कायदयाचा अभ्यास नसणाऱ्या निरक्षर माणसाला पण माहिती आहे निकाल काय आहे पण 5 वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करूनच फितूर कोर्ट निकाल लावेल . तेव्हा खरा न्याय जनतेच्या कोर्टातच होणार आहे . मतदारांवरच आता लोकशाही वाचण्याची जबाबदारी आहे सदसदविवेक बुद्धीने मतदारांनी मतदान करावे .
तुमचं बरोबर आहे. भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कायमचं घरी बसवून जनताच आता खरा न्याय करणार आहे. शिंदे फडणवीस सरकार कोणत्याही प्रकारे घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर नाही, याची पूर्ण जाणीव सुप्रीम कोर्टाला आहे. आणि ही परिस्थिती स्वतः उद्धव ठाकरे यांनीच बहुमताच्या परीक्षेला सामोरे न जाता, राजीनामा देऊन निर्माण केली आहे. ही गोष्ट सुप्रीम कोर्टानेच फार पूर्वीच स्पष्ट केली आहे. आणि आता जरी अगदी कोर्टाने शिंदे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे असा निर्णय दिला, तरी सुद्धा पुन्हा उध्दव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढे आमदारच आता शिल्लक नाहीत. त्यामुळे आता हे खटले कज्जे वगैरे सगळं विसरून, ठाकरे, शिंदे, दोन्ही पवार अणि भाजप, या सर्वांनी नव्या दमाने येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं, हे उत्तम! बाकी कोण चूक, कोण बरोबर याचा निर्णय करायला जनता जनार्दन समर्थ आहे.
CJI sorry not to mentioned you as honourable you can give any kind of judgement but how can you say come to my sit. If any government servent can't absorb pressure he or she have option of resignation. Subject to all these videos are true.
Why we want in conection with aptra and patra withdraw this case from suprime court by Shard pawar and Thakery because just election will be soon don't wast time of your party' this is my advice to both of you. Gautam Ganpat Kamble 😮
Sarvan time court and speaker time vest kela atta election javal alla hahi lokana fasana necha khal kela hai in five year only time has been vesting by law no any work and jobless people away from this culprit system. Gautam kamble.
निकाल लावून ही काय होईल आता इलेकशन आचारसंहिता लागेल आता न्यायलयावर आता विश्वास राहिला नाही लोकांचा
या खटल्याचा निकाल महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत देईल.
विधान सभेत जनताच निर्णय लावेल.
त्यानंतर सुप्रीम कोर्टला कळेलच कि उध्दव साहेबांची. शिवसेना मुळ शिवसेना आहे. 🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
तारीख पे तारीख जनतेला कळले निकाल विधानसभा टम संपल्यानंतर जनताच न्याय करेल
CJI काही निर्णय देणार नाही, आता मतदार विधानसभा निवडणुकीत निर्णय देणार आहे.
ठाकरे साहेब यांनी स्वतः कोर्टात हजर राहून केस मागे घ्यावी न्यायालयात न्याय मिळणे कठीण आहे
काय खरं आहे न्यायालयाचं. दबाव आहे न्यायालयवर.
काहीही होणार सर्वांना माहित आहे फक्त चाल ढकल सुरु आहेत,खरा न्याय जनताच करेल
निकाल काहीच लागणार नाही निकाल जनताच देईल यांना घरी बसवेल हें नक्की
न्यायालयावर सुद्धा विश्वास ठेवण्यासारख राहील नाही. जनता निवडणुकीत निकाल देईल. 😅😅😅😅
न्याय दबावाखाली
👍
आता फक्त धनुष्य बाण, आणि घडयाळ हे कोणाचे आहे ते निवडणूकी च्या आगोदर सांगा
नाही तर काही मतलब नाही
न्यायाला अतिविल॓ब म्हणजे न्याय नाकारणे
तारीख पे तारीख
Respected SC Take your reasonableeeeeeeeeeeeeeee time
ghanta respect bikavu sc
कोर्टाचा निकाल काय येणार नाही हे लक्षात आहे मला वाटतं आता कोर्टाने 5 वर्षांनी तारीख द्यावी तेच्यावर लोड आहे न्यायालयावर 😂😂😂
विश्वासार्हतेवर लोकांच्या मनात शंका बळावतेय
कायदयाचा अभ्यास नसणाऱ्या निरक्षर माणसाला पण माहिती आहे निकाल काय आहे पण 5 वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करूनच फितूर कोर्ट निकाल लावेल . तेव्हा खरा न्याय जनतेच्या कोर्टातच होणार आहे . मतदारांवरच आता लोकशाही वाचण्याची जबाबदारी आहे सदसदविवेक बुद्धीने मतदारांनी मतदान करावे .
तुमचं बरोबर आहे. भाजप सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा विश्वासघात करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कायमचं घरी बसवून जनताच आता खरा न्याय करणार आहे. शिंदे फडणवीस सरकार कोणत्याही प्रकारे घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर नाही, याची पूर्ण जाणीव सुप्रीम कोर्टाला आहे. आणि ही परिस्थिती स्वतः उद्धव ठाकरे यांनीच बहुमताच्या परीक्षेला सामोरे न जाता, राजीनामा देऊन निर्माण केली आहे. ही गोष्ट सुप्रीम कोर्टानेच फार पूर्वीच स्पष्ट केली आहे. आणि आता जरी अगदी कोर्टाने शिंदे सरकार बेकायदेशीर, घटनाबाह्य आहे असा निर्णय दिला, तरी सुद्धा पुन्हा उध्दव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढे आमदारच आता शिल्लक नाहीत. त्यामुळे आता हे खटले कज्जे वगैरे सगळं विसरून, ठाकरे, शिंदे, दोन्ही पवार अणि भाजप, या सर्वांनी नव्या दमाने येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं, हे उत्तम! बाकी कोण चूक, कोण बरोबर याचा निर्णय करायला जनता जनार्दन समर्थ आहे.
भारतीय न्याय व्यवस्था जगात नं. 1
😂😂😂😂😂😂😂😂😂
विधानसभा विसर्जित झाल्यावर या निर्णय आला तर काय फायदा,यात काही अर्थ नाही
निवडणुका जाहीर झाल्यावर काय फायदा निकालाचा काही अर्थ नाही
कोर्ट बिकाऊ
आता जनताच निकाल देईल त्यांना
विधान सभाझाल्यावर निकाल दिलात तरि चालेलं
😅😅न्यायालय सुद्धा आशा पद्धतीने वागत आसेल तर कसे कीती वर्षे चालणार हे निवडणूक झाल्यावर काढा म्हणाव प्रकरण 😅😅😅
S C विकलं. किती रुपयात माहित नाही.पण खोक्यातच गेलं असेल.
तारीख पे तारीख चलू द्या 2026 पर्यंत
नवीन सरकार आल्या वर निर्णय येणार आहे का
काय फायदा ऐवढा लेट निर्णय लागून
कशाला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. 2025 मध्ये जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा द्या
भारतीय न्यायव्यवस्था किती चांगली आहे हे जगाला माहित आहे.... म्हणून तर चंद्रचूड गप्प आहे
येवडी दोन वाक्या सांगायला दोन आडीच वर्ष लागली हे विषेश आहे, अशा लोकांना पदावर बसून देशाचे नुकसान झाले आहे..
बजाव बाजा, लावा तारीख, जाऊद्या पुढे.
वेळ काढू पणा चालूआहे. काहीच निरणय देणार नाही. मतदार देतील योगय निरणय घेतील.
कोर्टाला निकाल देऊ नका मनावं आता काय फायदा नाही देऊन
निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे 😂😂😂 निवडणूक संपल्यानंतर 😂😂😂😂
Result 50 varsha nanter honar.
निकाल कधी लागायचा तो लागूद्या, विधानसभेचा निकाल जनता बरोबर लावेल
उद्धव ठाकरे व पवार यांनी केस मागे घ्यावी
मजबुरी मे क्या कुच हो सकता है????.... अशोक कदम, चाकुर, लातूर, महा
CJI sorry not to mentioned you as honourable you can give any kind of judgement but how can you say come to my sit.
If any government servent can't absorb pressure he or she have option of resignation.
Subject to all these videos are true.
सकेत असून काय उपयोग , रीझरट देण्यास इतके महीने का लगतात ? असे खटले फासटराक वर का चालवले जात नाहीत ?
Nyayachi.nehami.pratixa.
सरण्याधीश संतापले होते त्यांच्यावर लोड आहे म्हणत आहेत नक्की कशाला लोड आहे त्यानी सांगावं लोड नक्की कोण देतोय ,,
Kahi honar nhi, Vidhan sabha Election paryant
फारच दम धरणारे, (पेशन्स) धरणारे लोक आहेत
मेरे प्यारे देशवासियों तारीख पे तारीख तारीख पे तारीख मेरे प्यारे भाई और बहनो अच्छे दिन आ गये बीजेपी के 😃😁😁😁😜
कोर्ट वर विश्वास नाही
Why we want in conection with aptra and patra withdraw this case from suprime court by Shard pawar and Thakery because just election will be soon don't wast time of your party' this is my advice to both of you. Gautam Ganpat Kamble 😮
High court Ani supreme court war vishwas nahi. Bjp chhay Kam karat hai.
अपात्र निर्णय देऊन उपयोग काय निवडणुका जवळ आलेले आहेत
तारिक पे. तारिक बंद करा नाटक. Ha निकाल जनता विधानसभा मधे देईल
सुप्रीम कोर्टाचा निकालाचा शुभ मुहूर्त लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी ला बोलवावं लागेल की काय 😃😁😁😁😁😜
मेरे प्यारे देशवासियो निकाल लवकर मिळणार नाही सरन्यायाधीश रिटायर झाल्यावर बीजेपी राज्यसभेवर खासदार म्हणून नेमणूक करू शकते चिंता करू नका तु😃😁😁😁😁😜
Sarvan time court and speaker time vest kela atta election javal alla hahi lokana fasana necha khal kela hai in five year only time has been vesting by law no any work and jobless people away from this culprit system. Gautam kamble.
Fake ahe sagal
Jantach nikal lavte bagha ata
तारीख पे तारीख