झुंजार पत्रकार माननीय निखीलजी वागळे सर यांना मानाचा मुजरा !! आपली निपक्ष आणी निर्भिड सत्य पत्रकारिता आम्ही IBN लोकमत मध्ये असताना आम्ही पाहीलेली आहे !! त्यावेळी आजचा सवाल हा लोकप्रीय कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात होतो !!! अशा या पत्रकारितेतलाआदर्श झुंजार पत्रकाराला उदंड निरोगी आयुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना !!!!🙏🙏
@@padmakarredekar9145 💥💥💥दिल्ली,UP , झारखंड, कर्नाटक, केरळ,सगळं दक्षिण पट्टा हरयाणा, पश्चिम बंगाल,लोकसभा 2024 आणि इतर बरेच ठिकाणी मतदान Calculator वर घेतले होते का हाथ वर करायला लावून... की Andromeda galaxy चे इंजिनियर ने हडप्पा मोहेंजोडो भाषेत EVM शेट्टिंग केली होती की त्या वेळी ही रहस्यमयी जादुई शेटिंग चालली नाही . दुसऱ्याची बायको झोपली की रखेल आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
निर्णय होणारच नाही . सर सवे यंत्रणा भ्रष्ट आहे . भ्रष्ट यंत्रणा कसलेही कार्य करणारच . या देशाला पत्रकार आणि चक्रवर्ती सारखेच लोक वाचवतिल . खुप सुंदर एपिसोड सर🎉
सगळ्या सरकारी यंत्रणा विकल्या गेल्या आहेत, त्यात कोर्ट ही आले, नाहीतर कोर्टाने असंविधानिक सांगून शिंदे सरकार अडीच वर्षे सत्तेत ठेवले आणि अजूनही निर्णय दिलेला नाही
म्हणून म्हणतो उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस ने खचून जाऊ नये.आणि ऐकमेकांवर आरोप करू नका स्वाबलाची भाषा करू नका तुम्ही हरले नाही आहात. तुम्ही evm मशीन विरोधात मोठे आंदोलन करा जो पर्येंत evm आहे तो पर्येंत विजय नाही.
येणारी मुंबई महानगरपालिका सत्ताधारीच जिंकणार . उगीच ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार यांनी वेळ व पैसा घालवू नये. त्या पेक्षा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारून निवडणूक आयोग, भ्रष्टसरकार, न्यायालय यांना जागे करून ,मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी भागपाडा. तरच देशात व राज्यात सत्ता बदल होईल, अन्यतः कठीण-कठीण-कठीण.,😡😡😡😡😡😡😡
या विश्लेषणावरून असे लक्षात येते की,भाजप +निवडणूक आयोग यांनी मिळून हा फ्राॅड केला दिसून येते.पण निवडून आयोग याबाबत काहीही बोलणार नाही आणि स्पष्टीकरण ही देणार नाही.
Nikhil sir salute to u r analisis every thing is true that evey body knows it is all frowd,but what now,we have to just keep it mum,give some solution & action
निखिलजी, तुम्ही खूप परखड आणि थेट विश्लेषण करता, याबद्दल तुमचे करावे तेवढे अभिनंदन आणि मानावे तेवढे आभार कमीच पडतील. परंतु त्याच वेळी आपण लोकशाहीच्या चारही स्तंभांवर जनतेचा विश्वास नाही, असेही सुचवता. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांवर उपाय तरी काय? एकूण सर्व परिस्थिती विचारात घेता, लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या मनात एक चमत्कारिक आणि सुन्न अशी कोंडी तयार झालेली आहे आणि त्यामुळे कमालीची घुसमट मात्र वाढलेली आहे, हे निश्चित.
आपण फक्त याबद्दल व्यक्त होतो पण कृती काय, उठाव करायला हवा,कोणिही निवडून येओ ,फक्त मतदार समाधानी झाले पाहिजे.. खास करून त्यांचा हक्क बजावल्याचा त्यांना खरोखर अभिमान वाटेल...
सत्तेवर येण्यासाठी ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप केले आहेत त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि सरकार मध्ये आहेत निवडणूक आयोग केंद्रीय यंत्रणा प्रशासन EVM पैशाचा विजय झाला आहे
मी 44 वर्षाचा आहे मी कट्टर भाजप पक्षाचा मतदार होतो परंतु माझ्या अभ्यसा नुसार भाजप ने धोके बाजीने निवडणूक जिंकली त्या विषयास धरून कृष्ण सांगितल्या प्रमाणे धर्माच्या बाजूने उभे राहावे त्या मुळे मी भाजपला मतदान नाही करू इच्छितो
मतदान याद्यात मोठया प्रमाणात वाढ झालेल्या मतदाराचे गाव,तालुका, जिल्हा वार विश्लेशन होणे आवश्यक आहे .कुठे कुठे गडबड घोटाळा केला त्याचा तपशील बाहेर आला पाहिजे.
इलेक्शन कमिशनर निवडीसाठी असलेल्या कमिटी मधुन सर न्यायाधीश यांना बाजूला करण्यासाठी कायदा केला होता आणि आपला पंटर आणला त्या व्यक्तीच्या नियत वर संशय आहे.
विरोधी पक्षातील लोक तांत्रीक दृष्ट्या निरक्षर माणसाप्रमाणे वागतात आणि त्याचाच फायदा घेणे सत्ताधाऱ्यांना सोयीचे होते ह्या धूर्त पणामुळे निर्भय बनो वाले सुद्धा भयभीत बनो झाले असावेत
Mr Wagle and Pravin Chakravarthy should approach the supreme court if they have any complaints and and proof about their 5:04 statements Be the Hindus have generously voted the BJP and Alliance Mahayuti has won only because we have voted generously to mahayuti
निवडणुक आयोगाला भावपुर्ण श्रद्धाजंली
सहा महिन्यात 48 लाख मतदार वाढणे नक्कीच संशयास्पद आहे.
पेट्यारातुन पसार झाले कोथळा काढला हे पण
😂😂😂
@@kirandhongadi2482
पसार झाले अन् मारले ....
हे नाकारून चालणार नाही ..
अन् बेइमानी ने भाजप जिंकली हे सुद्धा ....
वागळे साहेब तुम्ही जे बोलता हा जनतेचा आवाज आहे 90%
90%नाही 100%
झुंजार पत्रकार माननीय निखीलजी वागळे सर यांना मानाचा मुजरा !! आपली निपक्ष आणी निर्भिड सत्य पत्रकारिता आम्ही IBN लोकमत मध्ये असताना आम्ही पाहीलेली आहे !! त्यावेळी आजचा सवाल हा लोकप्रीय कार्यक्रम आम्ही आवर्जून पहात होतो !!! अशा या पत्रकारितेतलाआदर्श झुंजार पत्रकाराला उदंड निरोगी आयुष्य लाभो हि परमेश्वर चरणी प्रार्थना !!!!🙏🙏
@@padmakarredekar9145
💥💥💥दिल्ली,UP , झारखंड, कर्नाटक, केरळ,सगळं दक्षिण पट्टा हरयाणा, पश्चिम बंगाल,लोकसभा 2024 आणि इतर बरेच ठिकाणी मतदान Calculator वर घेतले होते का हाथ वर करायला लावून...
की Andromeda galaxy चे इंजिनियर ने हडप्पा मोहेंजोडो भाषेत EVM शेट्टिंग केली होती की त्या वेळी ही रहस्यमयी जादुई शेटिंग चालली नाही
.
दुसऱ्याची बायको झोपली की रखेल
आपली झोपली की सती सावित्री
व्वा रे वा
.
निवडून आले की All is well
सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
निर्णय होणारच नाही . सर सवे यंत्रणा भ्रष्ट आहे . भ्रष्ट यंत्रणा कसलेही कार्य करणारच . या देशाला पत्रकार आणि चक्रवर्ती सारखेच लोक वाचवतिल . खुप सुंदर एपिसोड सर🎉
आज माझे वय +७६ आहे. मी माझ्या आयुष्यात पाहिलेल्या निवडणुकीतील सन २०२४ ची विधानसभा निवडणुक सर्वात भ्रष्ट आणि अविश्वसनीय आहे.
मुस्लिम आहात आतंकवादी वर मत नोंदवा
लवकर गाशा गुंडाळून गायब हो आता 😂😂😂
@@jaihind421करप्ट आणि लोकशाही विरोधी बीजेपी ला सपोर्ट करून तुम्हालाही गाशा गुंडाळायला लागेल लवकर
😂😂😂😂
Tu handga aahes lndbhkta
संशय घेण्यासारखेच सर्वकाही.पण विरोधक काही करू शकत नाही. सरकारला माहीत आहे
महाराष्ट्र हॅक केलेला आहे का?
तज्ञ प्रविण चक्रवर्ती नी आकडेवारी समोर आणून विरोधकांना जाग केल्या बद्दल धन्यवाद निखिलजी धन्यवाद
ज्या वेळी प्रविण चक्रवर्ती यांचे विश्लेषण विचार घेवून,महाराष्ट्रातील विरोधीपक्ष कोर्टात न्याय मागतील तेव्हाच त्यांच्या विश्लेषणाचा आदर राखला जाईल.
सगळ्या सरकारी यंत्रणा विकल्या गेल्या आहेत, त्यात कोर्ट ही आले, नाहीतर कोर्टाने असंविधानिक सांगून शिंदे सरकार अडीच वर्षे सत्तेत ठेवले आणि अजूनही निर्णय दिलेला नाही
जो पर्यंत जनता उठाव करणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही
म्हणजे श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती आणायची आहे का तुम्हाला. काय राव बुद्धी आहे आपली.
@@santoshtrimbakkar4956 EVM GOVERNMENT 😂😂 BUDDHI CHA RAJA KHA BOGUS KHAJA ...🤣🤣
@@santoshtrimbakkar4956परिस्थिती आणावी लागत नाही,डिक्टेटर ला सत्तेतून हटवायला जनताच रस्त्यावर उतरते
@@santoshtrimbakkar4956मग काय अन्याय सहन करत बसायचे
भारत निवडणूक आयोग सत्ताधारी भाजप साठी काम करतेय हे पुन्हा सिध्द झाले .असे ठामपणे म्हणता येईल.
इतिहास सोडून आपला कशावरच विश्वास नाही ग्रुपचा सदस्य 😂😂
संशय वेगळा आणि पुरावा वेगळा..
न्यायालये पुराव्यावर भिस्त ठेवतात, संशयावर नाही!
खुप छान विश्लेषण निखिल जी - जनतेने जागरूक होणे आवश्यक आहे कारण याचा सर्वात जास्त त्रास हा त्यांनाच होनार आहे,राजकारण करणाऱ्याना नाही
बातमीचे शीर्षक अगदी उचित आहे. हे अगोदरच पाहिजे होते. खूप सारे पुरावे गोळा करा आणि हे सरकार हाणून पाळा. उद्योग धार्जिणे, गोरगरिबांना लुटणारे सरकार आहे.
म्हणून म्हणतो उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस ने खचून जाऊ नये.आणि ऐकमेकांवर आरोप करू नका स्वाबलाची भाषा करू नका तुम्ही हरले नाही आहात. तुम्ही evm मशीन विरोधात मोठे आंदोलन करा जो पर्येंत evm आहे तो पर्येंत विजय नाही.
येणारी मुंबई महानगरपालिका सत्ताधारीच जिंकणार . उगीच ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार यांनी वेळ व पैसा घालवू नये. त्या पेक्षा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारून निवडणूक आयोग, भ्रष्टसरकार, न्यायालय यांना जागे करून ,मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी भागपाडा. तरच देशात व राज्यात सत्ता बदल होईल, अन्यतः कठीण-कठीण-कठीण.,😡😡😡😡😡😡😡
हुकुमशाही हळूहळू सुरू झाली आहे...... सर्वोच्च न्यायाल. घरगडी म्हणून काम करत असेल तर आणि काय शिल्लक आहे.....😢😢😢😢
वागळे साहेब सर्वच यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, मग न्याय कुणाकडे मागणार.
या विश्लेषणावरून असे लक्षात येते की,भाजप +निवडणूक आयोग यांनी मिळून हा फ्राॅड केला दिसून येते.पण निवडून आयोग याबाबत काहीही बोलणार नाही आणि स्पष्टीकरण ही देणार नाही.
Nikhil sir salute to u r analisis every thing is true that evey body knows it is all frowd,but what now,we have to just keep it mum,give some solution & action
कितीही बोंब मारा काही फरक पडणार नाही. BJP ने लोकांना गृहीत धरलंय. काय करायचे ते करा. कोर्टाकडे न्याय मागणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष....
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश जर मोदी भक्त होत असतील तर दुसर काय होणार सगळ्या यंत्रणा अशी वागत असेल तर जनता हतबल आहे.
Tumi kay karta phakt wagle bagta?
सर नमस्ते ,
झोपेचं सोंग करणारे नागरिकांना जाग करणे फार सोपे नाही,
हेच आपण जाग करणेचे काम करत आहात,
❤धन्यवाद सर💐🙏
अहो महाराष्ट्रात bjp येणारच न्हवती..ती आली आणि इतक्या फरकाने.विश्वास बसायचं नाही.EVM घोळ प्रश्नच नाही
अगदी बरोबर बोललात.
Raut susma😂
सर्वाना माहित आहे बोगस मतदान झाले आहे 😡
निखिलजी, तुम्ही खूप परखड आणि थेट विश्लेषण करता, याबद्दल तुमचे करावे तेवढे अभिनंदन आणि मानावे तेवढे आभार कमीच पडतील. परंतु त्याच वेळी आपण लोकशाहीच्या चारही स्तंभांवर जनतेचा विश्वास नाही, असेही सुचवता. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांवर उपाय तरी काय? एकूण सर्व परिस्थिती विचारात घेता, लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या मनात एक चमत्कारिक आणि सुन्न अशी कोंडी तयार झालेली आहे आणि त्यामुळे कमालीची घुसमट मात्र वाढलेली आहे, हे निश्चित.
आपण फक्त याबद्दल व्यक्त होतो पण कृती काय, उठाव करायला हवा,कोणिही निवडून येओ ,फक्त मतदार समाधानी झाले पाहिजे..
खास करून त्यांचा हक्क बजावल्याचा त्यांना खरोखर अभिमान वाटेल...
महायुती जिंकली मतदार हारले !
निखिल सर आपण परत यू टुब चॅनल वर वेगवेगळे पत्रकार अथवा सामाजिक कार्यकर्ते यांना बोलावून विविध विषयावर आठवड्यातून काही दिवस चर्चा चालू ठेवावी ही विनंती.
Great पत्रकारिता सर
पुन्हा नगरपालिका निवडणूक पुन्हा भाजपा मतदारनोंदणी चालू
हे मतदान नसून जनतेची चेष्टा होती, वागळे सर सलाम आपणास.
तुम्हाला संशय आहे पण आम्हाला पूर्ण खात्री आहे की ही सर्व गडबड घोटाळा केलेला आहे
Evn मुळे 100% महायुतीचा विजय झाला आहे
या माहाराष्ट्रात काय चाललंय हेच कळत नाही मतदारा मध्ये खूप चिड आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
हीच योग्य वेळ आहे देश सोडून बाहेर स्थायिक होण्याची. कारण सर्व यंत्रणा त्या च्या हातात आहे. आता काही होत नसते.
हा निकालच संशयास्पद आहे हे कोणीही सांगेल.
इतिहास सोडून आपला कशावरच विश्वास नाही ग्रुपचा सदस्य 😂😂
सगळं खरं असलं तरी सामान्य माणूस काय करणार
जनतेने आंदोलन केले पाहिजे तसेच मतदान प्रक्रिया वर बहिष्कार टाकला पाहिजे
निवडणूक आयोगाने निःपक्षपाती पणे निवडणूका पार पाडल्या नाहीत त्यामुळे महायुती जिंकली
इतका जन्मदर लोकसंख्येचा सुध्दा वाढू शकत नाही तर महीन्यात इतका मतदारांचा दर कसा वाढू शकतो.!😮
सगळे चोर एकत्र झाले आहेत मग दुसरे काय होणार
🙏 नमस्कार सर ,
आजची माहिती तुम्ही सांगितली आहे ती खरोखरच विचार करण्यासारखी आहे. आकडेवारीत इतका फरक कसा असू शकतो.
खुप छान विशलेशन वागळे
सुप्रीम कोर्टाचे वर्तन हे निवडणूक आयोगा पेक्षा पक्षपाती आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं मूर्खपणाचे आहे.
मराठी माणसाला जागा करा, वागले साहेब 🙏🏼🙏🏼
हे एकदम नक्की आहे की जन्तेने bjp ला निवडून दिल. नाही
सत्तेवर येण्यासाठी ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप केले आहेत त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि सरकार मध्ये आहेत
निवडणूक आयोग केंद्रीय यंत्रणा प्रशासन EVM
पैशाचा विजय झाला आहे
म्हणूनच ह्या वेळी BJP ने अपक्ष उमेदवार उभे केले नव्हते त्यांना माहीत होत ही निवडणूक BJP जिंकणार 🍉🍉🍉🍉🍉🍉
जनतेच्या मतांला काहीच किंमत राहिली नाही
👍👌👌
मारकरवाडीच च बघा. जिवंत उदाहरण आहे
विरोधी पक्षाने पुन्हा मतदार झाले पाहिजे असा मोर्चा काढला पाहिजे.
Same asach zala aahe sir
मी 44 वर्षाचा आहे मी कट्टर भाजप पक्षाचा मतदार होतो परंतु माझ्या अभ्यसा नुसार भाजप ने धोके बाजीने निवडणूक जिंकली त्या विषयास धरून कृष्ण सांगितल्या प्रमाणे धर्माच्या बाजूने उभे राहावे त्या मुळे मी भाजपला मतदान नाही करू इच्छितो
कली युगात कलीने कलंकित सर्व केलेले आहे फक्त एवढेच
🇮🇳🙏सत्य मेव जयते🙏 🇮🇳
दिवसा ढवळ्या एवढं मोठं दरोडा पण कोणी ही न्याय द्यायला तयार नाही.
अहो भाजपाची सभासद नोंदणी कशाला होते?यातच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.
महायुती चोर निघाला
१०० टक्के ghol, पुन्हा निवडणूक घ्या
एका शोध पञकारितेला शोभेल असे मुख्य पञकार म्हणून कट्टर अभ्यासू सारखे मत मांडले सर तुम्ही....😍😍
मतदान याद्यात मोठया प्रमाणात वाढ झालेल्या मतदाराचे गाव,तालुका, जिल्हा वार विश्लेशन होणे आवश्यक आहे .कुठे कुठे गडबड घोटाळा केला त्याचा तपशील बाहेर आला पाहिजे.
सॅल्युट निखीलजी जोर का झटका
योग्य विश्लेषण सर ❤🙏🇮🇳
भाजपाने सगळ्याच सिस्टीमचे वाटोळे केले आहे. हे निस्त्रायला खूप वेळ लागेल.
salute to निखिल sir
❤सत्य❤
इलेक्शन कमिशनर निवडीसाठी असलेल्या कमिटी मधुन सर न्यायाधीश यांना बाजूला करण्यासाठी कायदा केला होता आणि आपला पंटर आणला त्या व्यक्तीच्या नियत वर संशय आहे.
Very good sir ji
जय महाराष्ट्र वागळे साहेब
ह्या सगळ्या बाबींची तक्रार करायची कोठे? आणि कोणाकडे? न्याय देणार कोण? जरी तक्रार दाखल केली तर,त्याचा निकाल पुढच्या निवडणुकी पर्यंत तरी लागेल का?
वागळे सर,शंभर टक्के बरोबर.
छान माहिती दिलीत सर
Kisanbokad
@@kisanbokad7819tyala kam nahi
मतदान व मतदार घोटाळा झाला हे निश्चित……पण कसा व कुणी केला ह्याचे तर खर उत्तर कुणाकडेच नाही…!
एक उमेदवार अस होता त्याला घरची पाच आणि सहकाऱ्यांची साठ मत पडणारच होतो.त्याला एक त्याच मत पडल नाही.म्हणजे काय
बरोबर सर 👍एक no sir
बाजप ला माहित आहे एक वेळ गेली कि तुमी आमी मतदार 5 वर्ष बोबलात काही फरक पडत नाही 😁
या पुढे होणाऱ्या निवडणुका मतपत्रिकावर झाल्या पाहिजेत अन्यथा मतदारांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला पाहिजे
भाजप हा नॉन बायोजिकलं लोकांचा पक्ष आहे त्याचा हा परिणाम आहे 😂😂😂😂😂😂
😂
सर हा विषय सोडू नका खुप गंभीर विषय अहे याचा रोज अपडेट घया
पूर्ण पने @EVM घोळ आहे😢 हे evm सरकार आहे प्रंचड अंधाधून कारभार चालू आहे शेकडो एकर जमिन अंबानी अदानी यांना दान दिली आहे महाराष्ट्र ओरबडला जातोय😢
विरोधी पक्षातील लोक तांत्रीक दृष्ट्या निरक्षर माणसाप्रमाणे वागतात आणि त्याचाच फायदा घेणे सत्ताधाऱ्यांना सोयीचे होते ह्या धूर्त पणामुळे निर्भय बनो वाले सुद्धा भयभीत बनो झाले असावेत
महाविकास आघाडीची चोवीसशे पण मत महाविकास आघाडीचे मिळाले नाही महायुती ने झोल केला आहे
फक्त एक वेळा बॅलेट पेपर वर विलक्षण घ्या म्हणजे सर्व जनतेला कळेल कोण किती पाण्यात आहे ते
जो पर्यंत केंद्रात सरकार तोपर्यंत होणार 😊
हि विधान सभेचे निवडनुक फडतुस.व चहा.बोधी.व निवडनुक आयोगला दम देउन
हे मत वाढउन हेसरकार आले आहे.
प्रश्न आहेत..शंका आहेत.. अनेकांच्या तक्रारी सुद्धा आहेत ! पण.. दखल कोण घेणार साहेब ?
सगळेच भिकारचोट !! चाटुगार !! मग.. election commission असो, किंवा.. अगदी न्यायालय सुद्धा, भिकारडे निघाले
प्रवीण चक्रवर्ती यांचं खरोखर च अभिनदन सत्य माहिती समोर आंतर आहे
त्या चक्रवर्तींचं माहीत नाही पण तुमचं गणित मात्र फारच छान आहे
Mr Wagle and Pravin Chakravarthy should approach the supreme court if they have any complaints and and proof about their 5:04 statements
Be the Hindus have generously voted the BJP and Alliance
Mahayuti has won only because we have voted generously to mahayuti
हे सर्व तिघे चोरच आहेत आणि चोर हा उलट्या बोंबला मारतो
निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही अगदी आपली मते परखडपणे मांडली आहेत धन्यवाद
वागळे साहेब मी आज पर्यंत भारतीय जनता पार्टी ला मतदान केले नाही पण तुम्ही जो आज मुद्दा मांडला आहे तो विरोधी पक्षनेते का मांडत नाहीत
दादा जय शिवराय.
वागळे साहेब शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते कोर्टात गेले काय झालं ते आपण पाहील. आपणही यावर विश्लेषण केले आहे.
Truly empathetic with Nikhil....it is evident that more than MVA, he is sadly affected by the election results
निवडणुका चे निकाल लागल्या पासून प्रत्येक जण बोलत आहे, त्याचे पुरावे सादर करत आहे. पुढे काहीच कसं होत नाही, हे सामान्यांना कळण्याच्या पलीकडे आहे.
कुठं न्याय मागायचा?गुवाहाटी case च काय झालं SC मध्ये?लक्षात तुन पण गेलं कोर्टाच्या असले भ्रष्ट आहेत
ऐकदम बरोबर आहे सर खर आहे
पण पुढे करणार काय, विरोधी पक्ष शांत आहेत
Truth always prevails
Absolutely right
सेकंदात काही लाख संडास बांधले तर सहा महिन्यांत मतदार वाढले तर कसल कौतुक.😊😊
सुंदर विषेल्शन
निवडणूक परत घ्या