इलेक्शनच यांचं बंद केल पाहिजे...आम्ही निवडून देतो आणी हे आपले किशे भरून पोट भरून हे मोकळे होतात...त्यांचे किसगे गरम झाले की माग कोण दिसत नाही ह्यांना...
नमस्कार दादा ...🙏माणुसकी अजिबात जिवंत नाही आत्ताच्या कलियुगात गावातले गावकरी सुद्धा त्यांना मदत करत नाहीत गावातले सरपंच उपसरपंच पाटील यांचे कर्तव्य होते निदान त्यांना महिन्याचे किरणा सामान तरी भरून द्यायचे बाकीच्या गोष्टी राहू द्यात पण पोटाचे काय.. आज 15 वर्षापासून तो मुलगा मनोरुग्ण आहे निदान गावकऱ्यांनी आतापर्यंत तरी ही बातमी कोणाकडे तरी पोचवायला पाहिजे होती. खरं तर संपूर्ण गावाने यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती निदान त्यांना दोन वेळेस जेवता येईल एवढं तरी त्यांना मदत करायला पाहिजे होती. आज सरकारने गावासाठी भरपूर योजना काढल्या आहेत. या योजनांचा लाभ गावातील सरपंच उपसरपंच यांनी त्यांना मिळवून द्यायला पाहिजे होत्या. किंवा गावातील तरुण मंडळी यांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. नुसतेच फोटो टाकून मी हे काम केले ते काम केले असे स्टेटस ठेवण्यापेक्षा आशा गरीब गरजू निराधार लोकांना मदत केली असती तर आज लोकांनी तुम्हाला ओळखले असते. आपणही समाजाचे काही देणे लागतो जेव्हा आपण असा विचार करू तेव्हा आपल्या मध्ये दुसऱ्यांविषयी प्रेम दया सहानुभूती निर्माण होईल... असो.. शेवटी दादा तुमच्या रूपामध्ये साक्षात देव त्यांच्या मदतीला आले. उशिरा का होईना चांगले होईल आणि तो मानसिक मुलगा पुन्हा नॉर्मल होऊन पुन्हा कामाला लागेल हीच मनापासून इच्छा.. दादा तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा 💐👍 दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या व GPay no dya
एवढी वर्ष यांची अशी परिस्थिती आहे...माग त्यानंतर एवढे सरकार येऊन गेले..माग सरकार काय करत होते....सरकार ला काय दिसलाच नाही..येवडी मोठी गोष्ट...बाकी सर्व दिसत ना..त्यांच्या नावाचं धन्या कोण खात...कोणाच्या पोटात जात म...सरकार ने बाकी कुठच्याच गोष्टीवर लक्ष नय दिल तरी चालेल...पण अशी जी काय लोक आहेत ..तेंच्याकडे आदी लक्ष द्या....बाकीच्या नकोट्या गोष्टीवर खर्च करता ना..ते न करता अश्या लोकांवर खर्च करा..
सोळा वर्षे कंपनीत नोकरी केली आहे तर त्याचे पण काही पैसे मिळू शकतात. चौकशी करायला हवी. बाकी गावकऱ्यांनी अतिशय उत्तम कर्माचे काम केले आहे.आणि या साहेबांनी पण वस्तु देवुन फार मोलाचे सहकार्य केले आहे.
गरिबांचे प्रश्न सोडविता, काहिनी शक्य ती मदत केली . तुमच्या रूपाणे ईश्वरच निराधाराला प्रसंन्न झाला.मानसात देव शोधणार्या संतांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रार्थना.
नारायणगावकरांना सार्थ अभिमानआहे कि आमचा सुरजभाऊ नारायणगावपुरता कार्य नाही तर संपुर्ण महाराष्ट्रभर पोहचला जिथे गरज तीथे सुरज हे ब्रिज वाक्य तंतोतंत लागू पडतय.
Dada tumhi je kirana saman dil te tya gavatalya dadala sanga laksh tevhyala nhitar tya aaji kharab krtil mansik sthiti yogya naslyamule...vatl tar dusr konala banvun dyla sangyach ast
इलेक्शन पेटवा तिकड पण अश्या लोकांना आधार द्या गरीब लोकांना
इलेक्शनच यांचं बंद केल पाहिजे...आम्ही निवडून देतो आणी हे आपले किशे भरून पोट भरून हे मोकळे होतात...त्यांचे किसगे गरम झाले की माग कोण दिसत नाही ह्यांना...
संदीप भाऊ आपण अश्या बातम्या कव्हर करता त्यासाठी आपल्याही पत्रकारितेला कोटी - कोटी सलाम. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेडा नका म्हणू त्यांना.मानसिक समतोल बिघडल्यामुळे हि अवस्था आहे.आधाराची गरज आहे
Dada tumchya sarkha vichar karnare khup Kami ahet !😢parishtine hatbal zalela manus kahipun karto pot bharayla! tyala ha samaj Veda tharvto
सूरजभाऊ वाजगे मदतीला धावून येणारा सच्चा कार्यकर्ता
त्यांना लवकरात लवकर वैदेकीय उपचार मिळावी तसेच किराणा, कपडे व थोडी आर्थिक मदत तातडीनं मिळावी...
सुरज भाऊ तुम्ही विधान सभेला उभे राहा असा लोकसेवक पाहिजे जुन्नर ला
नमस्कार दादा ...🙏माणुसकी अजिबात जिवंत नाही आत्ताच्या कलियुगात गावातले गावकरी सुद्धा त्यांना मदत करत नाहीत गावातले सरपंच उपसरपंच पाटील यांचे कर्तव्य होते निदान त्यांना महिन्याचे किरणा सामान तरी भरून द्यायचे बाकीच्या गोष्टी राहू द्यात पण पोटाचे काय.. आज 15 वर्षापासून तो मुलगा मनोरुग्ण आहे निदान गावकऱ्यांनी आतापर्यंत तरी ही बातमी कोणाकडे तरी पोचवायला पाहिजे होती. खरं तर संपूर्ण गावाने यांची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती निदान त्यांना दोन वेळेस जेवता येईल एवढं तरी त्यांना मदत करायला पाहिजे होती. आज सरकारने गावासाठी भरपूर योजना काढल्या आहेत. या योजनांचा लाभ गावातील सरपंच उपसरपंच यांनी त्यांना मिळवून द्यायला पाहिजे होत्या. किंवा गावातील तरुण मंडळी यांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. नुसतेच फोटो टाकून मी हे काम केले ते काम केले असे स्टेटस ठेवण्यापेक्षा आशा गरीब गरजू निराधार लोकांना मदत केली असती तर आज लोकांनी तुम्हाला ओळखले असते. आपणही समाजाचे काही देणे लागतो जेव्हा आपण असा विचार करू तेव्हा आपल्या मध्ये दुसऱ्यांविषयी प्रेम दया सहानुभूती निर्माण होईल... असो.. शेवटी दादा तुमच्या रूपामध्ये साक्षात देव त्यांच्या मदतीला आले. उशिरा का होईना चांगले होईल आणि तो मानसिक मुलगा पुन्हा नॉर्मल होऊन पुन्हा कामाला लागेल हीच मनापासून इच्छा.. दादा तुमच्या कार्याला मनापासून शुभेच्छा 💐👍 दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या व GPay no dya
वाजगे साहेब सलाम तुमच्या कार्याला...
सुरज भाऊ वाजगें आपल्या कार्याला सलाम
एवढी वर्ष यांची अशी परिस्थिती आहे...माग त्यानंतर एवढे सरकार येऊन गेले..माग सरकार काय करत होते....सरकार ला काय दिसलाच नाही..येवडी मोठी गोष्ट...बाकी सर्व दिसत ना..त्यांच्या नावाचं धन्या कोण खात...कोणाच्या पोटात जात म...सरकार ने बाकी कुठच्याच गोष्टीवर लक्ष नय दिल तरी चालेल...पण अशी जी काय लोक आहेत ..तेंच्याकडे आदी लक्ष द्या....बाकीच्या नकोट्या गोष्टीवर खर्च करता ना..ते न करता अश्या लोकांवर खर्च करा..
सोळा वर्षे कंपनीत नोकरी केली आहे तर त्याचे पण काही पैसे मिळू शकतात. चौकशी करायला हवी. बाकी गावकऱ्यांनी अतिशय उत्तम कर्माचे काम केले आहे.आणि या साहेबांनी पण वस्तु देवुन फार मोलाचे सहकार्य केले आहे.
सूरज भाऊ आपल्या कार्याला सलाम
सुरज भाऊ तुमच्या कार्याला सलाम तसेच त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून द्या तुम्ही केलेले कार्य खूप महान आहे
शेजारच्या लोकांनी जेवण देऊन सहकार्य करावे
सूरज भाऊ सुंदर काम
सर आपले पुणे जिल्ह्यामध्ये सर्व राशन दुकानदार असेच करतात जेवढे आपल्याला राशन मिळते त्याच्या निमच देतात त्यांच्याकडे कोणी अधिकारी लक्ष देत नाही
गोरगरीब आदिवासी कुटुंबाला आधार दिला सूरजभाऊ धन्यवाद तूमचे
गरिबांचे प्रश्न सोडविता, काहिनी शक्य ती मदत केली . तुमच्या रूपाणे ईश्वरच निराधाराला प्रसंन्न झाला.मानसात देव शोधणार्या संतांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच प्रार्थना.
जुन्नर टाइम्स निर्भिड पत्रकारिता संदीप भाऊ तुमची फक्त विघ्नहर टाइम्स सारखं करू नका हीच तुम्हाला विनंती
वैद्यकीय उपचाराची गरज आहे
तुमच्यासारखे कार्यकर्ते पाहिजे गरीब परिस्थितीत साथ देणारे
सुरजभाऊ तुमच्या कार्याला खरच मनापासून सलाम आणि संदीपभाऊ तुमच्या पत्रकारितेला देखील मनापासून सलाम 🙏🙏
सुरज भाऊ तुम्ही खुप छान काम करत आहेत गोरगरीबांसाठी ......
सुरजभाऊ,आपल्या कार्याला लाख - लाख सलाम. आपल्या सारखी माणसे खूप कमी असतात. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
चांगल चालत चालू असलं कि जाळणारी लोकं जादू टोणा करतात
बरोबर
छान निर्णय. आपले आभार भाऊ.
नक्कीच मदत करणे गरजेचे आहे.
वाजगे साहेब.. रेशनिंग का मिळत नाही... दुकानात चौकशी केली तर बरे होईल.
खरंच अशी स्थिती पाहिली तर मन हेलावून जाते.
अभिनंदन सुरजभाऊ .ते आदिवासी वादळ कुठे आहे का नुसत मतापुरत
सुरजभाऊ सलाम तुमच्या कार्याला
गोर गरीब लोकांचा आधारवड
सूरज भाऊ देव मानस ❤👍🏻🙏
संदिप भाऊ व सुरज भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद
Khupch chan bhau ajun manuski shillak ahe
सुरज दादा १नंबर ❤
खरच भाऊ तुम्ही देव आहात
सुरजभाऊ एक देव माणूस
Suraj Babu Tumi ek number kam Kailash
सुरज भाऊ देव तुझ चांगल करो र बाबा धन्यवाद
Kup Chan suraj bhau
खरच देव माणूस आहे तुम्ही
खरंच छान काम सुरजभाऊ
Khup chan suraj bhau
खूप वाईट वाटत आहे.
छान केल भाऊ
Khup chan dada
Great work bhau
Good 👍social work
Great work suraj bhau🙏
सुरजभाऊ जनतेतला देव माणूस
नारायणगावकरांना सार्थ अभिमानआहे कि आमचा सुरजभाऊ नारायणगावपुरता कार्य नाही तर संपुर्ण महाराष्ट्रभर पोहचला जिथे गरज तीथे सुरज हे ब्रिज वाक्य तंतोतंत लागू पडतय.
Great work
Suraj bhau the great
Junnar bhawi Ne.....
Very nice SURAJBHAU
CONGRESS
गावकऱ्यांनी मदत केली आहे गौरव पद गोष्ट आहे आई व मुलाला वैद्यकीय सेवा उपलब्ध करून मदत करा
ग्रेट socieal work
सूरजभाऊ वाजगे 👏👏👏
खूप छान काम करता भाऊ तुम्ही
माणूस कसा असावा प्रेम जिव्हाळा याच उत्तम उदाहरण सूरज भाऊ
💯
Great job sir 👍 👏 🙏
सुरज यांचे अभिनंदन
खुप वाईट वाटते किती गरीब आहेत मदत करा Bank A C No Pathua
बापरे किती भयानक आहे.
Salam bhau❤
Bhausaheb dada khup changle kam kele tumhi
भाऊ. शोध. घेतला. तर. ल ई. लोक आहेत
जे का रंजले गांजले, त्यांसी म्हनावे आपुले, मानूस म्हणुन सर्वना वागवावे
Tya doghana ekgadya ashram madhe theva tikade nidan tyanchi deshbhar karatil 2 velach chha jevan tari tyana milel
🎉🎉वंदणीय काम दादा
Very nice very good
Sandip bhau good man
Mansatil manuski hi far mahtvachi asayla havi,tevhach aapla desh samor jail.deshachi pragati goyil.......
Gavcha sarpanch ky krtoy tyach laksh nhi ka
God bless you 🙏
सरकार काय माहीत कोठे काय चाललंय ते
Good .....
दादा खुप खुप धन्यवाद
Chan sahakarya khelat sir great
ashech madaticha haat pudhe Kara.😂👍🙏
गरिबी लय काय शिकवून जाती आम्ही जवळून बघितली आहे
🙏🙏
Dada tumhi je kirana saman dil te tya gavatalya dadala sanga laksh tevhyala nhitar tya aaji kharab krtil mansik sthiti yogya naslyamule...vatl tar dusr konala banvun dyla sangyach ast
तहसीलदारांनी लक्ष द्यावे
अशा परिस्थितीत रहाणार्या लोकांना खरे आरक्षण मिळाले पाहिजे मग कोणत्याही जातीचे असू दे. जरांगे बघ इकडे .फुकट खाऊ लोळून लोकांना उल्लू बनवले.
Good
रेशन का देत नाही रेशन वाला.... 😡
अरे जायला तर पाहिजे ना दुकानावर
Sandeep bhau pls medicine ch bhaga je kelat tyabadal thanks
Upchar hone garje ch
हाच बी जी पीचा सबका. साथ साबका विकास आहे
👌👌👌👌
माणसात,देव, शो धला
Suraj. Bahu. Devata. Ahe
औषध उपचार झाला पाहिजे
मनापासून धन्यवाद सुरज भाऊ
❤❤❤❤
अरे एक एक जण बोला की काहीच समजत नाहीये😅😂😂
हे दवा😭😭
Madat kara pilija 😢🙏
लाइट काम करूं दया सूरज भाऊ
Deva ky re he....🥺😢dayaa kr deva
अदिवासी वादळ कुठ अडकलय ?
कोण नसत..
गौतमी पाटील च्या नाच गाण्यात अडकलं