Prakash Ambedkar Full Speech Latur : शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtrarain #rainupdates #manojjarange #marathavsobc #maharashtrapolitics #ekanathshinde #ajitpawar #devendrafadnavis #sharadpawar #Olymipics#prakashambedkar #sharadpawar #latur #marthareservation #obcreservation #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Prakash Ambedkar Full Speech Latur : शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर तेल ओतण्यासाठी उतरलेत
Video Credit: | Prasad Yadav /Producer | Pranav Orke/Editor
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
ओबीसी भावांनो 100 आमदार विधानसभेवर निवडून आणा आणि आरक्षण वाचवा आरक्षण देणारे व्हा
ओबीसी वंचित बहूजन आघाडी यांचा विजय असो
😂😂😂😂😂😂😂
100 % येणार त्यात पण ओबीसी मध्ये पण कुणबी मराठा आहे राज्य....
भारतरत्न डाॕ.बाबा साहेबाचे नातू आहेत , हे शोषित पिडीत संघटन हे सर्व आपल्या आभ्यांस पूर्ण भाषण शैलीत दिसून येते ,धन्यवाद साहेब .
अभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर 🔥
Only VBA jindabad 💙💙
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉🎉
बरोबर.आहे.बाबासाहेबजी.चे.नातु
ओबीसी भावांनो
आपल्या पक्षांच्या नेत्यांना 50%
50%
50%
50%
50%
उमेदवारांची मागणी करा.
देत नसल्यास
ओबीसी आणि वंचित बहूजन आघाडी विधानसभा निवडणूक एकत्र लढा आरक्षण वाचवा आणि आरक्षण देणारे व्हा.
@@dadaraoingle3906 obc samaj bjp la vote krto. Te kattar bjp che astat. Reservation dhokyat aal ki prakash ambedkar saheb athvtat.
100% बरोबर
जरांगे पाटील महाराष्ट्राचे
नुकसान करत आहेत.
यांचेमुळे महाराष्ट्राचे
सामाजिक स्वास्थ्य बिघडत
आहे.
Right 👍
बरोबर वंचित बहुजन आघाडी सही रास्तेपे है
खूपच छान विचार/अभ्यास/व्यक्तिमत्त्व/ स्पष्टवक्तेपणा ❤❤❤❤
ABP Maja जे तारीख दाखवत आहे ती उद्याची दाखवत आहे... 4th pillar ऑफ democracy 😅😅😅
सर्व 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी व कोणतीही जात न पाहता त्यांच्या अडचणीमध्ये धावून जाणारे एकमेव नेतृत्व निस्वार्थपणे बाळासाहेब आंबेडकर
फक्त❤❤ Dr. राजरत्न आंबेडकर साहेब ❤❤
जयभीम धन्यवाद फक्त वंचित बहुजन आघाडी❤
Salute to you sir 🙏 ❤
जरांगे / पवार /याना विमाना मध्यटाकुन अरब समुद्रात टाकले कि. महाराष्ट्र. मुक्त होईल
Jay bhim jay Savidan ❤
प्रत्येक ओबीसींनी मंडल आयोगाचा इतिहास वाचला पाहिजे ओबीसी आरक्षण लढ्यात बाळासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी होते, तेव्हा पंतप्रधान व्ही पी सिंग होते, महाराष्ट्रत मुख्यमंत्री ए आर अंतुले होते, सध्याच्या महायुती, महाविकास आघाडीतील पक्ष विरोधात होते, काहींनी तेव्हा कमंडल रथ यात्रा ही काढली होती
❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व v b a चे सर्व समाजातील वंचित मतदार आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनांच मतदान करणार आहेत, ❤❤
100%Right Saheb
❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤❤
जय मल्हार साहेब
Vba only 🙏🙏🙏
OBC Magnun media LA request ahe ki balasaheb ambedkar yana kiti bhar Bharun response miltot to public LA dakhva 🚩🚩🚩
Only VBA and OBC
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
100% बरोबर
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च, ❤❤
प्रकाश आंबेडकर हे भरकटलेले व्यक्तीमत्व ...
Right Gret Man in India jay bhim jay ShivRay jay fule shau Ambedkar
🎉🎉🎉
VBA jindabad
ओबीसींच्या नेत्यांना आंबेडकर यांच्या संगे या
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤
आंबेडकर साहेब तुम्ही सर्व समाजातील मुला मुलींना फ्री मध्ये शिक्षण मिळावे यासाठी आग्रह धरा तशी मागणीही करा बाबासाहेबांमुळे देशाला संविधान मिळाले आणि प्रकाश आंबेडकरांमुळे देशातील मुला-मुलींना शिक्षण फ्री मिळेल
जय भीम जय ओबीसी
सर्व श्रीमंत मराठे राष्ट्रवादीत आहेत..
सर्व ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे येणारा विधानसभेमध्ये ओबीसीचे 100 आमदार वंचित बहुजन आघाडी कडून निवडून आणून
Only वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कट्टर समर्थक......जय भीम जय संविधान 💙💫🇮🇳
Swara ch wachva aata
आज 30 जुलै 2024 आहे ABP maza आज 31 जुलै 2024 दाखवत आहे.????
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अहो साहेब उद्या जरंगे sc, st मधूनही आरक्षण मागेल. सगें सोयरे लागू केले तर SC मधून सरळ आरक्षण सर्वांना मिळेल.
येडपट आहे ते त्याचा काही नेम नाही कोणत्याही कास्ट मधून आरक्षण मागू शकतो कारण तो तुतारीचा भक्त आहे भक्त
जयभीम जय संविधान ❤
मा. आंबेडकर साहेब आपल एकदम बरोबर आहे कारण संभाजी नगर मध्ये होते तेव्हा स्पष्ट भूमिका सांगितली नाही...... यावरून कळतंय आरक्षण द्यायचं की नाही....... ते आम्ही तर दोन्ही पक्षांना मतदान नाही करणारे तुम्ही आणि दादा एकत्र या मग यांचा सर्व सुपडा साप होतय
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ,,, ❤❤❤
बरोबर
साहेब तिकडे झुंडशाही असल्याने ओबीसी दुसरीकडे राहतात
Jay OBC Jay Bheem Jay sanvidhan
जरांगेला समुद्राचे मध्ये नेहून सोडा,काय शिव्या द्याच्या ते दे म्हणावं
Ashi asanari paristhiti aahe
Only VBA 🙏🙏
💜💜 Dr. राजरत्न आंबेडकर 💜💜
अहो पवार आगपेटी घेऊनच बसलेले झोपलेले असतात, त्यांचे किती अणि किती बोलावे हेच कळत नाही, त्यांचे सारेच कटकारस्थान देव पाहत आहे, जय हो
रयतेतील गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावे ही भूमिका आदरणीय आंबेडकर साहेबांची नेहमी पासून होती आणि राहील ओबीसी आणि मराठा समाज यांचं ताठ हे वेगळं असावं ही भूमिका त्यांची अगोदर पासून होती त्यात त्यांनी निवडनुक येते आहे किंवा जात आहे याचा विचार करून कधीच महाभकास सारखी भूमिका गुळमिळीत ठेवली नाही आणि मतांची गोळाबेरीज करण्यात मध्ये बिझी राहले नाही.त्यांची भूमिका सर्वांना पचनी पडेल च असे नाही पण त्यांनी समाजहितासाठी नेहमीच भूमिका घेतल्या आहेत,आंबेडकर यांच्यावर टिका करने पेक्षा ज्या महाभकास ला तुम्ही मत मारली त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही सर्व पक्षीय बैठकीला का न्हवते त्यांची कॉलर पकडा जाऊन, महाभकास ला मराठा समाज असो,ओबीसी असो दलीत आदिवासी मुस्लीम असो कोणाचं काही देणं घेणं नाही,त्यांना फक्त इलेक्शन जिंकायच आहे.आंबेडकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यांच्या मागणीला समर्थन केलं असे आपले म्हणणे असेल तर मग तुम्ही त्यांना लोकसभेला मतदान का नाही केलं,तुम्हाला आदरणीय आंबेडकर साहेब यांनी आरक्षण मिळवून दिल तरी मराठ असो वा ओबीसी त्यांना कधीच मतदान करणार नाही हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे.जातिद्वेषातून दलीत बहुजन नेत्यांची उपहासात्मक टिंगलटवाळी करने मग त्याने आपल्या फायद्याची किती ही गोष्ट केली असेल तरी,त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा आपल्या सामंती नेत्यांची जाऊन कधी कॉलर पकडान बघा ते तुम्हाला दरवाज्यात उभ तरी करतात का?मराठा vs ईतर कुणी ही असो मराठा समाज कधीच दुसऱ्यांना मतदान करत नाही हा इतिहास आहे आणि सध्या तरी तो इतिहास बदलण्याचे काही चिन्ह नाहीत संभाजी नगर निवडणुकीतून ते स्पष्ट होते तिथं मराठा vs ओबीसी vs मुस्लीम होत तिथं ओबीसी उमेदवार नंबर ३ वर गेला कोण्या मराठा समाजाने त्याला मतदान केलं नाही,आणि गद्दार फड्डार हा विषय तिथं चालला नाही आणि मराठा उमेदवार निवडून आला,गरीब रयतेतल्या मराठा समाजाला हे समजायला पाहिजे की त्यांचं नुकसान हे सामंती मराठा समाजाची गुलामी करण्यामुळे झाल आहे तुम्ही त्यांच्या कडून फक्त एवढीच अपेक्षा ठेवली की त्यांनी तुम्हाला गावगाड्यात दलीत आदिवासी मुस्लीम समाजावर अत्याचार करण्यासाठी अभय द्यावे क्रिमिनल केसेस मधून तुम्हाला सोडवावे.बहुजन आंदोलनाशी आपली नाळ जोडून बदलाच्या प्रक्रियेचा शीलेदार होन्यापेक्षा तुम्ही जातीद्वेषातच धन्यता मानली.
माधव ओबीसी पक्याला ह्या वेळेस मदत करतील का????? आणि जर केली तर ह्याचा फटका कोणाला बसेल?????
आघाडी कि युती???????? कारण पारंपारिक रित्या माधव हा युतीचा मतदार राहिलेला आहे! आणि मराठा दलित आदिवासी आणि मुस्लिम हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे पारंपारिक मतदार आहेत!
मला तर वाटतय ओबीसी जितके पक्याच्या बाजुने वळले तितका फायदा आघाडीचाच हेईल!
You ' r right 👍
100% बरोबर
आपण सामाजिक राजकीय आणि कायदेशीर या तीन बाबींची घालमेल करत आहे.मराठा समाज हा कुणबी आहे हा सामाजिक विषय आहे दोन्ही समाज मोठ्या प्रमाणात शेती उद्योगांन सोबत निगडित आहेत परंतु कुणबी आणि मराठा समाज हे सामाजिक दृष्ट्या एक नाहीत असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे ,आमदार बच्चु कडू यांचे सभागृहातील भाषण आहे ते म्हणतात की महारान पासून तर ब्राम्हण पर्यंत सर्वच मराठा आहेत,मराठा ही कुठली जात नाही अशी ते मांडणी करतात ,Dr अशोक राणा म्हणतात की कोकणा मध्ये तर कुणबी मराठा ठळक फरक आहे मराठा समाज हा तिथे कुनब्या विरुद्ध अत्याचारा मध्ये सामील आहे,आपण ही व्यवहारात बघतील तर कुणबी आणि मराठा यांच्या मधील पोटजाती वेगळ्या आहेत रोटी बेटी व्यवहार तर सोडा तेवढ्यादुर आपण नाही जाऊत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमानपत्र कसे देता येणार, हे थोडी पण बुध्दी असलेल्यांना कळणार नाही, हां ज्यांच्या काही इतीहासिक नोंदी सापडतील त्यांना एखादी कायदेशीर तरतूद करून तसे प्रमाणपत्र देता येतील. सरसकट द्यायचे तर पवार साहेब शिंदे साहेब राणे साहेब ते घेतील का? तसे तर ते त्यांना पण घ्यावेच लागेल.ही गोष्ट बरोबर आहे खरी सत्ता ही ब्राम्हणांच्या हातात आहे ती आज पासून नाही तर 3000 वर्षांपासून आहे आणि ती फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात आहे,पण आपण ती कायदेशीर रित्या कसे साबित करणार कारण न्यायालयात तर संख्यात्मक डाटा मागतात आणि तिथे मराठा (महाराष्ट्र पुरते) समाजाचे प्राबल्य कुणी ही नाकारू शकत नाही आता न्यायालयाला कसे सांगणार की आमचे फक्त चेहरे आहेत खरी सत्ता ब्राम्हणांच्या हातात आहे,प्रशासकीय सेवेत सुद्धा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व आहे गायकवाड आयोगाचा अहवाल नुसार काही ओबीसी नेते सांगतात.खर तर ब्राम्हनी व्यवस्था हा ब्राम्हण एकटा कधी वाचवू शकत नाही आणि नाही तो पुढे घेऊन जाऊ शकत ओबीसी काही अंशी दलीत आणि आदिवासी यांनी ब्राम्हणवाद जिवंत ठेवला आणि आपल्या खांदयावर ओबीसी यांनी खास करून त्याचे ओझे वाहले आणि वाहत आहे.डोके नेहमी ब्राम्हणांचे आणि धड बहुजनांचे राहिले आहे हा इतिहास आहे आणि हा विषय सामाजिक प्रबोधनाचा आहे.
हा सर्व घोळ सामंत्ती नेत्यांनी करून ठेवला आहे त्यांनी का ज्यावेळेला मंडल आयोग स्थापन झाला त्यावेळी त्यांना काही इतीहासिक दाखले देऊन जगतगुरू तुकाराम महाराज किंवा महात्मा फुले काय म्हणतात हे त्यांच्या पुढे मांडून आणि आग्रह करून मराठा समाजाला पण ओबीसी यादीत सामील करून घेतले त्यांनी फक्त मराठ्यांचा जातीअहंकार कुरवाळत ठेवून त्याचा आपल्याला सतत सत्तेत राहण्यासाठी वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि समाजाचे न भरून निघणार असे नुकसान केले.
आता राहिली गोष्ट वंचित ची तर त्यांनी ओबीसी असो वा मराठा असोत कुणाच्या पण बाजूने भूमिका घेतली तरी त्यांना हा समाज काही वोटिंग करणार नाहीत एखाद दोन सोडले तर ज्यांची जागृती पूर्ण झाली आहे तो विषय वेगळा पण समाज म्हणून सध्या तरी ते काही प्रकाश आंबेडकर यांना वोटिंग करतील असे चित्र नाही आणि तेवढे या समाजाचे प्रबोधन आणि जागृती नाही केवळ मानसिक समाधना साठी का असेना मराठा समाज आपले सामजिक आणि राजकीय वर्चस्व सोडेल असे चित्र नाही आणि म्हणून तो प्रस्थापित मराठा समाजाचा हात सोडेल असे चित्र दिसत नाही. पुढील भविष्यात काय होईल सांगता येत नाही.
Only VBA
ओबीसी भावांनो, अशी असणारी परिस्थिती आहे!! 😊
सर आमदार कोणा एखाद्याचे मतावर आमदार होत नसतो त्यांना सर्वाची गरज असते जय विधान जय ओबीसी
बाळासाहेब तुम्ही वंचित साठीच लढा पण राजकारण आणू नका नाहीतर तुमची शून्य किंमत होईल
Only VANCHIT BAHUJAN AAGHADI 🎉.
Absolutely Right...
सत्य
Jay OBC Jay BHIM
बाळासाहेब खासदारकीला पडल्यामुळे त्यांचे आरक्षणाबाबत वक्तव्य भरकटलेल्या आहेत राजकीय अक्ष
कसा पोटी आता ते काहीही वक्तव्य करत आहेत
आता BJP ची सुपारी घेतली उघड पणे.. इतके दिवस मागून होते आता फ्रंट ला आले
BJP ची तयारी सुरू झाली
V b a viji how
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या OBC आरक्षण बचाव लॉंगमार्च ने हे सिद्ध केले की, VBA सोडून इतर आरक्षण विरोधी पक्ष हे OBC आरक्षणाची लढाई लढू शकत नाही. ॲड. बाळासाहेब आंबेडकर ओबीसींच्या आरक्षणाचा इतिहास घडवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली OBC आरक्षण वाचवा हा भारतातील पहिला लाँग मार्च आहे. ते ओबीसी आरक्षणाचा इतिहास लिहित आहेत.
साहेब लोकसभेला निवडून येण्यासाठी जरांगे पाटलांच्या कालपर्यंत पाठिमागे फिरत होते..हातात काही आल नाही म्हणून पार्टी बदल लिये...🙂
आभारी आहे भाजप जावई Bjp B tim जय संविधान जय भीम
बाळासाहेब मराठा आरक्षणावर जरांगे बोलत असताना मध्येच धनगराना एसटी तुन आरक्षण मागा असे म्हणतात त्यांना एसटी व धनगराना भांडण लावायचा धंदा सुरू केला आहे हे काय गोडबंगाल आहे हे विचारा की जरांगेना
Reservation in private sector is must and make statuary laws this demand also insist also open New public sector and rejuvenate public sector too to fulfill the employee in respective sector is today need insist government forcefully
Bhavano dokyatun apan manuvad purnapane kadhun balasaheb ambedkaranche hat balkat kara aarakshan vachel ani Vidhan sabhet apale mla suddha jasta pramanat nivdun yetil.jai shivray jaibhim.
अंदरसे कुछ और बाहर से कुछ असं आहे तुमच
Bjp savidhn sathi dokha ah jay bheem jay savidhn
😅 288 पैकी आरक्षित किति आसनार आहेत.. पक्या ऐढ्यात काडतोय.....
Jay Bhim sir satymeva jayate Bhavtu sab manglam bhaujan Hitay Bhaujan sukhay jay jambudip jay VBA jay savidhan 🙏🏼👍👍👍🙏🏼
Obc नेत्यांना आणि मतदार यांना पेसा भेटला कुठून तरी तें तिकडे पाळतात त्यांना बाकीच्यांचं काही देण घेणं नही तीच परिस्थिती sc st ची आहे जर हे सर्व एका जागी आले असते तर देसायचं चित्र वेगळं असत
शुद्र की पाटील मोड़ कोन छलांगें पाटील सागतील
तुम्ही सगळे तेल पेट्रोल डिझेल गॅस टाकणारे आहेत
पण कुणबी मराठा जो ओबीसी आहेत मग त्यांना मीळेल
तुम्ही महाराष्ट्र भर फिरून तेल ओतत आहे
Nalayak aaheska vichyar karun bol jara lokana sarv samajt pavar Kay karnyacha prayatna kartoy.
@TanmayPa अगदी बरोबरtre-fh7np
U haven't ur. Symbol still now it's curious
ABP माझा तारीख चुकली का काय
Only VBA jaibhim
अन् तू काय करतोय रे खोकेबाजा😂😅
प्रकाश अंबेडकर देव मानतात का ?
देव मानल्याने आणि न मानल्याने काय फरक पडणार आहे.
@@santoshlokhande8055 देवा चे नाव घेऊन पंतप्रधान होता येते 😜😂😃
शरद पवार साहेब यांनी मराठा समाजाची वाट लावली ते स्वतः ओबीसी मधून आहेत कुनबी मराठा त्यांना मराठ काई घेणे देणं नाही
Modi is OBC.
Prakash Ambedkar should first say whether he agrees to share his reservation quota with marathas?
याला तो स्वतः सोडून सगळेच कटकारस्थानी व लबाड दीसतात... खरंतर याचंच व्यक्तिमत्त्व संशयास्पद व बोगस वाटतं
दोघेही सारखेच,
महाराष्ट्र राज्यातील जनता सुज्ञ आह.कोणते राजकीय पक्ष तापलेल्या परीस्थितीचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी विरोधाभास निर्माण करुन संभ्रम पसरविण्याचे काम करतात हे जनता ओळखून आहे.संविधानाने दिलेला एक मतांचा अधिकार जनता व्यर्थ गमावत नाही.
BJP बचाव आंदोलन...
Skein var 31 july nahi 30 july liya niuj vale
MARATHA 180 amdar nivdun yetil Ashi asnari paristiti aahie ....
Gharaneshahi
औरंगेजेब च्या कबरेवर जाऊन नमाज पडणारा पुरोगरामी आंबेडकर. अस्थिर मनस्थिती नेता
तुम्ही बीजेपी बचाव काढा
By not being part of MVA, and India Alliance, Prakash Ambedkar has shown whose side he is on. He thinks he can fight for reservations alone? or he is planning to take RSS help for this cause?
Congress MLA casted the vote in favour of BJP and RSS in recent Legislative Council election? What is your Stance?
GETTING FUNDS FROM MODI TO DAMAGE MAHAVIKAS AGHADI HE IS AGENT OF MODI R.S.S BUT PRETENDING AS VANCHIT LEADER