नमस्कार प्रकाशजी अभिनंदन खुपच छान पध्दतीने विषय मांडला आहे. उध्दवजी यांनी आता माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य हिच त्यांची महत्त्वाचा बाळासाहेब ठाकरे वारसा त्यांनी धालवाला. धन्यवाद
जे लोक दुसर्यांना वाट्टेल त्या भाषेत बोलतात , त्यांना दुसऱ्याने त्याच भाषेत काही उत्तर दिलं , तर थयथयाट करू नये . त्याच भाषेत उत्तर देण्याचं स्वातंत्र्य दुसर्यालाही असले पाहिजे .
ते दुसऱ्याला वाटेल ते बोलतात त्याला ठाकरी भाषा म्हणून कौतुक पण दुसऱ्याने त्यांना त्याच भाषेत उत्तर दिल तर ठाकरे कुटुंबियांना राग येतो, त्याआधी शिवसैनिक भडकतात हे दुर्दैव.
मैत्रीला जागणारा,शब्दाला पक्का,मेट्रो मॅन, प्रामाणिक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस उद्धट,अहंकारी,शब्द न पाळणारा,कोणतेही शासकीय न्यान नसलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे.
धारावी घटनेबद्दल ठाकरे यांनी एक शब्दही उच्चारला नाही,खरे हिंदुत्ववादी....🎉 म्हणतातच ते,मला आता हिंदू मतांची तितकीशी गरज नाही....खरे हिंदुत्ववादी 🎉वा,वा,,
शुसीलजी स्व बाळासाहेब ठाकरे यांचे मनात व अंतःकरणात होत की शिवसेनेचा शिवसेनाप्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना च प्राधान्य दिले असते पण तो तसा झाल नाही ऊधव वाकरे हा बायको लेकर घेउन निघुन जातो म्हणुन धमकी दिली होती बाळासाहेबांना कपटी लालची ऊधव
खूपच सुंदर व संयमित मुलाखत तसेच भाषा पण वापरली गेली आहे.याला खरे सौस्कार म्हणतात. केवळ चांगल्या घराण्यांत व घरात जन्माला येऊन मिळत नसतात तर ते पुढे तुमचे तुम्हालाच वाढवावे लागतात. त्या साठी काही वेळा चांगली संगत व आसपास चांगल्या सुसंस्कृत लोकांचा वावर असावा लागतो. इथे सगळे उलटे चालले आहे.विनाशकाळे विपरीत बुध्दी असे झाले आहे.यात भर पडली ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. पण दर वेळी तुमच्याच बाजूने दान पडेल असे नाही व काळ बदलायला वेळ लागत नाही. या सगळ्या गोष्टीं मधे महाराष्ट्रच्या जनतेचे मात्र नुकसान होते आहे.असेच जर चालले तर अजून काही काळानी लोक हातात तलवार अथवा दाडके घेऊन फिरतील व तुझी जात व धर्म कुठला हे पण विचारतील.
हा उध्दट वाकय्रा कधीही "अभिमानी" होऊ शकत नाही. हा फक्त आणि फक्त "घाबरटं कोकरू" आहे!☺️😊😊या वाकय्राला माहीत आहे, जे लोकसभेला मिळालेले यश आहे ते "क्षणीक" आहे कारण, जेहादी कधी कोणाचेही होऊ शकतं नाही.
ठाकरे परिवार यांचे कड़े गड़गंज मालमता कशी आली त्यांचा उत्पणाचा स्तोत्र काय ते शेती करतात की व्यवसाय करतात त्यांनी सम्पति बदल लोकाना माहिती ध्यावी ठाकरे परिवार हयानी किती लोकांचे भले केले नाही ह्याची चौकशी सरकरने करावी
ऊध्दवा काय बरे करावे आपले? महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीय जनतेला मा. बाळासाहेबानंतर आपण काय दिले? मा. बाळासाहेबानी आम्हाला स्वाभिमानाने जगणेच नव्हे तर महाराष्ट्रियांचा अभिमान करण्यास शिकवले. मा. हिंदुहृयसम्राट बाळासाहेबानंतर आपण आपला मानसिकच कायापलट नव्हे तर त्यांच्या विचाराशी विसंगतिपूर्ण विचाराने वागत आहात. म्हणूनच आपले काय करायचे?
ऊध्दव ठाकरेंच्या लक्षात आले नाही अनिल देशमुखाने आपल्याच जोडीदारीची प्रकरणे जी बंदीस्त होती चव्हाट्यावर आणून परत ताजी तवानी करून कोर्टाला मजबूर केले आहे अगोदर शरद पवारनी शिवसेना अर्धी करायला मदत केली आणि त्याच पार्टिचा माणसाने जेलची वाट खुली करायचा प्रयत्न केला आहे
जुन्नरच्या जंगलातून "दहा बिबटे गूजरातच्या जामनगरला पळऊन नेले"तरी उबाठा च्या गोटात इतकी भयाण शांतता का? तसेच रोज सकाळी संजय राजाराम राऊत याचा "प्रातःर्विधी उरकून घेणारे पत्रकार हि बातमी कशी विसरले?
सुशीलजी, फक्त आजचीच नाही तर आधीच्याही तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतून हे स्पष्ट होते की, तुमची मुलाखत घेण्याची पध्दत अजिबात योग्य नाही. मधे मधे आपण समोरच्याला तोडत असता आणि मूळ मद्दा भरकटतो. मुद्दा पूर्ण होण्याची वाट बघाल तर मुलाखत रंगतदार होईल.
Very well worded thoughts by Mahajan ji 👏🏼👏🏼 Uddhav needs to grow more brain… doesn’t look like he has gone any further than the primitive version! He’s leading people into a bygone era … and some fans are happily and most enthusiastically being taken there !
महाराष्ट्रातील सर्व राजकारणी एकत्र आणुन पाहीले तर आता देवेंद्र फडणवीस हेच सर्व सद्गुण संपन्न नंबर १ नेता आहेत, राजकारणात रहायच असेल तर यांचा कोणीही नाद करायचा नाय. आता नाद करायचा की नाही करायचा हे तूमच तूम्हीच ठरवायच असतय जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳
उध्दव ठाकरेंचां आजवरचा सर्व प्रवास वैर, दुष्टावा, संपवासंपवी, क्रूरता, स्वार्थ, शेखी, दंभ यांनीच भरलेला आहे. असा मुख्यमंत्री कुठल्याही जनतेला कधीही न मिळो
Prakashji hi arakshnachi ladhai kami ani sattechi hatghaichi ladhai jast ahe.Samprat paristhiti Yana sattepasun door karnari ahe tyamule ghalmel ani kasavishi ahe.
निवडणुका झाल्या की ap+sp+inc+mva+uss होण्याचीच जास्त शक्यता गेल्या दोन वर्शापासून वाटते. आपले काय मत आहे प्रकशजी? त्या दृष्टीने ss+mns+bjp अशीच मांडणी आत्तापासून व्हायला नको का? हरल्यावर पश्चात्ताप करून काहीच होणार नाही. लोकसभेचा धडा.
चांगल विश्लेषण
यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघणार आहे. नेते मात्र आहे तसेच राहतील अशी मानसिक भावना तयार झाली आहे.
समाज बांधवानो जागे व्हा अशी नम्र विनंती.
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हिंदू हृदय सम्राट फक्त आदरणीय बाळासाहेब 🙏 हे कोण स्वतःला सम्राट म्हणणारे 😢😢 लोकांना शिव्या देणारे,हे दुसऱ्या घराची भांडी घासतात.
महाजन सर सत्य सांगत आहात
नमस्कार प्रकाशजी अभिनंदन खुपच छान पध्दतीने विषय मांडला आहे. उध्दवजी यांनी आता माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्य हिच त्यांची महत्त्वाचा बाळासाहेब ठाकरे वारसा त्यांनी धालवाला. धन्यवाद
आम्ही आशा भुंकणाऱ्याकडे फक्त कुत्रे म्हणून पाहतो
जे लोक दुसर्यांना वाट्टेल त्या भाषेत बोलतात , त्यांना दुसऱ्याने त्याच भाषेत काही उत्तर दिलं , तर थयथयाट करू नये . त्याच भाषेत उत्तर देण्याचं स्वातंत्र्य दुसर्यालाही असले पाहिजे .
वाट्टेल ती बडबड करत नुसता फडणवीस साहेबांचं नावाने थयथयाट सुरूच आहे..... अरेरावी ची भाषा बोलतात....काय चाललंय ते कळतच नाही.......
😂😂😂😂निघ आता
@@MarkDupree-jc6zc आले बिनडोक , कुसंस्कारी ....
@@sushamanaik9997 आहेस कोण रे बेवड्या जा त्या उद्धव ला आवर जा 😂
@@MarkDupree-jc6zc तूच निघ..
Very very apt analysis
सुशील जी .. जबरदस्त... मुद्देमाल ... मुद्दा गेला...माल राहिला... छान विश्लेषण
सलग १८ वर्षे स्वबळावर निवडणूका लढणारा
महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
राज ठाकरे🚩
आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच*:-^:-^
😂😂😂😂
लाज वाट ते अश्या नेत्यांची
Namskar sushil sir
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
अतिशय योग्य विचार प्रकाश महाजन यांनी मांडले आहेत
बिचारा उल्लू
खंडणी चालू करून दया रे त्याची सर्व OK होईल.सहानुभूति नको खंडणी दया रे🤗
ऊधव साहेब अशा मुळे राजकारणातून लवकर संपतील
ते दुसऱ्याला वाटेल ते बोलतात त्याला ठाकरी भाषा म्हणून कौतुक पण दुसऱ्याने त्यांना त्याच भाषेत उत्तर दिल तर ठाकरे कुटुंबियांना राग येतो, त्याआधी शिवसैनिक भडकतात हे दुर्दैव.
या बाबतीत उबाठा आणि राहुल खान एकाच माळेचे मणी.
शिवसैनिक नाही अंधभक्त म्हणा
टायटल खूप छान दिले भाऊ
फार वाईट रीतीने बोलतात हे नेते . मी महाराष्ट्राच्या बाहेर असते . लाज वाटते
कुठे गेली अस्मिता
राज साहेब ठाकरे मनमिळाऊ स्वभावचा माणूस आहे
जरांगेंच्या पंक्तिला बसले आता उद्धव ठाकरे!
घर कोंबडा ला मानसिक आजार आहे 😊
शरद पवार बोलले महाराष्ट मणिपूर होईल व उद्धव ठाकरे फडणवीसना दम देने हा दबावतत्रांच हाभाग ठरवून केलेली साजीस
Yana fakt Maharashtra vr satta pahije mhanje manmaani karbhar karun virodhakana jail madhe dambun thewtil.
अगदी खरे up बिहार चांगले. चिराग पासवान सारखे सुसंस्कृत नेते बिहार मध्ये येत पुढे आहेत .
उद्धव ठाकरे म्हणजे मनोज जरांगे यांची दुसरी आवृत्ती आहे.
😂😂😂😂😂🎉🎉🎉❤
कोण कोणाचा बाप आहे कळत नाही...
बरोबर.
अहंकार रावनाचाही राहिला नाही
मैत्रीला जागणारा,शब्दाला पक्का,मेट्रो मॅन, प्रामाणिक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस
उद्धट,अहंकारी,शब्द न पाळणारा,कोणतेही शासकीय न्यान नसलेला नेता म्हणजे उद्धव ठाकरे.
Mahajan sir has thrown true light on Maharashtra politics.
🙏 🙏
आरशासमोर उभा राहून कोंबडा चोचा मारतो तसला प्रयत्न चाललाय उद्धव ठाकरे यांचा
❤😂🎉
कोंबडा?☺️😊😊की घरकोंबडी?😂😂😂
Bhaktullya distoy.
घरकोबंडा म्हणा.
@@ravindradesai1376एकदम बरोबर आहे
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Mahajan saheb and Kulkarni Saheb vgreat analysis. Hat's off you both
महाराष्ट्राचे मणिपूर करण्यासाठी चंगच बांधलेला दिसतोय
Swapnpandit यासाठी पवार साहेबांचा सल्ला ऐका मात्र दुरूनच
By fadanvis ?
धारावी घटनेबद्दल ठाकरे यांनी एक शब्दही उच्चारला नाही,खरे हिंदुत्ववादी....🎉 म्हणतातच ते,मला आता हिंदू मतांची तितकीशी गरज नाही....खरे हिंदुत्ववादी 🎉वा,वा,,
बाळासाहेबांची बरोबरी उद्धव ठाकरे करू शकत नाही 🚩
प्रकाश महाजन जी जय महाराष्ट्र जय मनसे.🚩🚩
Jai Hind 🇮🇳 🇮🇳
Jai Maharashtra 🇮🇳 🇮🇳
या ऊद्धट ला सुसंस्कृत नेता म्हणू नका हा राक्षसी मनाचा निच राजकारणी आहे
“आपली रेषा मोठी करताना दुसर्याची रेषा पुसणे “मर्मभेदी टिप्पणी महाजनानी केलीय.भावली असे अभ्यासु आणून रंगत वाढवत जा.
SHREE PRAKASH JEE DHANYAWAD TUMHI BOALALELE 1000/-- TTAKKE BARROBBAR AAHE DHANYAWAD !!!!!!!!!!!!!!
अनिल देशमुखनी आग लावली
उध्दव नीच माणूस आहे व पहिल्यापासून कपटी राजकारण करतोय व अत्यंत स्वार्थी माणूस भावाला लयाला लावल बापाचे विचार सोडले. धोकेबाजाला यश मिळणार नाही.
जय महाराष्ट्र
❤ राज समर्थक ❤
उबाठा म्हणजे खंडणी सम्राट. अशी लोकं जनतेचे कधीही, काहीही , कसलेही भले करू शकत नाहीत.
गंगेचे पाणी आणि गटाराचे पाणी हा आहे फरक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांच्या विचारात.
एक कहावत आहे
कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी 😂😂😂😂
एकदम बरोबर उत्तर आणि उपमा
दोघेही गटाराचे च पाणी आहेत
Barobar mahjan saheb ubatha mule congres 1 che14 rastrvadi 3 che 8 zhale
Aadarniy Balasaheb mhnje Jigarwala 🙏🙏🙏
आधिच मर्कट त्यातून मद्द्य प्यायला
जबरदस्त....एक नंबर.... खुप छान मुलाखत आणि समर्पक उत्तर दीली महाजन यांनी...
Prakash Mahajan Sir ni Barobar sangitle Ki UBT che Sahkaryane congress 1 te 14 sni Rashtravadi 4 te 8 swatah 18 te 9 var ale
शुसीलजी स्व बाळासाहेब ठाकरे यांचे मनात व अंतःकरणात होत की शिवसेनेचा शिवसेनाप्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना च प्राधान्य दिले असते पण तो तसा झाल नाही ऊधव वाकरे हा बायको लेकर घेउन निघुन जातो म्हणुन धमकी दिली होती बाळासाहेबांना कपटी लालची ऊधव
Nice
I like mahajan sir
अगदी बरोबर बोललात
खूपच सुंदर व संयमित मुलाखत तसेच भाषा पण वापरली गेली आहे.याला खरे सौस्कार म्हणतात. केवळ चांगल्या घराण्यांत व घरात जन्माला येऊन मिळत नसतात तर ते पुढे तुमचे तुम्हालाच वाढवावे लागतात. त्या साठी काही वेळा चांगली संगत व आसपास चांगल्या सुसंस्कृत लोकांचा वावर असावा लागतो. इथे सगळे उलटे चालले आहे.विनाशकाळे विपरीत बुध्दी असे झाले आहे.यात भर पडली ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. पण दर वेळी तुमच्याच बाजूने दान पडेल असे नाही व काळ बदलायला वेळ लागत नाही. या सगळ्या गोष्टीं मधे महाराष्ट्रच्या जनतेचे मात्र नुकसान होते आहे.असेच जर चालले तर अजून काही काळानी लोक हातात तलवार अथवा दाडके घेऊन फिरतील व तुझी जात व धर्म कुठला हे पण विचारतील.
Exactly true
हा उध्दट वाकय्रा कधीही "अभिमानी" होऊ शकत नाही. हा फक्त आणि फक्त "घाबरटं कोकरू" आहे!☺️😊😊या वाकय्राला माहीत आहे, जे लोकसभेला मिळालेले यश आहे ते "क्षणीक" आहे कारण, जेहादी कधी कोणाचेही होऊ शकतं नाही.
आरे एवढी भीती ऊद्वव ठाकरेची तुमचा बाप आहे ऊद्वव ठाकरे आरे कती कुत्रे तुटून पडलेत ऊद्वव ठाकरेंवर तरी ते हत्तीची चाल चालत आहेत
ठाकरे परिवार यांचे कड़े गड़गंज मालमता कशी आली त्यांचा उत्पणाचा स्तोत्र काय ते शेती करतात की व्यवसाय करतात त्यांनी सम्पति बदल लोकाना माहिती ध्यावी ठाकरे परिवार हयानी किती लोकांचे भले केले नाही ह्याची चौकशी सरकरने करावी
सूर्यवंश म्हणतात ते खरे वाटते. हा त्यांच्या युवराजाला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे का?
प्रसारमाध्यम दोन नाही एकाच बाजूनी वाजवतातात
राज साहेब हे दुसरे बाळासाहेब ठाकरे 🙏
या दोगनचे ही अस्तित्व राहिले नाही ते बाला साहेब होते निर्भिड सपष्ट वक्ता त्यांची उनिव कोणीच भरूननही निघू शकते
राज साहेबांचा महाबळेश्वर मधील भिडस्तपणा महाराष्ट्राराला खूप च महाग पडलाय
हो पण त्याच राजसाहेब यांना तुमचा फडणवीस बोलला होता सुपारी बाज ......त्याच काय😅😅??
@@Justfewminutes1 दगडा पेक्षा विट मऊ, एकाच माळेचे मणी
प्रकाश महाजन फार चांगले विश्लेषण करतात
ऊध्दवा काय बरे करावे आपले? महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रीय जनतेला मा. बाळासाहेबानंतर आपण काय दिले? मा. बाळासाहेबानी आम्हाला स्वाभिमानाने जगणेच नव्हे तर महाराष्ट्रियांचा अभिमान करण्यास शिकवले.
मा. हिंदुहृयसम्राट बाळासाहेबानंतर आपण आपला मानसिकच कायापलट नव्हे तर त्यांच्या विचाराशी विसंगतिपूर्ण विचाराने वागत आहात.
म्हणूनच आपले काय करायचे?
Mahajan saheb barobar boltahet.....Samanya manus Bhardla jatoy....
ऊध्दव ठाकरेंच्या लक्षात आले नाही अनिल देशमुखाने आपल्याच जोडीदारीची प्रकरणे जी बंदीस्त होती चव्हाट्यावर आणून परत ताजी तवानी करून कोर्टाला मजबूर केले आहे अगोदर शरद पवारनी शिवसेना अर्धी करायला मदत केली आणि त्याच पार्टिचा माणसाने जेलची वाट खुली करायचा प्रयत्न केला आहे
आता एकच पर्याय राजसाहेब
एक . दिवशी . महाराष्ट्रात गटारी साजरी . होणार
तू तरी किंवा मी तरी मधे देवेंद्र रहाणे अत्यंत गरजेचं आहे किमान राजकारणाची गरिमा तरी जपली जाईल
❤❤❤
वास्तव
आता chya pudharyat "सुसंकृत पण" राहिले आहे का? जनतेचा ह्यात दोष नाही,उघड्या डोळ्याने,जनता हे राजकीय खे बघत आहे.😢
राज ठाकरे हेच हिन्दूतव चे खरे वारसदार।। जय महाराष्ट्र।।।
उदो उदो चांगभल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल तुकाराम बसा 🎉🎉🎉🎉😂😂😂
जुन्नरच्या जंगलातून "दहा बिबटे गूजरातच्या जामनगरला पळऊन नेले"तरी उबाठा च्या गोटात इतकी भयाण शांतता का? तसेच रोज सकाळी संजय राजाराम राऊत याचा "प्रातःर्विधी उरकून घेणारे पत्रकार हि बातमी कशी विसरले?
Modi Aahe tyanche balasahebanchya bhshet Maharashtra lutun Gujratla pathwinare bhadwe Aahet tyancha ilaj kara
मित्रा जुन्नर संगमनेर अकोले च्या जंगलात जवळपास 300 च्या वर बिबटे असतील
नमस्कार माझी पहिली कमेंट ❤
शंकरपाळया ऊठोजी
नमस्कार तुम्हा दोघांना पण
प्रकाश जी❤
मुद्देसूद मांडणी विस्तृत वर्णन
उद्धवला टोळी वाल्याची
भाषा शोभत नाही. पाहीला सुद्धा तो घाबरत असेल.
पालीला पण भीत असेल.
सुशीलजी, फक्त आजचीच नाही तर आधीच्याही तुम्ही घेतलेल्या मुलाखतीतून हे स्पष्ट होते की, तुमची मुलाखत घेण्याची पध्दत अजिबात योग्य नाही. मधे मधे आपण समोरच्याला तोडत असता आणि मूळ मद्दा भरकटतो. मुद्दा पूर्ण होण्याची वाट बघाल तर मुलाखत रंगतदार होईल.
धन्यवाद प्रकाश महाजन आपण शिवसेनेबद्दल जे विचार मांडले त्याच्यावर त्यांनी आत्मपरीक्षण करावे❤😂🎉😢
Dear Sushilji Apan ha Changala video Banawala Prakash Mahajan yanchi Mulakhat Changali zali ahe UBT chi sampavanyachi bhasha amhala avadaleli nahi Koni Rajakiya neta ashi urmat bhasha vaparat nahit Sharad Pawar nusati bhakit karatat Maharashtratil samajik va Rajakiya vatavaran bighadavat ahe pan hi Dadagiri mulich kapvun ghevu Naye UBT la utter denara Ajun bhetat nahi he maharashtrache duradaiv ahe Prakash Joshi 78
महाजनी नव्हे, महाजन
❤😂🎉❤😂🎉❤😂🎉
🎉🎉🎉🎉
आज खर एक हाथी सरकार महाराष्ट्र त हव पण मुख्यमंत्री कठोर भुमीका घेनारा आता जे चालुआहे तस नको वाचवा महाराष्ट्र ला जय महाराष्ट्र
Very well worded thoughts by Mahajan ji 👏🏼👏🏼
Uddhav needs to grow more brain… doesn’t look like he has gone any further than the primitive version!
He’s leading people into a bygone era … and some fans are happily and most enthusiastically being taken there !
सुशिलजी उध्ववं ठाकरे यांनी संपत्ती नव्हे तर बाळासाहेबांचे वैचारिक हिंदुत्वचा वारसा गमावला. व त्यातून आलेले हे नैराश्य आलय
महाराष्ट्रातील सर्व राजकारणी एकत्र आणुन पाहीले तर
आता देवेंद्र फडणवीस हेच सर्व सद्गुण संपन्न नंबर १ नेता आहेत, राजकारणात रहायच असेल तर यांचा कोणीही नाद करायचा नाय.
आता नाद करायचा की नाही करायचा हे तूमच तूम्हीच ठरवायच असतय
जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र
🙏🚩🇮🇳
उध्दव ठाकरेंचां आजवरचा सर्व प्रवास वैर, दुष्टावा, संपवासंपवी, क्रूरता, स्वार्थ, शेखी, दंभ यांनीच भरलेला आहे. असा मुख्यमंत्री कुठल्याही जनतेला कधीही न मिळो
Are you talk on fadanvis ? 😂😂😂 . Maharashtra see .
😂😂 हो हिला 🍉🍉🍉 पाहिजे असणार शिंदे ला पाडून 😂☝️🍉🍉
Kaka.u.b.t.la.kutlya.tri.hospitl.mde.dakwave
Prakashji hi arakshnachi ladhai kami ani sattechi hatghaichi ladhai jast ahe.Samprat paristhiti Yana sattepasun door karnari ahe tyamule ghalmel ani kasavishi ahe.
बाळासाहेबांचा एक तरी गुण किंवा विचार उद्धव जवळ आहे का?
Agdi barobar
उधव ठाकरे काय म्हणाले यापेक्षा त्यांचे अनुयायी त्यावर टाळ्या वाजवतात ते महत्त्वाचे आहे.
🙏🙏👌
साहेब म्हणून त्यांनी आपल्या भावंडांच्या विरोधात सगळ्या भावांची क्रॉस केले
निवडणुका झाल्या की ap+sp+inc+mva+uss होण्याचीच जास्त शक्यता गेल्या दोन वर्शापासून वाटते. आपले काय मत आहे प्रकशजी? त्या दृष्टीने ss+mns+bjp अशीच मांडणी आत्तापासून व्हायला नको का? हरल्यावर पश्चात्ताप करून काहीच होणार नाही. लोकसभेचा धडा.
उ ठा ब सा आता परत उठूच शकत नाही,,😂😅😂