🌹🕉️🎵भक्ती बर्वे यांचा अभिनय कमाल!!! त्या सांगत असताना मलाही आजही खूप रडू आलं!! असं वाटलं पूर्वीच्या संपूर्ण समाजाने ही केशवपनाची भयंकर अमानुष प्रथा कशी काय वर्षानुवर्षे सुरू ठेवली?😢😢😢 कोणालाच कसं वाटलं नाही की हे ताबडतोब बंद करण्याची गरज आहे???😡😢😮😡😢😮😡😢😮😡😡😡
@@sawanigodbole9460 आणि ह्या रूढी बंद करण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांचही योगदान मोठं आहे . इंग्रजांच्या मदती मुळेच त्यांना हे कायदे करता आले .
टीव्ही वर ही मालिका बघायचे तेव्हा काही कळत नव्हते. पण लहान लहान दृश्ये कायम आठवत असायची. लाल आलवनातील बाई भक्ती बर्वे होत्या हे ही माहित नव्हतं. फक्त music मध्ये काहीसा बिघाड वाटतोय. दोघींचा अप्रतिम अभिनय.
खूपच सुंदर जुन्या मालिका ! खरच पून्हा टि व्ही वर दाखवायला पाहीजेत ! सध्याच्या मालिका बघाव्याशा वाटतच नाहीत ! ह्या मालिका मुलांच्या अभ्यासाचे दिवस असल्याने आम्ही बघितल्या नाहीत ! मोबा .वर बघताना त्रास होतो
भारतात १८२२ साली इंग्लंडमधून प्रथम याच बी आणून युपीत लागवड केली गेली. त्यानंतरच्या ५० वर्षात मग भारतभर लागवड व्हायला लागली. म्हणजे प्लॉवर सर्वसामान्य व्हायला १५० वर्षे झाली असावीत.
आणि का केला ह्याचा का विचार करत नाही तुम्ही??? त्या वेळच्या काळानुसार ते योग्य होत कारण त्यावेळी स्त्रिया चे कडे वाईट नजर पडू नये म्हणून....पण आता काळ बदलला आहे पुरुष बायकान कडे नाही तर स्त्रिया जातात पुरुषानं कडे....... आणि हे सत्य आहे ...... आणि तसे बघायला गेले तर गुरू चरित्र ले वाईट नका बोलू
@@agodse1 सती प्रथा च उधो उध आहे पण असेही सांगितल आहे की पती गेल्या वर शंकर अथवा विष्णू आपला पती म्हणून जगावे उरलेलं आयुष्य ....विधवा होऊन, आणि असे वागावे जेणे करून पर पुरुषाची वाईट नजर आपल्या वर पडू नये हे सगळे शक्य नसल्यास सती जावे...... आणि कारण अब्रु खूप महत्वाची असते आणि हे सत्य आहे
भक्ती बर्वे आणि सर्व कलाकार मस्त च आहेत पूर्वी मालिका छान च होत्या ❤❤
भक्ती बर्वे यांच्यापुढे नतमस्तक होय ला पाहीजे सगळ्यां सगळ्यांनी ..
Great .🙏🙏
खूप लवकर देवानी बोलवलं 😢😢
Mast serial. Khup chhan vattay baghayla. Parat ashya serial kadhavya.
Bhakti barve legendary ❤❤❤ an mrunal pan ❤❤❤❤❤
खुप छान सिरीयल आहे आमही बघितली होती .अशया सिरीयल आता नाही बनवत .
भक्ती बर्वे...अप्रतिम अभिनय..❤❤
Aprtim abhinay sarvachch👍
Aapratim Abhinay😮
वेषभूषेला 💯 गुण!!
Amchya aai chya ghari hotya ashyach ek mavshi. Bal vidhva. Khup vait. Tyancha photo ahe ajun. Same ashich story hoti. 8-9 varsha chya hotya tevha bal vidhva zalya..😢
Khupch vait
Khupach chan sirial🎉🎉❤
खूप छान, किती वर्षांपूर्वी होती, ब्राम्हणांनी
काय सोसले कशाला दाखवायचे, लेखक ब्राम्हण, दिग्दर्शक ब्राम्हण.
अक्कल गहाण ठेवली आहे वाटत. बघू नका मग
🌹🕉️🎵भक्ती बर्वे यांचा अभिनय कमाल!!! त्या सांगत असताना मलाही आजही खूप रडू आलं!! असं वाटलं पूर्वीच्या संपूर्ण समाजाने ही केशवपनाची भयंकर अमानुष प्रथा कशी काय वर्षानुवर्षे सुरू ठेवली?😢😢😢 कोणालाच कसं वाटलं नाही की हे ताबडतोब बंद करण्याची गरज आहे???😡😢😮😡😢😮😡😢😮😡😡😡
ते सांगण्यासाठी फुले कर्वे आणि आगरकर जन्मावे लागले
अगदी खरं, आजही असच वाईट वाटत
@tejashreepalkar हं! 😥😪😓😭😱😩समाजाचा रागही येतो!😡😡😡😡😡😡
@@sawanigodbole9460 कदाचित धोंडो केशव कर्वे, फुलें यांच्या इतकी मानसिक ताकद,धैर्य बाकीच्या पुरुषांमध्ये नव्हतंच😢😡😭😡😱😡
@@sawanigodbole9460 आणि ह्या रूढी बंद करण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांचही योगदान मोठं आहे . इंग्रजांच्या मदती मुळेच त्यांना हे कायदे करता आले .
भक्तिजींनी आवाजाचे चढ उतार छान दाखवलेत.
टीव्ही वर ही मालिका बघायचे तेव्हा काही कळत नव्हते. पण लहान लहान दृश्ये कायम आठवत असायची. लाल आलवनातील बाई भक्ती बर्वे होत्या हे ही माहित नव्हतं.
फक्त music मध्ये काहीसा बिघाड वाटतोय.
दोघींचा अप्रतिम अभिनय.
खरच.....खरा खरा अभिनय..
मालिका खूप सुंदर पण संगित विरस करते.डायलाॅगसुध्दा ऐकायला येत नाही.पहिले आठ नऊ एपिसोड पाहिले आहेत
Apratim Abhinay aahe
Sagale episode ranget ghala chan aahe serial
I like this seriol
Kiti sunder serial ni baila kiti tras sahan karava lagat hota
मध्ये मध्ये आवाज का येत नाहीय्ये ?
Nice.
Apratim abhinay....bhakti barve ..mrunal...n all
मधे मधे आवाज येत नसल्याने रसभंग होतो.
प्रसाद ओक....... १ नं. अभिनय
हो , पहिल्या पासून शेवटच्या एपिसोड पर्यंत सगळे अनुक्रमे दाखवा
छान एपिसोड अप्रतिम कामं
एक पासून दाखवा नंप्लिज
शेवटी आवाज ऐकू येत नाही
त्या काळी खरंच चहा एवढा रुळला होता?
Hoy
स्टेजवर चूल पेटलेली दाखवणं फार अवघड!! कदाचित टीवीवर म्हणून शूटिंग जमलं असेल.
Chhaabhinay apratim 5:05 5:05
खूपच सुंदर जुन्या मालिका ! खरच पून्हा टि व्ही वर दाखवायला पाहीजेत ! सध्याच्या मालिका बघाव्याशा वाटतच नाहीत ! ह्या मालिका मुलांच्या अभ्यासाचे दिवस असल्याने आम्ही बघितल्या नाहीत ! मोबा .वर बघताना त्रास होतो
त्या काळात फ्लॉवर मिळत होते
😂
मि ळ त हो ते
सगळे कलाकार खुपचं छान खास करून भक्तती बर्वे
मी पण भाजी मद्ये पहिलं मला आश्चर्य वाटल
भारतात १८२२ साली इंग्लंडमधून प्रथम याच बी आणून युपीत लागवड केली गेली. त्यानंतरच्या ५० वर्षात मग भारतभर लागवड व्हायला लागली. म्हणजे प्लॉवर सर्वसामान्य व्हायला १५० वर्षे झाली असावीत.
गुरूचरित्रात सती प्रथेचा उदोउदो केलेला असल्याने मला ते बिल्कुल आवडलं नाही.
Kharach? Mala mahit navhata? Gurucharitra mhanje.. Datta gurunche?
आणि का केला ह्याचा का विचार करत नाही तुम्ही??? त्या वेळच्या काळानुसार ते योग्य होत कारण त्यावेळी स्त्रिया चे कडे वाईट नजर पडू नये म्हणून....पण आता काळ बदलला आहे पुरुष बायकान कडे नाही तर स्त्रिया जातात पुरुषानं कडे....... आणि हे सत्य आहे ...... आणि तसे बघायला गेले तर गुरू चरित्र ले वाईट नका बोलू
ovi sanga.. ugach andharat banduk nako....
@@agodse1 सती प्रथा च उधो उध आहे पण असेही सांगितल आहे की पती गेल्या वर शंकर अथवा विष्णू आपला पती म्हणून जगावे उरलेलं आयुष्य ....विधवा होऊन, आणि असे वागावे जेणे करून पर पुरुषाची वाईट नजर आपल्या वर पडू नये हे सगळे शक्य नसल्यास सती जावे...... आणि कारण अब्रु खूप महत्वाची असते आणि हे सत्य आहे
@@umabapat1680 सती प्रथा मुळात आली कुठून, हे कुणी सांगणार आहे की नाही? रामाच्या ३ही आया गेल्या नाहीत, महाभारतात कुंती ही गेली नाही.....
G