फडणवीसांची पोल-खोल करणारा हा व्हिडिओ नक्की पहा, माझा कट्ट्यावर कॅमेऱ्यासमोर फडणवीसांचा खोटारडेपणा!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ก.พ. 2024
- #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #marathareservation #adityathackeray #marathinews #marathibreakingnews #marathibatmya #maharashtrabreaking #mladisqualificationcase
सत्ते साठी कायपण करणारा हलकट माणुस 2024ला महाराष्ट्र जनता त्याला घरी बसवणार
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हा 2024ला 1नंबर विजयी पक्ष असणार
जय महाराष्ट्र
Devendrapopat
स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे ना
ऊध्दवराव आणखीन वेळ आहे तुम्ही
शीद्ध करुन दाखवलं पाहिजे
कोणत्या पक्षाची गरज नाही
लोकमत आपल्या पाठीशी आहे
विचार करा डोक्यावर जोर द्या
हा फडणवीस नव्हे, हा फसणविस आहे , फक्त उत्तर द्यायचं यापलीकडे तो काय बोलतो आहे ? आम्ही आणी आम्ही .. यापलीकडे याला जगच नाही ! 😂😂
अविवाहित राहिली पण राष्ट्रवादी सोबत लग्न करणार नाही असे म्हणणारे फडणवीस साहेब आता अजित दादा सोबत लग्न करून हनिमून साजरा करीत आहेत
😂
😂😂😂
या माणसानं महाराष्ट्रच पार वाटुळ केलं आहे हा महाराष्ट्रातील राजकारणाला कलंक आहे
खोटं बोलण्यात तेच आयुष्य गेलं 🚩👌
राजकरणी निर्लज्ज असतात हे उत्तम उदाहरण
अरे मनूवादी वीषय का बदलवीतो
70 टक्के उमेदवार आयात करून.....
इतर पक्ष फोडून टाकत वाढली म्हणे 😂😂
टाकत आदरणीय बाळासाहेबांनी वाढवली......
पक्ष उभा केला..... सर्वांना मोठं केलं
महाराष्ट्र अजाण नाही 🤬
पुन्हा येण्यासाठी कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 🤬🤬
Election घ्या evm शिवाय मग बघू तुमची टाकत 🙏🙏
🚩जय महाराष्ट्र 🚩
2024 निवडणूक मध्ये ही मुलाखत सर्व जनतेला दाखवा.हा किती खोटं बोलतोय ते
यालबाडाचकायखर
इव्हीएम हटवा. मग खरी ताकत कुणाची किती, ते निश्चित कळेल.प्रत्येक पक्ष स्वताची नेहमी ताकत वाढवत असतो .शिवाय बाहेरचे पक्ष फोडणे किंवा दुसर्या पक्षाचे नेते कशाला घेता ? ते घेतले नाहीत .तरच , खरा पक्ष कोणता मोठा ते कळेल.प्रतेक नेता आपले तेच खरे करतो.
ते पक्ष का सोडतात ???
देवेंद्र जी,फक्त सत्ता सत्ता आणि सत्ता , त्या साठी काय पण .
हा समजा कधी मेला तर ह्याच्या पार्थिवावर आपल्या देशाचा झेंडा ठेवतील हा प्रकार म्हणजे आपल्या देशाचा अपमान
पडवळ मेला तर काय ठेवणार ? खंजीर?
सडलेला टरबूज ठेवा
Barobar aahe. मी ह्या माणसाला 2020 पर्यंत खूप महान समजत होतो पण आज सर्वांत नीच राजकारणी माणूस आहे . जय हिंद
हा महाराष्ट्राला कंलंकीत आहे,,लोकशाहीला काला दाग आहे,,हा माहा लांडगा आहे,,,
याची जनता वाट लावणार.
खूप छान सलाम abp माझा असेच प्रश्न उपस्थित करणे म्हणजे खरी पत्रकारिता आहे,
अहो फडतूस तुम्ही मित्र पक्षाला मदत नाही केली, त्यांचे उमेदवार कसे पडतील याची सेटिंग लावली.
शेतकर्यांच्या मालाचा दर कमी करून, शेतकऱ्यांची वाट लावणारा पण भा.ज.पा. च.
देवेंद्र जी मोठ्याने ठासुन बोललेले खरे नसते, शांत पणे उत्तर दिले असते तरी चालले असते, लोकांना किती वेळा फसवणूक करणार आहात
*खोटं बोला पण रेटून बोला, साम, दाम, दंड, भेद काहीही करा पण सत्ता मिळवा*
मुळात यांना कोणी सांगितलं की, यांची ताकद वाढली आहे. 😮 यांच्या तोंडून हे असं ऐकणं म्हणजे केवळ हास्यास्पद आहे. 😂
😂😂😂
पत्रकार बांधवांचे मनापासून आभार 🙏
किती ताकत आहे पाहू एकदा हिंमत असेल तर बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा
APNE MAHARASRA ME AESE ZHUT BOLNEVALE BHI REHETE HE BADNASIBI😂
हा हलकट आहे, पोलीटिकल स्ट्रॅटेजीसाठी हा काय पण विकेल....?
खरे पत्रकार. आपण असेज पत्रकार रहा. धन्यवाद
काय निर्भिड पत्रकार आणि काय प्रश्न ... वाह... आज अशे प्रश्न आईकाला मिळत नाही...
Barobar aahe. मी ह्या माणसाला 2020 पर्यंत खूप महान समजत होतो पण आज सर्वांत नीच राजकारणी माणूस आहे . खोट बोल पण रेटून रेटून बोल . ह्याची पत्नी ह्याला नीट सांभाळता येईना मामीचे हिडिओ तर पहा . जय हिंद
त्यांना फक्त एकच प्रस्न विचारा की तुम्ही इतर ब्रस्टचारी नेत्यांना तुमच्या पक्षात का घेतात
भ्रष्टाचार चारपट ते पाचपट वाढला आहे तो सिध्द पण करून पुराव्यानिशी 100% भ्रष्टाचार भाजपच्या सत्तेचे काळात
जनाची नाही ती नाही, पण मनाची पण नाही.
पत्रकारांनी देवेंद्रला योग्य प्रश्न विचारले' , परंतू देवेंद्रजींनी समर्पक उत्तरं दिली नाहीत.पळवाटा शोधल्या.
सगळेच प्रश्न केले ते खरंच जबरदस्त आणि अफलातूनच 😂😂😂😂😂
यांची भाषा म्हणजे उपकार करत असल्यासारखी.
हा सत्ता पिसासू आहे हा सत्ये साठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतो यात तिडमात्र शंका नाही 😜😜जय महाराष्ट्र
हे मानसाच्या पोटी जन्मलेले नव्ह.हेला फक्त सत्ता पाहिजे.
हा जेव्हा हातवारे करून बोलतो तेव्हा साफ खोट आसत
ईव्हीएम मशीन हटवा आणि बॅलेट पेपर नटवा, मग बघु तुमची ताकद !!!!
पत्रकार भावांनो तुम्ही खूप छान प्रश्न विचारत आहेत.. सर्व सामान्य लोकांसाठी कोणी ही काम करत नाही. राजकारणी फक्त खुर्ची व सत्तेसाठी त्यांची धाव धावत आहे
स्वताचा पक्ष टीकवण्यासाठी दुसरे पक्ष फोडण्याची स्ट्रॅटेजी वापरली जाते, मग तो गुन्हेगार असो वा कोणीही असो.
असा राजकारणी महाराष्ट्रात जन्माला येणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव, कुठलाच धर्म न पाळणारा फोडण वीस ,तीस ,चाळीस, पन्नास, साठ--------
ही sss हा!! हा!!! हा sssss
अगदी करेक्ट कार्यक्रम केला, सलाम पत्रकारांना
देवेंद्र जी, तुमची ताकत वाढवली ती आम्ही, आता मात्र आम्हीच तुम्हाला तुमची जागा दाखवू l
फक्त ई व्ही एम बंद करा साहेब
भाजप ने जुने दिवस आठवावे.शिवसेना होती म्हणून पुढे आले.माननीय श्री बाळासाहेब यांनी मदत केली.
Salut पत्रकार बांधव. राजकारणाचा खरा चेहरा समोर आला.
पत्रकारांनी खुप छान प्रश्न🙏🙏
खूप खूप अभिनंदन🎉🎉💐
फडणवीस कौमैंट वाच रे बावा..😂
भाजपची ताकद ईविएम मुळे आणि
भ्रष्टाचार करणार्यां मंत्र्यांमुळे वाढलेली आहे
😂
किती लवकर विसर पडतो या रजकरत्याना त्याच्या शब्दांचा वा रे वां साहेब 😂😂
किती ही विचारा जग संपल तरी ते मान्य करणार नाही
ABP माझा चे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद सर्व पत्रकार बाधवाच प्रखर पणे पत्रकार परिषदेत धन्यवाद सर
ज्याच्या मतावर निवडुन येऊन त्याचाच माज मोडला वारे फडणवीस वा
जगातला सर्वात भिक्कारचोट व्यक्ती, अशी बाराची अवलाद कोणाच्याही पोटी येऊ नये.
😂😝😝👍
काय यांची अवस्था झाली आहे, पहावत नाही😢
आपद शाश्वत वगैरे काही नाही तर अती भ्रष्टाचारी पक्षाचा अनैतिक राजकिय नेता
ABP माझा पत्रकार टिम मनापासून सलाम
बामनाच्या पक्षाला मतदान करू नका मराठ्यांनो
नेता एकच मनोज जरांगे पाटील❤💥
खांडेकर साहेब मोदीं ना एक दिवस तरी इथे बोलवून एक तरी प्रश्न विचारा
This man has no shame. He is chief marketing officer of Gujarat, and we as shameless Maharashtrian’s keep voting him and his party.
Very true
Absolutely correct 💯
Bhajapa mmadhe bharshtachari nahit
Akdam barobar
Yes
यांची हुकुम शाही आहे आता मतदाता दाखवून देईल याची जागा 😢😢
याला फक्त सतेत रहायचं आहे त्या करता हा लोकांना मारुन टाकेल पण स्वतः सतेत राहिल..
करप्शन च्या विरोधात लढा दिला आणि करप्शन करणाऱ्यांना पक्षात घेतली
केवळ शिवसेनेच्या मतांवर निवडून यायच आणि शिवसेने च्या उमेदवारांच्या विरोधात भा ज पा चे बंडखोर उमेदवार उभा केला होता आणी तीथे त्या बंडखोर उमेदवाराला मदत केली होती आणी स्वतःच्या जागा जास्त कशा येतील हेच कटकारस्थान केल होत जेणेकरून शिवसेना आमदार कमी झाले पाहिजे हि रणनीती आखली होती
फडणवीस साहेब ताकद वाढली तर मग हे फोडाफोडीचे राजकारण बंद करून स्वबळावर लढायची हिम्मत ठेवा.
आत्ता खरी लोकशाही दिसायला लागली..धन्यवाद ABP
खरच असे पत्रकार पाहीजे सर्व सामान्य माणसाला पडनारे प्रश्न तुम्ही निडर पणे विचार ले फडन 20 नी तर खोटे उत्तर दिले 😂😂
महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवा.
खोटं बोलणं कसं जमतं...,. एक आश्चर्य.
आनाजिपंत कितीही बोबला लोक तुमची जागा मतदान पेटीतून घरीच बसवणार कायमचं
Barobar aahe. मी ह्या माणसाला 2020 पर्यंत खूप महान समजत होतो पण आज सर्वांत नीच राजकारणी माणूस आहे . ह्याची पत्नी ह्याला नीट सांभाळता येईना मामीचे हिडिओ तर पहा जय हिंद
भाजप हा हुकुमशाही
राजकारण सुधारायचे नाही येनकेन प्रकारे सत्ता पाहीजे
२०२४ ला फडणवीस स्वतः निवडुण येणार नाही.हे पक्कं.
70, हजार कोटी रुपये च काय झालं
😂 khalle😝
Solid interviewing, great job reporters 🎉 Maharashtra vaachva ❤
वाह! देवेंद्र!!! अगदी तसेच , 😂😂 खोटं बोला.... पण, रेटून बोला 😂😂😂😂
अर कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा
फक्त आम्ही आम्ही आणि आम्हीच 😂😂😂खोटं बोलू.....पण रेटून बोलू 👍
आपत धर्म.... शाश्वत धर्म.....
भ्रष्टाचार...... खायचे..... वेगळे... दाखवायचे वेगळे....
स्वतःच्या हिंमतीवर जर पाय रोवले असते तर बरं महाराष्ट्रातील जनतेला बरं वाटलं असतं हिच नीती आधीच्या सरकारने वापरली असती तर काय झाले असते...?
एबीपी माझा ला खूप खूप मनापासून धन्यवाद
द. साहेब फार खोटबोलतात
कळलय लोकांना समजेल तुम्हाला।
Courageous journalist salute
कोणतेही धर्म स्थापन करायचे कान यांचेच.
आम्ही फक्त पायघडी घालायच्या का.
विरोधकावर आरोप करायचे आणि यांच्या पक्षात आले की फायली गायब करायच्या हा यांचा धंदाच बनलाय आता
हा निर्लज्ज मनुष्य आहे.😮
फक्त निवडून आणायचे. फक्त जिंकायचे कसे ही
फडणवीस साहेब आज आपल्याला चॅनलवाल्यांनी सत्याला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण केली चैनल वाल्यांचे धन्यवाद साहेब आपण महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्ण वाटोळे केली आहे काळ आपल्याला माफ करणार नाही
अशा प्रकारच्या चालू भटजींनवर कोणी आणि का विश्वास ठेवावा, कारण आत्ताच ह्यांनी थोडक्याच कालावधित दोन नविन धर्म निर्माण केले. कशासाठी तर भांडणे लावून अधिक दक्षिणा कशी कमविता येईल ह्यासाठी तर मग पुढे आणखी कीती व कोणते नव नवीन धर्मांचा शोध लावतील काहि सांगता येणार नाही. म्हणून सावधान.
बैमानी करुन त्याला ताकत म्हटल्या जात नाही त्याला धोकेबाजी करून वाढणे म्हणतात
Politics is not a game. It simply means proper governance for the people of that country. Rich are becoming richer and the poor are becoming more poor doesn't mean development.
म्हणजेच सत्तेसाठी काय पण.....? 🤣🤣🤣🤣🤣🤣
सर्व पत्रकाराचे🎉🎉🎉 खुप खडे सवाल केलेत याला म्हणतात खरी पत्रकारीता❤🎉🎉🎉🎉
गोंदिया चे सगळे तुमचेच मग उमेदवार पडतो कसा
त्यांना भ्रष्टाचार avadat नाही tyamule je भ्रष्टाचारी ahen tyana aag लागणारच.
मोठ्याने बोलले mhanje खोट्या च खर होत नाही 😂😂...... जनता वेडी नाहीये correct कार्यक्रम होणार 👍
रात्र झाली कि कोणीही झाडाचे पान तोडत नाहीं.
यांनी 2100 झाडांची रात्री कत्तल केली
त्या झाडांचे शाप याच्या मागे लागले आहेत.
याच्या बरोबर जो जाईल तो शापाचा भागीदार होईल. त्यांची तशीच कत्तल होईल जशी यांनी झाडांची केली.
Excellent questions by reporters
यानी ईमानदारी नि सांगा हा महाराष्ट्रा चा शकुनि
स्वतःच मान्य करताहेत आम्ही कुठनीतिकार आहोत 😄😄😄
NCP बरोबर लग्न तर सोडा पण आता गाठ बांधली.... 🤣🤣🤣🤣🤣🤣
इलेक्शनच्या आधी 405 चा नारा देणारी आता कस काय
एकंदरीत नुस्त सत्तेसाठी राजकारण झाल यामधे सामान्य जनतेच्या हीतासाठी काहीही झालैलं नाही😂😂😂
महाराष्ट्राचे मोठ मोठ projects, गुजरातला घेऊन गेले !
गिर्ण्या तर गेलेच , diamond उद्योग गेलं .
खोटं बोलण्याचा स्पर्धेत प्रथम