏
काकानी मला काय दिल ? अस दादा कधिही म्हणालेले नाहीत
तुमचा काकाच तेवढा ईमानदार चरित्र वान बाकि सर्व नेते बेईमान आहेत का? पेरले तसे उगवणारच
अजीतला झोप येत नसेल तर त्याला म्हणावं साखर कारखान्यातील उसाची मळी खा. गाढ झोप लागेल व मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न पडेल.
Agree
खर सर आपणास धन्यवाद. दादा खाली एकटे पडले जे देशात पवार साहेब त्यांची कुटूबाची शान व रुबाब घालवून बसले आता काय ?.......