Rajan Patil Anagar | राजन पाटलाची दहशत! अनगरच्या पोलीस पाटील कुटुंबाने सोडले गाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- राजन पाटलाची दहशत! आनगरच्या पोलीस पाटलांनी सोडले गाव
मोहोळ तालुक्यतील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थिटे पाटील या महिलेने केला आहे. पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा पाडा वाचला आहे ... या सगळ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे... एक महिला अनगरकरांना थेट आव्हान दिले आहे , पण या महिलेने मोठ्या शक्तीच्या विरोधात आता बंड पुकारले असून, पोलिस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत, त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही, असा आक्रोश करीत, उज्वला थिटे यांनी मंत्र्यांचेही उंबरठे झिजवले आहेत,पोलीस सहकार्य करीत नाहीत, म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यानाही आवाहन केलं आहे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर हे लक्षवेधी लावणार होते पण, राजन पाटील आपल्याला राजकारणात मदत करीत आहेत, म्हणून जिल्ह्यातील एका महिला नेत्याने,ते होऊ दिले नाही असा आरोप देखील केला गेला आहे, यावरून या बाबत उज्जवला थिटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली....
#ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
Website- pprnews.in/
Facebook Page: / ppr-news-104094362133
भारतीय राजघटना खरंच योग्य असेल तर, या महिलेला न्याय मिळेल.
या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला न्याय मीळेल
खरच या महिलेला न्याय मिळाला पाहिजे
तुम्ही जरागे पाटील यांच्या संपर्कात जावा तिते तुम्हाला नयमीळेल
हे देशात घडते आहे की....... काय भाजपच्या गृहमंत्री ला स्वतः ची बायको सुरक्षित ठेवता येईनात 🎉
या ताईला न्याय मिळाला पाहिजे.
ताईच्या धाडसाला सलाम आणि निर्भिड पत्रकार ला पण सलाम
अश्या लोकप्रतिनिधीना नागड करून चौका चौकात सामान्य गरीब जनतेने एक होऊन आपल्या आई बहिणींच संरक्षण करुन हानला पाहिजे
एवढा अन्याय असहाय्य महिलेवर होत असेल तर जगात देव आहे का नाही,
कायदा आहे पण कायदा कागदावर आहे अमलबजावणी होत नाही गरीबाला न्याय मिळत नाही
संपूर्ण गाव गुलामगिरीत आहेच पण आजू बाजूच्या १२ वाड्या ही या घराण्याच्या दहशती खाली आहेत ,,
अशाप्रकारचा अन्याय करणे योग्य नाही जे काही असेल ते सत्य घटना समोर येणे आवश्यक आहे
राजन पाटील तुमच्या मुलासोब असे घडले असते तर काय केल असत तुम्ही
ताईंचा योग्य प्रकारे सन्मान करायला पाहिजे.भले कुणीही असुदेत अशाप्रकारचा अन्याय करणे योग्य व बरोबर नाही जे काही असेल ते सत्य समोर येणे गरजेचे आहे
न्याय मिळाला पाहिजे
लाडक्या बहीणीला न्याय द्यावा❤❤
राजन पाटील सरपंचाचे भावी चालक. पुढील खडतर वाटचालीसाठी सुभेछा.
असा अन्याय करू नये
या ताई ला न्याय मिळालाच पाहिजे 🙏
Tai great❤