डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार ना कांग्रेस ने दिला ना भाजप ने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु प्रकाश आंबेडकर यांच्या मागणी नुसार व्हि. पी. सिंग सरकार ने दिला. त्या वेळी व्हि.. पी.. सिंग प्रधान मंत्री होते.
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
राणा दोन्ही कडून अडकले रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणली लोकांच्या दारापुढे हनुमान चालीसा म्हणून विडंबन केलं आणि खोटा जातीचा दाखला आता हे खोटा इतिहास सांगून येणारी विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हां तरीपण ह्यांना अमरावती कर घरी बसवतील
काँग्रेस देशांमध्ये सुरवाती पासुन सत्तेवर होती पण बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याची मानसीक तयारी नव्हती ती व्ही पी सिंग यांनी काँग्रेस मधुन बाहेर पडुन भारतरत्न देऊन सन्मानित केले
आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवा निवडणूक लढत असताना तु महाराष्ट्र मधी नोयता खिचडी हागत होता अन् मुतत होता तुया बजरंग बली कुठे गेला रे आता राजकारण करत बाबासाहेबांच्या नावाचं
आता बाबासाहेबांवर बोलून विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे रवी राणा तरी त्यांना अमरावतीकर घरी बसवतील त्यांनी म्हणजे राणा दांपत्याने परत रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणावी
मतांसाठी जनतेचेच पैसे सरकारी तिजोरीतून महिलांना द्यायचे आणि बहिणीचा फारच काळजी करणारा भाऊ असल्याचे नाटक करायचे. सत्ता मिळाल्यानंतर बहीण-दाजी, भाऊ-वहिनीसह सर्वांना लुटायचे. हे बहिण-भावाचे नाते आहे काय?
काँग्रेस ने. आता बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलं हा पण इतिहास बनला बुद्ध समाज हे कधीही विसरणार नाही बी जे पी ची विचार धारा वेगळी आहे म्हणून नाहीतर कधीच काँग्रेस झो पून ठेवली असती
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
@@MrperfectIcon आंबेडकर हे स्वतः खासदार होते बंगाल मधून दलीत नेते जोगेंद्रणाठ मण्डल यांनी निवडून आणले होते.....म्हणून बाबासाहेब मासुधा समितीचे अध्यक्ष बनले ...
@@Abscrnp148 ते बंगाल चे नाही तर मुंबई चे प्रतिनिधित्व करत होते...कांग्रेस ने त्यांना मुंबई निर्वाचन क्षेत्रामधून निवडूकीत मदत केली होती त्या नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले होते....
कोणी काहीही म्हणो याने दिला त्याण्ये दिला. कुणी नाही दिला हा तर जनतेने दिला आणि थोही हे पहिले महामानव आहे ज्यांना तो भेटला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यासाठी आम्हाला तुमच्या जनरल नॉलेज ची गरज नाही भ्रष्ट राजकारनाण्यो. तुम्हा सर्वांना यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतील.
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
प्रत्येक सिकक्या चे दोन पहलु असतात हा राणा काय सांगतो फक्त त्याच्या हिताच्या गोष्टी सांगेल...एक ही आमदार निवडणून नव्हते आले तरी सुद्धा...मसुदा समितीचे अध्यक्ष कांग्रेसनी च केले होते जे सत्य आहे, ते या राणानी नाही सांगितले, ३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
@@MrperfectIcon काँग्रेस नी पडल नाही पाडलं हे सांगा? संघा बिंघा च सांगू नका, काँग्रेस नी काय राजकारण केलं?आंबेडकरी चळवळीसाठी पूरक,...फक्त दमी leadership tayar केली
अर्धवट सत्य आहे..हा राणा आपल्या हिताच्या गोष्टी सांगेल.... पण ही गोष्ट सांगणार नाही की, एक ही आमदार निवडून नव्हते आले तरी मसूदा समिती चे अध्यक्ष हे कांग्रेसनी च केले होते...
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
मनुवादी नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील पुतळा हटवला...ते राणा ले माहित नाही का...संविधान वाचा ना..तुम्ही हनुमान चालीसा का वाचण्याचे...नाचण्याचे नाटक का करता
चिट्टी मध्ये मुद्दा होता बोलायचा.....राणा स्वतः नाही बोलले कोणी चिट्टी पाठवली त्यांनी हा मुद्दा कडायला सांगितला.... लोकांना माहिती आहे कोणी चिट्टी पाठवली आहे 🍉
तुझे बडा पता है... सिक्के कि एक बाजू होती है दुसरी बाजू कोई नही सुनाता... ३० नवंबर १९४९ को आर्गनाइजर मुखपत्र मे संविधान का विरोध किसने किया था... आर्गनाइजर मुखपत्र किसका है...पढ लेना...
@@MrperfectIcon BJP JINKO..... CONGRESS JINKO......DALITANA KAY MILNAR ?? .....KAHICH KAHI.....CONGRESS SATTA BHOGNAR....AC MADHE RAHNAR.....DALITANA GULAMI KARAVI LAGNAR.....AB YE NAHI CHALEGA ...JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
Navra Bayko la maal kon supply kartoh mahiti kadha... Na yana History mahit Na Yana Mythology mahit Aata Geographic condition var yetil... Yacha pan nirop sambharambh kara yehnarya election madhe.
Fake caste certificate wali, Navneet rana la jagah Dakhavli aahe .. Abki baar dono Rana couple Tadipar.. We don't need Hanuman Chalisa.. In Maharashtra Only 22 oaths of BABASAHEB Ambedkar.. Rana should hear carefully "Iss Desh mein Rehna hai Toh JAY BHIM Bolna hai". - Savindhan Zindabad - Mulniwasi
अरे तुला एवढा जातीची आवड आहे तर काय जातीबद्दल काय काम केलं तू तुझ्या जिल्ह्यामध्ये हे तरी दाखव जेव्हा निवडणुका लागतात फक्त रिझर्वेशन मधून निवडून यायचं आणि जातीच्या माणसांना विसरून जायचं
राणा आर्थिक बजेट असतांना भारत रत्न बाबासाहेब आम्बेडकर वर बोलाची याची ओकात सुध्दा नाही आणी त्यामुडे यांची बायको लोकसभा निवडनुकीत पडली २०१९ मध्दे काग्रेस पार्टी चे समर्थन धेउन हा डुपलीकेट बायको ला निवडुन आनण्यात यशस्वी झाला आणी लगेच ६ महीण्यात सरड्या सारखा रंग बदलून मोदीचे तडवे चाटायला लागला यानी भारत रत्न बाबासाहेब आम्बेडकर वर याची ओकात नाही आणी आता आंबेडकरी जनता येनार्या विधानसभा निवडनुकीत याला पण चारी कोणे चित करणार हे १००% निंचीत वास्तविक आमदार खासदार होण्याची यांची ओकात नाही पण जनतेची महाभयंकर चुक हा झाला आता याला जनता पोते शिवायला पाठविणार
विरोध केला मनलात राणाजी खोटं बोला पण रेटून बोला वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्याची तुमची लायकी नाही बर का इथ बाबा साहेबांचं नाव घ्यायचं आणि बाहेर अनुमान चालीसा पठण करायची हे जमणार नाही बर का राणाजी डॉ बाबा साहेबांच्या नावाने राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार बाबा साहेबांची लेकर जिवंत आहे अजून... राहिला प्रश्न भारतरत्न पुरस्कारचा तो श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरजी बाबासाहेबांचे नातू यांच्या मागणीतून तत्कालीन पंतप्रधान व्हि पी सिंग सरकारने यांनी भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता त्यावेळेस व्हि पी सिंग यांचं सरकार तो काँग्रेसचा नाही...लक्षात आलं का...जय संविधान जय भीम जय शिवराय
हि भाजपची बंटी बबलीची जोडी खूप सत्तेची मस्ती दाखवत होती व विनाकारण अराजक्ता माजवत होती त्यातील बबली ला जनतेनं योग्य जागा दाखवली आता लवकरच बंटी ची वेळ यांना खरं तर फडणवीस ची चाटू किती या विषयावर निबंध लिहायला जर सांगितलं तर हे प्रथम येतील यात कोणतीच शन्का नाही
डाँ. बाबासाहेबांना भारत रत्न ... विश्वनाथ प्रताप सिंह... यांच्या सरकारन... दिल. पण् डाँ.बाबासाहेब आंबेडकर.... विश्वरत्न होते. कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. " जयभीम " या नावातच.... सगळ आल....!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार ना कांग्रेस ने दिला ना भाजप ने दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न पुरस्कार बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु प्रकाश आंबेडकर यांच्या मागणी नुसार व्हि. पी. सिंग सरकार ने दिला. त्या वेळी व्हि.. पी.. सिंग प्रधान मंत्री होते.
बरोबर
वडेट्टीवार आव्हाड रणा आपण हे आधी लक्षात घ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी नरसीहीराव यांच्या काळात मागणी करुन भारत रत्न पुरस्कार मिळाला आहे
Vp singh laa bjp ne 😂
मान्यवर कांशीराम साहेबा मुळे
अरे बाबा बाबासाहेबना काँग्रेस ने पाडले होते अगदी बरोबर बोललात याने तुम्ही
ह्यांच्या असल्या फालतुगीरी मुळे बायको पडलीय,
बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, शेतकर्यांचे प्रश्न ह्यावर बोलले असते तर बरं वाटलं असतं
हा. UP ,बिहार चा भैय्या राणा महाराष्ट्र आमदार होते हेच दुर्दैव 😢
राणा कुटुंब एकदम नालायक आहे.
भारतात बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढा विद्वान काँग्रेस कडे नव्हते म्हणुन मजबुरीने संविधान सभेत घेण्यात आले
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
हानुमान चालीसाचे विडंबन केल्यामुळे राणा विधानसभेत पराभूत होणार
हा. UP ,बिहार चा भैय्या राणा महाराष्ट्र आमदार होते हेच दुर्दैव 😢
राणा दोन्ही कडून अडकले रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणली लोकांच्या दारापुढे हनुमान चालीसा म्हणून विडंबन केलं आणि खोटा जातीचा दाखला
आता हे खोटा इतिहास सांगून येणारी विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत
हां तरीपण ह्यांना अमरावती कर घरी बसवतील
बायकोची जिरली आहे, आत्ता यांची विधान सभेला उत्राऊ
त्याची बायको पडल्याने राणा पागल झाला😂
😂
बबली पडली. आता बंटी पडणार!!!
आम्ही संविधान विरोधकांचा दणदणीत पराभव करणार.
काँग्रेस देशांमध्ये सुरवाती पासुन सत्तेवर होती पण बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देण्याची मानसीक तयारी नव्हती ती व्ही पी सिंग यांनी काँग्रेस मधुन बाहेर पडुन भारतरत्न देऊन सन्मानित केले
राहुल गांधी चांगले आहेत.
काँग्रेसला अाजही " आंबेडकर " नावाची अँलर्जि आहे..............
म्हणुनच .....
बाळासाहेब आंबेडकरांना, निवडणुकित पराभुत करण्यासाठी...
षढयंत्र रचत आलिय.
निवडणुक लागली कि,जातियवादि...
गांडुळ सक्रिय होतात,एवढ मात्र......
नक्की...!
@@bhausahebavhad6443congress ghatak ahe
हनुमान चालीसा म्हणुन मत मिळाली नाही आता डाॅ.आंबेडकराच्या नाव घेतो डाणा
आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवा निवडणूक लढत असताना तु महाराष्ट्र मधी नोयता
खिचडी हागत होता अन् मुतत होता
तुया बजरंग बली कुठे गेला रे आता राजकारण करत बाबासाहेबांच्या नावाचं
हनुमान चालीसा वाचताना आठवण नाही आली बाबासाहेबांची ... नौटंकी बाज
आता बाबासाहेबांवर बोलून विधानसभा वाचवण्याचा प्रयत्न करत आहे रवी राणा तरी त्यांना अमरावतीकर घरी बसवतील त्यांनी म्हणजे राणा दांपत्याने परत रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणावी
बाबासाहेबांना कॉग्रेस ने पाडलं हे १०० / खरं आहे आणि आजही त्यांच्या नातवंडांबरोबर हेच करतात त्यात सर्वच पक्षांच्या समावेश आहे
मुस्लिम लिग ने बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल राज्यातील निवडण आनले होते
फडतूस पलटुराम नौटंकी ऊटपटांग बंटीला पुढील निवडणुकीत पराभूत करा
डॅ बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांना कॉंग्रेस निवडणुकीत पराभव केला
अगदी बरोबर वडेट्टीवार साहेब
200 वेळ तर अध्यक्ष महोदय च बोला😂😂😂
मतांसाठी जनतेचेच पैसे सरकारी तिजोरीतून महिलांना द्यायचे आणि बहिणीचा फारच काळजी करणारा भाऊ असल्याचे नाटक करायचे. सत्ता मिळाल्यानंतर बहीण-दाजी, भाऊ-वहिनीसह सर्वांना लुटायचे. हे बहिण-भावाचे नाते आहे काय?
🤦 याला बोलता पण येत नाही 😂😂😂
मूळचे महाराष्ट्रातील रहिवासीच आमदार झाले पाहिजे त्यांची जागा कोणी हिसकावू नये
संसदेत दैवत छत्रपती शिवाजी महाराज,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व बाहेर हनुमान चालीसा .
जय वंचित बहुजन आघाडी
काँग्रेस ने. आता बाळासाहेब आंबेडकर यांना पाडलं हा पण इतिहास बनला बुद्ध समाज हे कधीही विसरणार नाही बी जे पी ची विचार धारा वेगळी आहे म्हणून नाहीतर कधीच काँग्रेस झो पून ठेवली असती
राणा तुझे तिन महिने राहले
आमच्या साठी एकमेव पक्ष म्हणजे वंचितच राहणार
लोकसभेला बबली पडली आता
विधानसभेला बंटी ला पाडा....जय महाराष्ट्र 🙏🙏
बंटी बबली च्या संभाव्य आपत्यांना भावी आमदार खासदार करा...
राणाजी दारू पिऊन बोलतात व वाटतं पाच मिनिटापूर्वी ते काय बालले ते आठवत नाही त्यांना
व्हि पी सिगं जनता दल ने दीला
या ठिकाणी.. अध्यक्ष महोदय..... एवढ च येतय ह्याला.... मुद्दा काही च नाही
समाधान अवताडे आमच्या तालुक्याचे आहेत जे आज तिथे अध्यक्षा आहेत. खूप अभिमान आहे आम्हाला
केंद्रात काँग्रेस 50 वर्ष सत्तेत असताना काँग्रेसनी 50 वर्ष सत्ता असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
एकही आमदार नसताना मसुदा समितीचे अध्यक्ष कांग्रेसनीच केले होते... ही गोष्ट रवी राणा सांगणार नाही...
@@MrperfectIcon आंबेडकर हे स्वतः खासदार होते बंगाल मधून दलीत नेते जोगेंद्रणाठ मण्डल यांनी निवडून आणले होते.....म्हणून बाबासाहेब मासुधा समितीचे अध्यक्ष बनले ...
@@Abscrnp148 ते बंगाल चे नाही तर मुंबई चे प्रतिनिधित्व करत होते...कांग्रेस ने त्यांना मुंबई निर्वाचन क्षेत्रामधून निवडूकीत मदत केली होती त्या नंतर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले होते....
@@MrperfectIcon आंबेडकर एकदा बंगाल मधून खासदार झाले....नंतर मुंबई मधून खासदार झाले...
Rana is right Atta te prakash Ambedkar padtat padlaya nantar Abhay patlacha satkar kela congress duplicate hai.
तुम्हीं नवरा बायकोने काय काय दिवे लावलेत.😊
. Ali Re Ali Aata Tu Hi Bari Ali
कोणी काहीही म्हणो याने दिला त्याण्ये दिला. कुणी नाही दिला हा तर जनतेने दिला आणि थोही हे पहिले महामानव आहे ज्यांना तो भेटला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यासाठी आम्हाला तुमच्या जनरल नॉलेज ची गरज नाही भ्रष्ट राजकारनाण्यो. तुम्हा सर्वांना यासाठी हजारो जन्म घ्यावे लागतील.
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
एकही आमदार नसताना मसुदा समितीचे अध्यक्ष क्रांग्रेसनी केले होते ही गोष्ट रवी राणा कधीच सांगणार नाही फक्त आपल्या हीताची अर्धवट गोष्ट सांगेल...
तू शिकून राहला का विकासाच्या गोष्टी
बाबासाहेबाना पाडलं हा इतिहास आहे...
प्रत्येक सिकक्या चे दोन पहलु असतात हा राणा काय सांगतो फक्त त्याच्या हिताच्या गोष्टी सांगेल...एक ही आमदार निवडणून नव्हते आले तरी सुद्धा...मसुदा समितीचे अध्यक्ष कांग्रेसनी च केले होते जे सत्य आहे, ते या राणानी नाही सांगितले, ३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
@@MrperfectIcon काँग्रेस नी पडल नाही पाडलं हे सांगा? संघा बिंघा च सांगू नका, काँग्रेस नी काय राजकारण केलं?आंबेडकरी चळवळीसाठी पूरक,...फक्त दमी leadership tayar केली
@@AjayIngle-g7j मुंबई लोकप्रतिनिधी निर्वाचन क्षेत्रातून कांग्रेस च्या मदतीने निवडून आल्यावर ते मसूदा समितीचे अध्यक्ष झाले होते....
@@MrperfectIcon कारण त्यांना गरज होती,...प्रश्न हा आहे लोकसभेला का पाडलं?
महान टग्या राणा...परत आमदार की नाही...जय भवानी
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बीजेपी दोन्ही सारखेच आहेत
पिठासीन अधिकारी त्यांचाच आहे.
Congres ne planning karun akola sit padhali
अर्धवट सत्य आहे..हा राणा आपल्या हिताच्या गोष्टी सांगेल.... पण ही गोष्ट सांगणार नाही की, एक ही आमदार निवडून नव्हते आले तरी मसूदा समिती चे अध्यक्ष हे कांग्रेसनी च केले होते...
३० नवंबर १९४९ मध्ये आर्गनाइजर मुखपत्रात संविधानाला विरोध पण करण्यात आला होता, कोणी केला होता विरोध...?? ते मुखपत्र कांग्रेस चे नव्हते... आर्गनाइजर मुखपत्र कोणाचे आहे...हे पण सगळ्यांनी बघावं....
congress ne khairlanji hatyakand madhye khairlanji la tanta mukt gav ghoshit kele
मनुवादी नी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेतील पुतळा हटवला...ते राणा ले माहित नाही का...संविधान वाचा ना..तुम्ही हनुमान चालीसा का वाचण्याचे...नाचण्याचे नाटक का करता
Rana la jail made taka....jay bhim jay bharat 🙏
राणा दपति वायत आयेत्
काहीच समजत nhi ba याच
Boltahi yetnahi rana Tula
काँग्रेसने भारतरत्न का नाहि दिला एवढा दिवसात ?
नोंद कसली घेतो कामकाजातुन काढुन टाका
या ठीकानी आणि अध्यक्ष महोदय ,याठिकाणी अध्यक्ष महोदय हे या ठिकाणी या ठिकाणी काय आहे?
विश्वरतन आहेत बाबासाहेब
रानाला साध भाषण येत नाही
राणा तुझ्या राजकारणासाठी बाबासाहेब यांचे नाव घेऊ नको तु हनुमान चाळीसा बंद करु नको
चिट्टी मध्ये मुद्दा होता बोलायचा.....राणा स्वतः नाही बोलले कोणी चिट्टी पाठवली त्यांनी हा मुद्दा कडायला सांगितला.... लोकांना माहिती आहे कोणी चिट्टी पाठवली आहे 🍉
राणा तू किती हुशार आहे हे लक्षात घे पहिले
Congress ne BABASAHEBA Bharat Ratna nahi diya ....ye sach hai...
तुझे बडा पता है... सिक्के कि एक बाजू होती है दुसरी बाजू कोई नही सुनाता... ३० नवंबर १९४९ को आर्गनाइजर मुखपत्र मे संविधान का विरोध किसने किया था... आर्गनाइजर मुखपत्र किसका है...पढ लेना...
@@MrperfectIcon UPPAR CLASS SATTA KARTE AAHE ...75 VARSHA PASUN ....CONGRESS...BJP ..UDHAV ...PAWAR .....GARIBANA ....OBC NA ....SC NA KAY MILATE AAHE ....GULAMI ....WA RE WA....KARA AJUN GULAMI ...#GULAMI
@@MrperfectIcon BJP JINKO..... CONGRESS JINKO......DALITANA KAY MILNAR ?? .....KAHICH KAHI.....CONGRESS SATTA BHOGNAR....AC MADHE RAHNAR.....DALITANA GULAMI KARAVI LAGNAR.....AB YE NAHI CHALEGA ...JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2) मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
Dr Babasaheb Ambedkar yana don Vela padale nivdnikit padale Bharat Ratna cogesh ne dila nahi
अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय😂😂😂😂😂😂😂😂
अश्या लोकांचे भाषण पण ऐकू वाटत नाही 😮😮😮😢😮😮😮😢😮😮 यांच्या कडे बघितले तरी राग येतो
Jitendra avhad congressche ki ncp che
हया लोकांना इलेक्शन जवळ आले की ह्यांना विश्वरत्न डॉ हया बाबासाहेब आंबेडकर आठवतात.
भिडे गुरुजींचा बंदोबस्त केला पाहिजे
विकासाचेच राजकारण करावे ना की फक्त हुजरेगिरी लाळघोटेपणा आणि नौटंकी करु नये.
Navra Bayko la maal kon supply kartoh mahiti kadha... Na yana History mahit Na Yana Mythology mahit Aata Geographic condition var yetil... Yacha pan nirop sambharambh kara yehnarya election madhe.
Fake caste certificate wali, Navneet rana la jagah Dakhavli aahe .. Abki baar dono Rana couple Tadipar..
We don't need Hanuman Chalisa.. In Maharashtra Only 22 oaths of BABASAHEB Ambedkar..
Rana should hear carefully "Iss Desh mein Rehna hai Toh JAY BHIM Bolna hai".
- Savindhan Zindabad
- Mulniwasi
बाबासाहेबांना कांग्रेसने विरोध केला आहे. कांग्रेसला मतदान करणे महापाप आहे.
भारत रत्न पुरस्कार केंद्र सरकार ने निकषांचा पूर्ण अभ्यास करूनच दिला.त्यावर अशा कवडीमोल व्यकीच्या राज्य विधान सभेतील वक्तव्याला महत्व देऊ नये.
दोन मिनिटांपूर्वी म्हणतो विरोध केल्यानंतर म्हणतो मी असं बोललो नाही किती लबाडपणा आहे की ऑन कॅमेरा खोटं बोलतो
अरे तुला एवढा जातीची आवड आहे तर काय जातीबद्दल काय काम केलं तू तुझ्या जिल्ह्यामध्ये हे तरी दाखव जेव्हा निवडणुका लागतात फक्त रिझर्वेशन मधून निवडून यायचं आणि जातीच्या माणसांना विसरून जायचं
राणा आर्थिक बजेट असतांना भारत रत्न बाबासाहेब आम्बेडकर वर बोलाची याची ओकात सुध्दा नाही आणी त्यामुडे यांची बायको लोकसभा निवडनुकीत पडली २०१९ मध्दे काग्रेस पार्टी चे समर्थन धेउन हा डुपलीकेट बायको ला निवडुन आनण्यात यशस्वी झाला आणी लगेच ६ महीण्यात सरड्या सारखा रंग बदलून मोदीचे तडवे चाटायला लागला यानी भारत रत्न बाबासाहेब आम्बेडकर वर याची ओकात नाही आणी आता आंबेडकरी जनता येनार्या विधानसभा निवडनुकीत याला पण चारी कोणे चित करणार हे १००% निंचीत वास्तविक आमदार खासदार होण्याची यांची ओकात नाही पण जनतेची महाभयंकर चुक हा झाला आता याला जनता पोते शिवायला पाठविणार
विरोध केला मनलात राणाजी खोटं बोला पण रेटून बोला वा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव घेण्याची तुमची लायकी नाही बर का इथ बाबा साहेबांचं नाव घ्यायचं आणि बाहेर अनुमान चालीसा पठण करायची हे जमणार नाही बर का राणाजी डॉ बाबा साहेबांच्या नावाने राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार बाबा साहेबांची लेकर जिवंत आहे अजून... राहिला प्रश्न भारतरत्न पुरस्कारचा तो श्रद्धेय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरजी बाबासाहेबांचे नातू यांच्या मागणीतून तत्कालीन पंतप्रधान व्हि पी सिंग सरकारने यांनी भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता त्यावेळेस व्हि पी सिंग यांचं सरकार तो काँग्रेसचा नाही...लक्षात आलं का...जय संविधान जय भीम जय शिवराय
झाटी तेरी😂 ब्विवी हनुमान चालीसा वाली.... किस का नाम लिया तूने 😢
राना 😅
हि भाजपची बंटी बबलीची जोडी खूप सत्तेची मस्ती दाखवत होती व विनाकारण अराजक्ता माजवत होती त्यातील बबली ला जनतेनं योग्य जागा दाखवली आता लवकरच बंटी ची वेळ यांना खरं तर फडणवीस ची चाटू किती या विषयावर निबंध लिहायला जर सांगितलं तर हे प्रथम येतील यात कोणतीच शन्का नाही
Rana babli padli atta tuza number
Baghu fasanvis vachvtoy ka tula .
Dr.B.R.Ambedkar yanchya baddal bolnyachi layki ahe ka tuzi shandh 😠
Congress cheater
जनतेची सेवा करत आहेत काय बोलतोय हा माणूस ?
आता नाही का आठवत हनुमान चालीसा...... घेण बाबु... आता कसे झालं....
Rana Adnaav aslela Murkh Manus & Tyachi Bayko.... Hya lokaani Vinakaran kahi pan Aaav aanu Naye.... Hya Lokanchi Layaki nahi Babasahebanche Naav ghenyachi
अध्यक्ष साहेब नवीन आहे
अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,अध्यक्ष महोदय,😅अध्यक्ष महोदय😂😂😂🤦🤦🤦
Kay paltala Rana bhau😂😂😂😂
डाँ. बाबासाहेबांना भारत रत्न ...
विश्वनाथ प्रताप सिंह...
यांच्या सरकारन...
दिल.
पण् डाँ.बाबासाहेब आंबेडकर....
विश्वरत्न होते.
कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
" जयभीम " या नावातच....
सगळ आल....!
Baar security chya agency walyane.... amhala shikwave ka?
Are tu khud kuch kiya nahi na tuje yah state ka kuch hai na public ka kuch hai serf paisa fekeko aur mLA bano
Vikas chi ghoshti kon karth aahe 500 koti chatri talav sondarya kran le lavle pn kam 1 koti che bhi nahi lazz watu dya Ravi bhau
अरे बाबा साहेबांचे एवढे चांगले विचार असतील तुला बाबासाहेबांचे नाव तरी घेता येतं का तुला
Jativadi pakshacha supada saaf Hona aur Manje hona
Hanuman chalisa bolnyache dongh kelay mhanun hanumantane jaga dakhavali yanha
काँग्रेस ने दिला नाही म्हणजे विरोध होताच .आणि आहे पण.तसाच बिजेपी पण. किती लाजीर वानी गोष्ट आहे. दोन्ही ही पक्षा साठी.छी छि.
तुझ्या राजकारणासाठी राणा तु बाबासाहेबांचं नाव घेऊ नको तु कोण आहेस
Tula vidhansabhela nyay milhel, tuzya bayakola nyay dila janateni, bunty babali Maharashtra la badanam karu naka
Baiku Loksabhela Padlina Dokyala Parinam Zhalay
Tyachi bayko padali.Aata to hi Aapatnar vidhansabhela.
बाबासाहेबांना भारतरत्न V.P सिंह सरकारने दिला
Rana tyanna kuni dil nahi dil he naka sangu ,dr.babasaheb ambedkar he bhartiyachya manatil bharatratn hote aahet aani rahtil tumhi naka sangu
हे महाशय या ठिकाणी या ठीकाणी सारखे सारखे बोलत आहेत म्हणून यांना त्यांच्या जागेवर जाऊन बसवा. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🙏 🙏
यांना त्या ठिकाणी नेऊन सोडले पाहिजे,,, जेथे सभागृह राहातं नाही
P m v p singh v parkash aambedkar yani babasahebana bharat Ratner dila yede ho
Are jayre salya Hanuman chalisa tujya todamde hot aata baba saheb aabedakar shivaji maharaj aatavat hi ka salya
Adhyaksh mahoday kuch jada hi nhi bola