पत्रकार लोक मला कधी योग्य वाटलेच नाहीत .. पण ज्या निर्भीड पने तुम्ही पत्रकारिता करताएत सल्युट आहे भाऊ तुम्हाला खूप छान .. गेल्या 20 दिवसापासून तुमचे चॅनल पाहतोय .. या भाऊ ची न्याय मिळण्यासाठीची तळमळ दिसते .. great work
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
खरी गोष्ट जनतेपुढे आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे आभारी आहोत. संतोष देशमुखांना न्याय आपण मिळवून देणे खूप खूप गरजेचे आहे. आणी तुम्ही ते निडरपणे मांडू देण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणून धन्यवाद.
नमस्कार सर मि आज पर्यंत कुठल्याच चॅनल वर मी आजपर्यंत कमेंट्स केली नाही परंतू आज आपली तळमळ पाहून खूप आनंद झालाय आणि बातमीत जे मुळ शोधून काढण्याचे प्रयत्न करीत आहात या कार्याबद्दल आपले आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप अभिनंदन
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
मुंबई तक..बीड तक पोहोचले याचा अर्थ न्याय मिळण्याची थोडीशी आशा जिवंत झाल्यासारखे वाटते आहे.. ओंकार भाऊ निर्भिडपणे पत्रकारिता सुरू ठेवा तुम्ही एका निस्पृह सरपंचाला व अख्ख्या मस्सा जोग गावाला सोबतच महाराष्ट्राला न्याय मिळवून देणार आहेत..
खुप ग्रेट सर.. तुम्ही सीबीआय पेक्षा चांगली इन्फॉर्मेशन देताय...मला कळत नाही इतकी माहिती तुम्ही मिळवू शकत मग पोलिस यंत्रणा काय करते.विचार करण्या सारखी गोष्ट आहे.रजाकानी लोकांनी पोलिस यंत्रणा पण हातात घेतली आहे.सलाम सर तुमचा निर्भिड पत्रकारितेला....एक कर्तुत्व संपन्न माणसाचं नाहक बळी घेतला जातो.इतके गुन्हे जर त्या घुळे वर आणि वाल्मीक करडवर दाखल आहेत मग तो बाहेर बींधास फिरतोय त्याला पोलिस अटक का करत नाही.
ओमकार, फारच सुंदर पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या घटनेची इस्तंबूत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद! महाराष्ट्रला शरमेने मान खाली घालायला लावणारी अशी अघोरी घटना घडली! एका चांगल्या होतकरू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला! संतोषच्या कुटुंबाची कधीही न भरून येणारी अशी हानी, सत्तेत बसलेल्या निर्लज्ज नराधमांनी घडवून आणली आणि त्यांना योग्य शिक्षा मिळेल का... याबाबत महाराष्ट्र साशंक आहे! संतोषच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 😢 तसेच एवढी निर्भिड पत्रकारीकता करताना आवश्यक ती स्वतः ची काळजी घ्यावी!
आज महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा अभिमान वाटतो सर्व परिस्थिती न्यायाच्या विरोधात असताना लोकशाही चा एक खांब अजून बळकट आहे🙏🏻धन्यवाद मुंबई Tak news
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो... पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल..
भाऊ मी इतक्या दिवस बोल भिडूचा फॅन होतो. पण खरंच आज ही तुमची बातमी पाहून.. सलाम करतो मी तुमच्या पत्रकारितेला. आणि विश्वास वाटला की तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आज माणुसकी जिवंत आहे. सलाम भाऊ तुम्हाला.
भाऊ तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...👌👌👌 सध्या महाराष्ट्र राज्याचे राजकारण चालू आहे ते अतिशय नीच पातळीचे चालू आहे... भाऊ तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची महाराष्ट्र राज्याला नव्हे तर अखंड भारत देशाला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे👍👍👍👍
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
पत्रकार खूप आहेत आणि मीडिया पण यात खरा पत्रकार आणि त्या पत्रकाराचा खरा न्यायिक आवाज दाखवून देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव पत्रकार,... असाच लढा देत रहा संपूर्ण महाराष्ट्र सोबत तुझ्या
असा पत्रकार / न्यूज रिपोर्ट होने नाही , खूप छान रिपोर्टर, निर्भीड बातमी सांगणारा, अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा, मुंबई तक मध्येच काम करणारा एक नंबर माणुस 🎉🎉🎉
अप्रतिम ओमकार फारच सुंदर विश्लेषण..... कायदेशीर बाजू भक्कम होण्यास मदत होईल अगदी वकिलांना देखील हे विश्लेषणात्मक मांडणी उपयोगात येथील.. धन्यवाद आपण न्याय देत आहात पत्रकारितेला
गोपाल सर, अतिशय उत्तम अशी अभ्यासपूर्वक तुम्ही मस्साजोग प्रकरणाची माहिती दिली त्यामुळे संतोष अण्णा यांना न्याय मिळविण्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद, सरकारी वकिलांना न्यायालयात उपयुक्त आहे याची नोंद घ्यावी हीच अपेक्षा, कॅमेरे मन चे आभार 🙏
ओंकारजी, याला म्हणतात " Reporting"...documents सह chronology एकदम जबरदस्त पद्धत.... चालू ठेवा सर ..हे प्रकरण धसास जाईपर्यंत... खूपच छान पत्रकारिता.. निर्भिड....
अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही साध्या सरळ भाषेत सामान्य जनते समोर मांडून खरं कुठं काय कोणी व कसं केलं व यात कोण कोण दोषी आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी कमी वेळात समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खरंच खुप खुप आभार,हाडाचा पत्रकार कोण कसा असतो हे तुम्ही आज दाखवून दिलं, नुसतं टिआरपी साठी बातम्या देऊ नयेत तर त्यात सत्य काय आहे खरं काय आहे हे मांडता आलं पाहिजे, असो पण तुमचं काम खरंच खुप छान वाटलं अगदी डोळ्यात पाणी आलं तुमच्या ही माहिती सांगताना द ग्रेट & गुड पत्रकार...👌🙏👍
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो.. पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल. Super 👌
सर खरच तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही आज जी महिला चा interview घेतला ना मत्साजोग मध्ये जलसमाधी चा वेळे तर ते खूप खूप...! कारण महिला चा मनामध्ये आज पण भीती आहे की वाल्मीक कराड जर सुटला तर तो नंतर या कुटुंबला किंवा गावाला किती त्रास देईल
ओमकार, आपलं अभ्यास पूर्ण विश्लेषण फार आवडलं
सुंदर विश्लेषण 👍
खुप सविस्तर माहिती दिली ❤
पत्रकार लोक मला कधी योग्य वाटलेच नाहीत .. पण ज्या निर्भीड पने तुम्ही पत्रकारिता करताएत सल्युट आहे भाऊ तुम्हाला खूप छान .. गेल्या 20 दिवसापासून तुमचे चॅनल पाहतोय .. या भाऊ ची न्याय मिळण्यासाठीची तळमळ दिसते .. great work
काय निर्भीड घटना होण्या आधी कुठे असतात असले पत्रकार ? राजकारणात दोनच घर असतात ? आपण फक्त म्रुत्यु झालेल्या ना सहानुभूती पाहतो का ?
😅
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
Correct 💯
होय नक्कीच
खरी गोष्ट जनतेपुढे आपण आणण्याचा प्रयत्न केला आहे आभारी आहोत. संतोष देशमुखांना न्याय आपण मिळवून देणे खूप खूप गरजेचे आहे. आणी तुम्ही ते निडरपणे मांडू देण्याचा प्रयत्न करीत आहात म्हणून धन्यवाद.
कसल्याही दड़पणाला बळी न पड़नारा रिपोर्टर ❤❤❤ keep doing dashing reporting bro we always support u
पत्रकार पश्चिम महाराष्ट्र राज्याचा आहे.
सत्याचा विजय असो
काबूल मधून रेपोर्तींग नाही 😂😂😂
सत्यमेव जयते जनता तुमच्या सोबत आहे
@@saandeepwaghmodee6026 😂
खूप छान आपली पत्रकारिता आहे धन्यवाद भाऊ
हो ना नाहीतर तो सुशील कुलकर्णी लाज पण वाटतं नाही त्याला म्हणतो राजकारण चाललय
@@Sameerbro536आयते नेहून पदावर बसवले कि असेच होते
नमस्कार सर मि आज पर्यंत कुठल्याच चॅनल वर मी आजपर्यंत कमेंट्स केली नाही परंतू आज आपली तळमळ पाहून खूप आनंद झालाय आणि बातमीत जे मुळ शोधून काढण्याचे प्रयत्न करीत आहात या कार्याबद्दल आपले आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप अभिनंदन
अप्रतिम रिपोर्टर👍👌👌👌👌👌
सध्या देशामध्ये अशा रिपोर्टची गरज आहे...
खूप कमी पत्रकार आहेत जे 🙌🏻😇👏🏻 सत्याला न्याय मिळवण्याच्या साठीचा आवाज होतात...त्यातलं हे एक व्यक्तिमत्व सॅल्यूट आपल्या कार्याला.......👏🏻😇🙌🏻🚩
बरोबर
Roj 8 shetkari atmahatya kartatat tenva he kuthe asatat?tohi khunach nahi ka?TRP ale ki patrakar ani challel active honarach 😂😂😂
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
एक नंबर reporting साहेब
मुंबई तक..बीड तक पोहोचले याचा अर्थ न्याय मिळण्याची थोडीशी आशा जिवंत झाल्यासारखे वाटते आहे..
ओंकार भाऊ निर्भिडपणे पत्रकारिता सुरू ठेवा तुम्ही एका निस्पृह सरपंचाला व अख्ख्या मस्सा जोग गावाला सोबतच महाराष्ट्राला न्याय मिळवून देणार आहेत..
अप्रतिम पत्रकारित ओमकार सर
सर, अतिशय योग्य माहिती दिली, मस्साजोग आरोपीचा इन्क काउंटर करायला पाहिजे,तरच बिजीपी सरकारची प्रतिमा उंचावल, आणि महाराष्ट्र त कायद्याचं राज्य येईल
न्याय मिळणार नाही १०१%मुख्य पाठीशी उभे आहेत
खुप ग्रेट सर.. तुम्ही सीबीआय पेक्षा चांगली इन्फॉर्मेशन देताय...मला कळत नाही इतकी माहिती तुम्ही मिळवू शकत मग पोलिस यंत्रणा काय करते.विचार करण्या सारखी गोष्ट आहे.रजाकानी लोकांनी पोलिस यंत्रणा पण हातात घेतली आहे.सलाम सर तुमचा निर्भिड पत्रकारितेला....एक कर्तुत्व संपन्न माणसाचं नाहक बळी घेतला जातो.इतके गुन्हे जर त्या घुळे वर आणि वाल्मीक करडवर दाखल आहेत मग तो बाहेर बींधास फिरतोय त्याला पोलिस अटक का करत नाही.
खरंच तुम्ही योग्य postmartam केलं आहे. तुमच्यासारखे लोक पत्रकारितेमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे तरच सरपंचाच्या कुटुंबाला खरा न्याय मिळू शकेल
.
अत्यंत विस्तृत माहिती, एव्हढा चांगला रिपोर्ट प्रथमच बघण्यात आला.
ओमकार, फारच सुंदर पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या घटनेची इस्तंबूत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!
महाराष्ट्रला शरमेने मान खाली घालायला लावणारी अशी अघोरी घटना घडली! एका चांगल्या होतकरू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला! संतोषच्या कुटुंबाची कधीही न भरून येणारी अशी हानी, सत्तेत बसलेल्या निर्लज्ज नराधमांनी घडवून आणली आणि त्यांना योग्य शिक्षा मिळेल का... याबाबत महाराष्ट्र साशंक आहे! संतोषच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत 😢
तसेच एवढी निर्भिड पत्रकारीकता करताना आवश्यक ती स्वतः ची काळजी घ्यावी!
आपल्या पत्रकारितेला Salute
पहिल्या दिवसापासून तुम्ही असते तर खूप माहिती मिळाली असती
Mumbai Tak good job.
देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज बना शेवटपर्यंत
देशाला... ह्याच पत्रकारितेची गरज आहे. अभिनंदन सर तुमचं.!
आज महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा अभिमान वाटतो सर्व परिस्थिती न्यायाच्या विरोधात असताना लोकशाही चा एक खांब अजून बळकट आहे🙏🏻धन्यवाद मुंबई Tak news
अप्रतिम....
पत्रकारिता...सलाम
Good reporting
Right
आजपर्यंत पहिल्यांदा एवढा धडाडीचा आणि निर्भीड पत्रकार माझ्या आयुष्यात मी बघितलेला. All the best 👍
Omkar saheb great work keep it on
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो...
पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल..
1 ch nambar
भाऊ मी इतक्या दिवस बोल भिडूचा फॅन होतो. पण खरंच आज ही तुमची बातमी पाहून.. सलाम करतो मी तुमच्या पत्रकारितेला. आणि विश्वास वाटला की तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून आज माणुसकी जिवंत आहे. सलाम भाऊ तुम्हाला.
आरे भाऊ बोल भिडू विश्लेषण करणारं channel आहे त्यांचा आणि पञकारीतेचा काहीही संबंध नाही..
बरोबर भाऊ बोल भिडू आता काहीच कामाचं नाही राहाल
Great patrakarita
धंन्यवाद साहेब खरच तुमच्या सारख्या पत्रकारांची गरज महाराष्ट्राला आहे
निर्भिड आणि वास्तव समोर तुम्ही मांडत आहेत ❤
Khupach chhan.. ekmeva nishthavanta , kartutvavan pakrakar and channel ❤
18:29 रिपोर्टरच्या डोळ्यात पाणी आलंय 😢
Ek number reporting
सलाम केला तुझ्या कामाला
भाऊ तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम...👌👌👌 सध्या महाराष्ट्र राज्याचे राजकारण चालू आहे ते अतिशय नीच पातळीचे चालू आहे... भाऊ तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची महाराष्ट्र राज्याला नव्हे तर अखंड भारत देशाला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे👍👍👍👍
हो पण लोक एवढ्या मस्त कमेंट करत आहेत की हा पत्रकार खूप चांगला आहे हा पत्रकार कुठून निर्भीड आहे सगळ्या लोकांना माझा एक प्रश्न आहे हा पत्रकार स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन या बातम्या करत आहे कधी जर या पत्रकारावर संकट आलं तर आपण या पत्रकाराच्या पाठीमाग एक दिवस आपण उभे राहू का हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे आपण बातम्या पाहतो आवडल्या तर बरे वाटतात नाहीतर सोडून देतो परंतु हा पत्रकार स्वतःच्या परिवाराला सोडून समाजासाठी एवढं सगळं निर्भीड पत्रकारिता करतो त्याच्या आयुष्यात जर कधी संकट आलं राहणार का आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे..?
खरे वास्तव समोर आले आहे
पत्रकार साहेब चे खुप चांगल काम उत्कृष्ट
पत्रकार खूप आहेत आणि मीडिया पण यात खरा पत्रकार आणि त्या पत्रकाराचा खरा न्यायिक आवाज दाखवून देण्याचा प्रयत्न करणारा एकमेव पत्रकार,... असाच लढा देत रहा संपूर्ण महाराष्ट्र सोबत तुझ्या
खूप छान
अगदी स्पष्ट व चांगले विश्लेषण केले आहे जाणूनबुजून केस दाबण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसून येते
ऐक नंबर काम करतो भाऊ तू...❤
सलाम पत्रकार साहेब
निर्भीड पत्रकार सलाम...👍👍👍
महाराष्ट्राला अश्या पत्रकारांची गरज आहे
धन्यवाद पत्रकार मुद्दे सुंदर पुरावा देत मुलाखत देऊन सत्य बाहेर आणुन सर्व समाज व सरकार यांना झालेल्या प्रकाराबद्दल दिशा दिली आहे
Ha reporter saglyat best reporting kartoy 👌. Akkha TH-cam aani mainstream media eka bajula aani ha reporter eka bajula. Salute 👌.
# Reporting .कसी आसावी खुप खुप धन्यवाद सर आणि मुम्बई तक❤❤❤❤❤❤
एकच नंबर रिपोर्टर
असा पत्रकार / न्यूज रिपोर्ट होने नाही , खूप छान रिपोर्टर, निर्भीड बातमी सांगणारा, अभ्यासपूर्ण वक्तव्य करणारा, मुंबई तक मध्येच काम करणारा एक नंबर माणुस 🎉🎉🎉
खूप छान reporting.....
मुद्देसूद, परखड,सामान्यांना समजेल असं आणि निर्भीड....
एक नंबर
Super sir please आसच चालु ठेवावेत खुप खुप आभार आणि अभिनंदन ❤❤❤❤❤love you sir
मोरे.... आता काय पप्पी घेतो की काय सरांची 😂😂😂😂
@semmytt372 आरे क्या हुआ बछु
तुमचे खुप खुप धन्यवाद सत्य समोर आणल्या बद्दल भाऊ
छान संकलन 👌
धन्यवाद भावा..❤ सत्य पत्रकारिता
Chhava ❤. Ha reporter pudhe janar . Kadak mitra
Nhi dada.. ekhadya septic tank mdhe bhetnar.. aajchya govt mdhe khr bolnare mrtat
Good job omkar 👍🚩
दादा एक नंबर. धस साहेब यांना सुद्धा हे डिटेल सांगता येत नाही त्याचं बोलणंच कळत नाही. मात्र दादा तु खुप छान सांगितलं.
नंबर एक पत्रकारिता
अप्रतिम ओमकार फारच सुंदर विश्लेषण..... कायदेशीर बाजू भक्कम होण्यास मदत होईल अगदी वकिलांना देखील हे विश्लेषणात्मक मांडणी उपयोगात येथील.. धन्यवाद आपण न्याय देत आहात पत्रकारितेला
Good work 🙏🙏👏
जबरदस्त पत्रकार......
गोपाल सर, अतिशय उत्तम अशी अभ्यासपूर्वक तुम्ही मस्साजोग प्रकरणाची माहिती दिली त्यामुळे संतोष अण्णा यांना न्याय मिळविण्यासाठी महत्त्वाची आहे. तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद, सरकारी वकिलांना न्यायालयात उपयुक्त आहे याची नोंद घ्यावी हीच अपेक्षा, कॅमेरे मन चे आभार 🙏
रिपोर्टर...एक नंबर ❤
सलाम दादा तुझ्या कार्याला
Thanks!
ओंकारजी,
याला म्हणतात " Reporting"...documents सह chronology एकदम जबरदस्त पद्धत.... चालू ठेवा सर ..हे प्रकरण धसास जाईपर्यंत... खूपच छान पत्रकारिता.. निर्भिड....
तुमच्या सारख्या पत्रकाराची खरंच गरज आहे देशाला ..
छान माहिती देतात
बेस्ट पत्रकार साहेब आपले खूप खूप धन्यवाद
अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही साध्या सरळ भाषेत सामान्य जनते समोर मांडून खरं कुठं काय कोणी व कसं केलं व यात कोण कोण दोषी आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी कमी वेळात समजावून सांगितली त्याबद्दल तुमचे खरंच खुप खुप आभार,हाडाचा पत्रकार कोण कसा असतो हे तुम्ही आज दाखवून दिलं, नुसतं टिआरपी साठी बातम्या देऊ नयेत तर त्यात सत्य काय आहे खरं काय आहे हे मांडता आलं पाहिजे, असो पण तुमचं काम खरंच खुप छान वाटलं अगदी डोळ्यात पाणी आलं तुमच्या ही माहिती सांगताना द ग्रेट & गुड पत्रकार...👌🙏👍
superb reporting
पत्रकारिता वर लोकांचा विश्वास राहिला नाही त्या सर्वांवर छेद देऊन तुम्ही जे पत्रकारिता करता त्याला आमचा सलाम आहे
Intelligent reporter
Very true reporting
जबरदस्त रेपोरटिंग ओमकार भाऊ सगळी लॉबी खोलून काढली 👏👏👏
धन्यवाद हे सर्व निष्पक्ष पणे मांडल्याबद्दल ❤❤
1 no 🎉❤🎉
आपले मुंबई तक चे खूप खूप धन्यवाद आभार
निर्भिड पत्रकार......💯
धन्यवाद भाऊ🙌❤️
ग्रेट पत्रकार
अत्यंत योग्य न्यूज चॅनेल 🎉🎉
अप्रतिम न्यूज रिपोर्टर 🔥 🔥
ओंकार, निर्भीड व अभ्यासपूर्ण पत्रकारिता 🙏🙏
Great sir 👌👌
प्रथम आपल्या धाडसी पत्रकारितेला सलाम आतापर्यंतचे सखोल विश्लेषण कुठल्याच माध्यमांनी केलेले नाही पुन्हा एकदा धन्यवाद
खुप सुन्दर माहिती.. ही माहिती भक्तांना दाखवायला पाहिजे
ओंकार सर मस्त विश्लेषण केल
पत्रकारिता आवडली तुमची...... मनापासून धन्यवाद
खूप छान पत्रकारिता....❤आशा पत्रकार लोकांची गरज आहे महाराष्ट्र राज्याला....
खरच पत्रकार हुशार आहे
हा माणूस पत्रकारितेच्या क्षेत्रात शोभून दिसतो.. पत्रकारितेमध्ये तुमच्यासारखे पत्रकार असतील तर सर्व सामान्य माणूस न्यायाच्या उंबरठ्यावर कायम उभा राहिल.
Super 👌
👌👌👌 मित्रा सत्य पत्रकारितेबद्दल अभिनंदन 🙏💐
Great analysis dear sir 🎉
मुंबई तक चॅनल चे खूप खूप धन्यवाद ❤❤
भाऊ salute तुमच्या कार्याला,
जो पर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडू नका ही विनंती !!!!!
ग्रेट चांगला पत्रकार बऱ्याच वर्षांनी पहिला
खूप छान माहिती दिली सर
Great patrakar ❤
❤❤❤❤❤❤ खुप छान माहिती दिली आहे दादा सलाम तुमच्या पत्रकारितेला ❤❤❤❤
सर खरच तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्ही आज जी महिला चा interview घेतला ना मत्साजोग मध्ये जलसमाधी चा वेळे तर ते खूप खूप...!
कारण महिला चा मनामध्ये आज पण भीती आहे की वाल्मीक कराड जर सुटला तर तो नंतर या कुटुंबला किंवा गावाला किती त्रास देईल
आभार मानतो आपले
ओंकार भाऊ, तुमची पर्सनॅलिटी , बोलण्याची पद्धत,विषयाची योग्य मांडणी खुपच छान आहे, तुम्ही बोलत असताना लागलेली उत्सुकता एक एक शब्द ऐकुसा वाटतो
Thank you for going there…Omkar
Ekdam true
पत्रकार ❤❤❤