डॉ. आंबेडकरांच्या विचारांची समीक्षा आवश्यक आहे का? Dr Suraj Yengde यांचे जातिव्यवस्थे विरुद्ध भाषण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2023
- Dr. Suraj Yengde (सुरज एंगडे) is one of India’s leading scholars and public intellectuals. Named as one of the "25 Most Influential Young Indian" by GQ magazine and the "Most influential Young Dalit" by Zee, Suraj is an author of the bestseller Caste Matters and co-editor of award winning anthology The Radical in Ambedkar. Caste Matters was recently featured in the prestigious "Best Nonfiction Books of the Decade" list by The Hindu. Caste Matters is being translated in seven languages. Suraj holds a research associate position with the department of African and African American Studies. Suraj's recent appointment was Senior Fellow at the Harvard Kennedy School, a non-resident fellow at the Hutchins Center for African and African American Research, and was part of the founding team of Initiative for Institutional Anti-Racism and Accountability (IARA) at Harvard University. He has studied in four continents (Asia, Africa, Europe, North America), and is India’s first Dalit Ph.D. holder from an African university (University of the Witwatersrand, Johannesburg). Originally from Nanded, he is an International Human Rights attorney by qualification from India and the UK.
3 तासाचा मूवी जर बघू शकता तर 59 मिनिटांचं, समाजासाठी खूप महत्त्वाचं असा हा संपूर्ण व्हिडिओ सगळ्या बहुजनांनी बघायला हवा
जय भिम
Keep it's really....of perfect of speech sir..sir so proud
अरे बाप रे बाप किती अप्रतिम आणि moderating भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलं सूरज सर.. ❤thank u
अतिशय प्रेरणादायी विचार आणि मांडणी भविष्यात आपल्या समाजाला उपयोगी पडेल जय भीम
दुसर्या जातीला नावं न ठेवता फक्त स्वताची प्रगती करतात ते ब्राम्हण❤
ब्राम्हण तुम्हाला अथवा कोणत्याही जातीतील लोकांना कधीही शिव्या देत नाहीत. उलट तुम्ही लोक एकीकडे बुद्धांचे विचार,तत्व सांगता. मात्र गेल्या 70 वर्षांपासून फक्त ब्राह्मणांना शिव्या देत आहात. दुस-यांना शिव्या द्याव्यात हिच बुद्धांची शिकवण आहे वाटते.
म्हणतात जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. मग जातीवरून मिळणारे आरक्षण सोडानं.
He samjayala ase 56 yengade jari aale tari he konich war yenar nahi.
लायकी पाहावी स्वतःची नंतर dr. Suraj येगडे वर बोलावे, education काय तुमचे?
एक अत्यंत चांगल्या विश्लेषण करुन बाबासाहेबांचे विचार मांडण्यात आले आहे.
Dr.Suraj sir is very brilliant and intelligent person and their thoughts process is helpful for building our society united and strong
सुरज भाऊ, तुमच्या विचाराने भारत घडवण्यासाठी हुशार होतकरू विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करावी लागेल.मदतच नाही तर तसे अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.🙏
आवाज इंडिया चे खूप खूप आभार आणि खूप खूप मंगलमय शुभेच्छा..!!💐💐🎉
डॉ.सूरज ऐंगडे सर बोलताना फक्त ऐकतच राहावे असे वाटते..प्रत्येक शब्द न शब्द गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे..
आपल्या पक्षांना, नेतृत्वांना फक्त निळा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरणारा आंबेडकरी तरुण हवा आहे, त्यांना खिशाला पेन लावून कार्यालयात पंख्याखाली खुर्चीवर बसून काम करणारा सुशिक्षित आंबेडकरी तरुण नको आहे,सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नौकरी मिळत नाहीत,पद भरती मध्ये एससी साठी कमी जागा निघत असताना त्याकडे यांचे दुर्लक्ष आहे..याकडे सुध्दा सर्वांनी लक्ष दिले पाहिजे..🙏 15:31 खूपच धाडसाचे आणि परिवर्तनाचा विचार मांडलात सर..!!👍👍
डॉ सुरज एंगडे यांचे व्याखान पुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका येथे झाले पाहिजे . डॉ.बाबासाहेबांचे विचार येणाऱ्या काळातील बौद्ध समाजाची आव्हाने या विषयी चा अभ्यास सर्वांना माहीत झाले पाहिजे .
आंबेडकरी चळवळीला सध्यःस्थितीत नवी दिशा, नवी उमेद, नवा आयाम देवू शकेल अस व्यक्तीमत्व... म्हणजे डॉ. सुरज एंगडे सर..
Case cutting ✂️ karayala pahije
निश्चितपणे खरे आहे आपण लोकांनी राजकरण सोडून अन्य आघाडीवर बिलकुल काम केले नाही
Dr. Suraj Yengde is real champ, intelligent,brilliant 👏👏👏👏👌👌
खरोखरच सुरज इंगळे आंबेडकरवादी आंदोलनाचा खूप लांब पल्ल्याचा विचार करून वर्तमानात कसे आंदोलन चालविले पाहिजे हे सांगतात. अभिनंदन सर.
खूपच प्रमाण बध्द मार्गदर्शन, आणि नवीन पिडी कशी तयार झाली पाहिजे कसे त्यांनी समाजात बाबासाहेबांचे विचार मांडले पाहिजे त्यांनी एका कॅडर म्हध्ये एकत्र येऊन काम केले पाहिजे, वेळो वेळी नव्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत, मार्गदर्शन केले त्या बद्दल खूप खूप आभारी, जय भीम, जय मूलनिवासी जय भारत, जय फुले शाहू, आंबेडकर, सम्राट अशोक,,
जयभीम नमो बुध्दाय सर
आपला खूप चांगला आहे 🌹💐👏
खूप च सुक्ष्म रित्या observation करतो सुरज.
एकदम बरोबर
@@abhijeetsalvi3843aaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAlX kk JkobkKbk
L okhla lÔàallllloàloLv ah
@@abhijeetsalvi3843 p
*आयुष्मान डो. सुरज एंगडे युथ एक्टीविस्ट, मेरा हार्दिक धन्यवाद साधुवाद। आप सही में समाज चेतना को उजागर कर रहे हो, वो बहुत सराहनीय कार्य है।
जय संविधान जय भारत।
फार छान analysis. आजची परिस्थिती काय यावरून आपण आपल्या strategies तयार केल्या पाहिजेत. पण आपण एकत्रित येऊन संघ म्हणून काम केलं तर काम सोपं होइल.
या विषयावर बोलायला दातखीळ बसते
भारतीय संविधान -
२६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
(क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
(ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
(ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
(घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?
मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.
Point aahe 💯💯💯💯
अल्पसंख्याक म्हणुन फायदा मिळतो ना बाकी धर्मांना मग तेवढे बघा. हिंदु मंदिर दिसली मुस्लिम personal law board नाही दिसली
येड झव्या आर्टिकल 25 वाच लागला कायद्याचा गप्पा करायला
Dr. Ambedkar's thought are modern, he becomes relevant at Any Time
खुपच छान विच।र आहेत आभिनदन ईगळे सर
#Ambedkar के विचारो की आज सबसे ज्यादा जरूरत है!
Dr.Suraj,I really appreciate your thought process.
Also habit of critically analysing each social happening.
👌💐
Great, Analysis Dr.Surajsir, Jaybhim 🙏
great lecture by Suraj sir...plz lesson for all youth
Great speech suraj bhai..proud of u.❤
अप्रतिम प्रेरणा दायक व्याख्यान. Thx.
सूरज सर ग्रेट.सलाम तुम्हाला. अभ्यासपूर्ण वैचारिक मांडणी तुमच्या संवादातून व्यक्त होते.
Well researched and prescribed enlightened speech by Suraj sir ..We need many of like him with rational and progressive thinkers . Jai Bhim
कितीही आरक्षण दिले त्यावर खूप शिक्षण घेतले मोठ्या नोकर्या मिळाल्या तरी मनातला न्यूनगंड , कमीपणाची भावना जात नसेल तर कितीही घसा फोडून भाषण दिले, ब्राह्मणांना कितीही शिव्या दिल्या तरीआपणच आपल्याला कमी दर्जाचे समजत असू तर काहीही फायदा होणार नाही.
डॉ.सूरज जी,समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन.वास्तवतेचे जाणीव करून दिली आहे.आजची आवश्यकता काय या वर वास्तव भाष्य.धन्यवाद...
हे मात्र एकदम बरोबर समाजाचा गरजेसाठी समाज बांधणीसाठी समाज तयार नाही झाला पण आता सध्या जाती वरूनच समजाच राजकीय राजकारण चालू आहे.
Brahmins are on their own feet firmly not on anyone's head
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दारू पिऊन डिजे वर गाणी लावून धागड धिंगाणा घालणारे ज्यावेळी समाजोपयोगी कार्य करतील त्यादिवशी प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि सध्याच्या युवकांची मनस्थिती पाहता हे शक्य होणार नाही.
Dr, सुरज एंगडे अतिशय छान प्रबोधन करत आहेत समाजातील सर्वांनीच समजुन घेणे गरजेचे आहे कि आपण कुठे चुकतो याचे विश्लेषण त्यांनी मोठ्या गंभीरतेने सांगितले आहे धन्यवाद सुरज एंगडे ❤❤जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
सर खुप छान विष्लेशन करुन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, जयभीम जयभारत
महोदय असे विचारवंत बहुसंख्येने तयार व्हायला पाहिजेत,जुनाट विचार, जुनाट आचारामधे परिवर्तन व्हावे ही शुभकामना.
Very good Speech Sir Jai Bhim Namo Buddhay Jai Mulniwasi Jai Bharat🙏🙏🙏
खुप महत्वाचे मार्गदर्शन केले सर तुम्ही 🙏 जय भीम 🙏
Brahmin always no 1
Hmmmm jatiwaad karun
Sc st obc always no 1
Namo Buddhay JaiBhim Great speech Dr.Suraj Yengde.Atishay sunder vishleshan aani muddesud mahiti khup pottidkine vichar mandle Saranni.Tarun pidhila ashya vicharachi khup garaj aahe
खूप छान सर🙏
बाबासाहेबांनंतर असा विचार करणारा माणूस पहिल्यांदाच भेटलाय त्याचा उपयोग करून समाजाने घेतला पाहिजे,
सुराज भाऊ तुमचा विचारांची गरज आहे आजकालचा युवांना
अगदी बरोबर । खुप विस्तारपणे सणगीतले 👌👍🙏👏👏
बरोबर आहे शोभेल असेच ओरिजिनल पोशाख घातला पाहिजे.
सुरज सर जयभिम 🙏🌹सॅल्यूट छान विश्लेषण 🙏
जयभीम सर मनाला छेद देणारे व्यक्यान आहे धन्यवाद सर🙏🙏 जयभीम🙏🌹
🙏डॉ. बाबा साहेबांनी धर्म बदलण्या पेक्षा जात बदलण्याचा कायदा करायला हवा होता कोणीही आपली जात बदलु शकतो असा कायदा करावा . सर्व प्रश्न सुटतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुक्ष्म अभ्यास पण आहे.
खूप सुंदर विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे खरंच. सुरज सरांचे आभार.
We are Budhist now, in Budhist religion there is no cast and creed, cast matter is problem of Hinduesm. Be Budhist only, Namo Budhay Jay Bhim.
Suraj beta तुझ्यासारखी नवीन पिढी निर्माण झाली तर शासनकर्ती जमात व्हायला वेळ लागणार नाही पण ही जबाबदारी तूने उचलावी हीच अपेक्षा dhnywad जयभीम
अतिशय अभ्यासू व सुंदर भाषण🎉
Khupach micro thoughts aani vivekwadi vicharsarni Keliy suraj sahebani..salute Boss 👍🙏
तुम्ही जे सांगितलं ते खूप छान पद्धतीने सांगितलं सर हेंच आम्हाला माहीत नव्हतं पण आपण रहायचं कसं हे कळलं जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳👌🙏
खरंच खूप छान समजावून सांगितले आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय भीम
जय मुलनिवासी
जोहार
जय भिम
जय संविधान
Excellent analysis 👏 👍
Suraj you have criticiz e very beautifully,these thoughts must spread in the new generation.
खुपच सुंदर व्याखान. साहेब जयभीम❤
खूप छान सुंदर चांगले विश्लेषण केले आहे
खुप खुप सुंदर प्रबोधन सर
Suraj Sir Really A Proud of You.
Khup Sundar 👌👌
Really Great Sir.
Khup cchan vishleshn Suraj,grv ahe amhala Ambedkari vicharanche nvin pidhi ase taiyar hot ahe, jaybhim
काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे सारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमची राहिल
It's thought-provoking eye-opening insightful ,informative and intellectual , rationalist speech.
Great level of observation and analysis
Khup chan analysis ani khup changle wichar...Jai Bhim , Jai Shivray 🙏🙏
Very good thoughts on Nationality 👍👌
Excellent speech🙏
खूपच छान
बहुत बहुत धन्यवाद सर जी jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏
असे विषय आंबेडकरी मॉबपुढे खूप सावध भाषेत बोलावे लागतात , नाहीतर कुठून चपला येऊन बसतील , कधी लोक तुडलवतील सांगता येत नाही हा आंबेडकरी समाज शीघ्रकोपी आहे.
Khupch chan jaybheem
Excellent...
Great post, you are right 👍👍
Aprtim n sukshm vishleshan... Great speech... Khup Chan muddesud pane smjavile Suraj Saheb... Jaybhim Namobudhay 🙏🙏🙏
Ek number Sir ...KADAKK❤
सप्रेम जय भीम....खूप मार्मिक विचार मांडले 🙏
Very Interesting Speech 👌
बाबासाहेब नि केल आता गरज नाय अशी मानसिकता झालीय आपली.... बाबासाहेब यांचे अनुयायी काय करताय असा प्रश्न आपण आपल्याला च विचारला पाहिजे... जय संविधान
Bhavnikriya lok bgtat parntu babasahebana prerit aslel as kary matra karit nahit hi khup sokantika aahe .
Khupch sundar Suraj dada.❤😊
Read your articles!now priveledged,hearing you ! Proud of you bro !
Great love you for your generous efforts to spreading humanity globally
खुप छान सर
Very good speech thanks alot sir
फक्त ऐकत राहावं अस वाटतं आहे...खूप सुंदर ❤
Great things Dr. Suraj Sir
Jay Bhim Jay Annabhau sathe
Khup sundar mahiti dili Dada..agdi sahajpane sarv samjvls.. ani sarv define kelas
Thank you 🙏
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय कांशीराम
मानसिक बीमार लोक आहेत या देशात, पीढ़ी न पीढ़ी ही स्वीकृत गुलामी आहे..पण आता प्रत्येक स्टेट मध्ये बुद्धिस्ट आहे..29 स्टेट्स आहे...लोक जागृत होत आहे....
सुपर
खतरनाक अभ्यास आहे यांचा. जय भीम
Awesome Spech Sir.
Very nice sir
खुप सुंदर मांडणी
Great:Talk 👍🏻
You are a true man God bless you
Great
Jai Bhim