मा.फडणवीस साहेब,हे थांबवा Please.. I Nathuram Godse I अभिव्यक्ती I Abhivyakti
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- मा.फडणवीस साहेब,हे थांबवा Please..
1) • RSS - हिंदू महासभा - प...
2) • हे 'खरे' स्वातंत्र्यवी...
3) • शरद पोंक्षे गँग पळपुटी...
4) • भगतसिंग फासावर जात असत...
5) • गांधीजी सरदार पटेलांच्...
#fadanvis #nathuramgodse #abhivyakti
Mail: ravindrapokharkar1@gmail
चुकीला चुक म्हणायला पाहिजे.
सर्वांनीच हे समजुन घ्यावे.
नथुरामने केले ते चुकीचेच आहे.
सर , तुम्ही अगदी बरोब्बर बोलत आहात.
ही यात्रा निघाली तर , हिंसाचार अटळ आहे, हे गृहमंत्र्यांनी लक्ष्यात घ्यावे.
लोकसभेत त्या दिवशी दोघेजण घुसले तेव्हा हे सगळे पळाले. पळपुटे आणि भ्याड, बाकी काही नाही. जय महाराष्ट्र.
खूप छान आणि सडेतोड विश्लेषण होतं. गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसेच कधीही समर्थन अथवा उदात्तीकरण नको आहे. नाशिकचे जे कोणी लोक ही अशी यात्रा त्यांना परवानगी देऊ नये. व गांधीजींची हत्या करणाऱ्या खुन्याला इतकं महत्त्व देऊ नये. तो गुन्हेगार होता आणि आहेच त्याच समर्थन करणाऱ्याला पण शिक्षा झाली पाहिजे.
त्याच समर्थन करणाऱ्यांना पण शिक्षा व्हायला हवी. सहमत
सर्वधर्मसमभावाचे राजकारण करणारे म.गांधी जनतेत फार लोकप्रिय होते पण ते त्याच्या ब्राह्मण जातीचे नव्हते हेच नथूराम सारख्या लोकांचे दुखणे होते.
Agdi 100% Satya संघितला
गांधीजींनी सर्व सामान्यांना बरोबरीचा हक्क दिला हेच ह्या मनुवादीनच दुखणं आहे
परखडपणे विचार मांडले साहेब.
खूप खूप धन्यवाद. ❤
फडणवीस सर्वसमावेशक राजकारण करणारे नेते नव्हेत.संकुचित मानसिकतेची व्यक्ती
आजवर एकाही अंधभक्ताने स्वतःचे नाव नथूराम ठेवले नाही😂
😂😂😂😂😂
😄😄👏👏
स्वतःच्या मुलाचेही एखाद दुसऱ्याने नाव नथुराम ठेवले नाही. किती छान नाव! ठेवायला हरकत नाही.देश प्रेम त्यातून दिसेल.
या धुर्त कपटी सत्तेसाठी हपापलेला अति महत्वाकांक्षी फडणवीस चे तोंड बघितले आणि आवाज ऐकला तरी कीळस, येते
अगदी बरोबर.
@@damankatre6127 आमचा पण राम आहे तो कुटुंब वत्सल, सीता राम लक्ष्मण, स्मित हास्य चेहरा वर असणारा असा आमचा राम
ज्याने बायको सोडली तो राम मुर्ती ची प्रतिस्थापना करतो, राम एकवचनी होता हा रोज खोटे बोलतो, राजगादी सोडून वनवासात गेलेला राम, आणि हे सत्तेसाठी त्या रामाचा वापर करतात, कणाकणात राम आहे, त्याला मंदिराची गरज नाही 🙏
एक देश प्रमी, महाराष्ट्र प्रेमी नागरिक
जनतेला वेडे समजता का श्रीरामाचा कुठेही वापर करता
तो फक्त धूर्त आणि कपटी नाही तर त्याने महाराष्ट्राचे वाटोळे केले. खुर्चीसाठी महाराष्ट्र गुजरातला गहाण टाकला. असा नीच माणूस पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात नको.
अहो राजकारणात सगळे तसेच असताता.....काका काय वेगळे आहेत
निःशस्त्र व्यक्ती ला गोळ्या घालणारे आज शुर झाले तं.....❤
आगीत तेल ओतल्या शिवाय फडणविस साहेब ना झोप लागत नाही
टरबुज्याच्या पोटात नथुराम गोडसे आहे
रविंद्र पोखरकर!!!हे एक साहसी व्यक्तिमत्त्व
सलाम सर, तुमच्या साहसाला.
अगदी डोळ्यात अंजन घालणारे विश्लेषण. आभार.💐
नथुराम चे गोडवे गाणारे आणि साथ देणारे सर्व दोशीच आहेत. सरकार मुद्दाम डोळेझाक करत आहे हे भयानक आहे. भारताचे काय होईल देव जाणे ?
आणाजी पंत( देवेन्द्र फडणविस)आणि मिलींद कुलकर्णी व तत्सम लोक महाराष्ट्राला लागलेली किड आहे
साहेब, आर.आर.एस.वर एक इपीसोड घेऊन मोहन भागवत यांच्या सुरक्षेसाठी सरकार ऐवढा खर्च का करते
नथुराम गोडसे ला महान म्हणणारे निच मानसिकता असणारे लोक आहेत मनुस्मृती मान्य करणारे हे लोक आहेत
Very good statement
तूमच्या विडिओ ला Million Views मिळावे.
जेणेकरुन लोकांना खरी माहिती मिळेल.
सडेतोड...
सर तुम्ही इतिहासाचे संशोधन करून तर्कशुद्ध मांडणी करत आहे याबद्दल तुमचे अभिनंदन मी तुमच्या सर्व एपिसोड मनापासून ऐकतो जय भीम
अतिशय परखड आणि चांगली माहिती देण्यात आली धन्यवाद.
देशाला अंध भक्त बनवणाऱ्या देशाची फाळणी करणाऱ्या शक्ती या देशात कोण हे सत्य सर्वांना समजून सांगितले . हे महान तुम्ही करत आहात त्या बद्दल धन्यवाद. बहुजनांचे डोळे कधी उघडतील देव जाणे ?
गुरुजी आपली मांडणी खूप वाखाण्या योग्य असून आपले वाचन व चिकित्सा प्रोत्साहन प्रात्र असून. तुमचे शब्द उच्चारण शयली अतिशय सुंदर...!!
फडणीस साहेब बाकी जाऊद्या गांधी गुजराती होता म्हणुन तरि त्यांचा सन्मान ठेवा.
अप्रतिम आहे इतिहास जनतेसमोर अणलाच पाहिजेत
साहेब,खोटबोल रेटूनबोल कपट कारस्थानी अनाजीपंता कडून कसली अपेक्षा करता?
अहो अनाजीपंतांचा उद्धार करता मग गणोजी शिर्केचं नाव पण घ्या ना
जो पर्यंत सावरकर नथुराम समर्थक या देशात आहेत तोपर्यंत या देशात सुख शांती समाधान समता बंधुता लोकशाही न्यायव्यवस्था हीच धोक्यात राहणार
खुप विशेष.. धाडसी मांडणी..मस्त विश्लेषण..महत्वपुर्ण माहीती ..!! सर्वांनी ह्याचा प्रसार करावा ..!! अभिव्यक्ती मंच यांचे आभार..धन्यवाद..कार्याला शुभेच्छा ..!!🙏🚩
नथ्या संकुचित विचारांचा भेकड होता. त्याचं समर्थन हे केवळ जातप्रेमापायी त्याचे काही. जातबांधवच करतात. दुर्लक्ष करा अशा चिलट्यांकडे.
दुर्लक्ष नाही, ठेचलं पाहिजे या संघोट्यांना
@@Renaissance861प्रयत्न करा
@@prabhakarpathak472 विसरला काय १९४८ चे कांड
@@Renaissance861तेव्हा चुकलंच औषधाला सुद्धा शिल्लक ठेवायला नको होते. जय शिवराय.
@@Renaissance861 गांधीवाद्यांचा हिंसाचार म्हणा की सरळ
पोखरकर आपण खूप महत्वाची माहिती निर्भिडपणे सांगत आहात. ही सत्य माहिती राज्याचे गृहमंत्री यांनी ऐकावी. मला तर वाटते आपले गृहमंत्री हुश्शार आणि चाणाक्ष आहेत. फक्त ते एका विशिष्ट लोकांना वाचवित आहेत हे स्पष्ट होते. अभिनंदन पोखरकर सर तुमचं.
अप्रतिम विश्लेषण 👍
EVM हटवा देश वाचवा
सर , भारताच्या जनतेला सत्य ऐकायची सवय नाही स्वतः अभ्यास करायचा नाही.वाट्सअप युनिव्हर्सिटी जे ज्ञान पाजळेल तेच खरे समजणाऱ्या लोकांना तुमची विस्तृत माहिती पचलेली दिसत नाही,
परंतु Mood by Moral teacher हे सर देशाचा इतिहास शिकवतात ज्यांना काही खरं खोटं करायचे असेल त्यांनी येऊन डिबेट करा.
सुस्पष्ट अशी मांडणी केली आहे असे जनजागृती करणारे विचार मांडण्याचे धाडस करणे हे स्पृहणीय आहे
आपला पंतप्रधान नथुराम च्या फोटोला हार आणि नमस्कार करतात. नवल वाटते.
याक.
आपण कोणाकडून अपेक्षा करता ढोंगी आणि दुटप्पी शिवाय सत्ता मिळत नाही
मोदी जे जे काही करतात ते सगळेच नाटक आहे साहेब.. ह्या भक्त लोकांमधे एक तरी डोके ठिकाणावर असलेला माणूस आहे का
सुंदर आणि सत्य कथन . तुमच्या सारख्याची नितांत गरज आज समाजाला आहे साहेब.🙏
सगळ्यावर एकच उपाय, evm हटवा व महाराष्ट्र व देश लुटण्यापासून व बर्बाद होण्यापासून वाचवा. जय महाराष्ट्र.
चांगली कान उडणी केलीत
गृहमंत्र्याची...
संघाचे विचारच इंग्रज प्रवृत्तीचे आहेत..जे आज सत्तेवर आहेत.
असं बोलणारे लोक खूप कमी आहेत याची खंत आहे आपल्या ला नमन
तर्क शुद्ध विश्लेषण करता तुमचं अभिनंदन
योग्य विचार मांडलेत
सगळ्यावर एकच उपाय, evm हटवा व महाराष्ट्र व देश लुटण्यापासून व बर्बाद होण्यापासून वाचवा. जय महाराष्ट्र.
गृहमन्त्री साहेब ,सत्य स्विकारा
गृहमंत्रीसाहेब हे एकदा ऐकाच सर खुप खुप धन्यवाद सत्य हे आजच्या तरूण पिढीला वाचन नसल्यामुळे माहिती नाही अशी समाजात जागृती होणे गरजेचे आहे 🙏🏼
रोजच्या प्रमाणे रोख ठोक आणि मुद्देसुर विषय मांडलात सर,
Bramhan hindu nahi desh bhakt nahit
धन्यवाद , खूप चांगल विष्लेषण केलय , सर
गीता पठण, मनन, केल्या शिवाय गांधी जी चे आचरण समजणं खूप कठीण.
नाती च्या वयाच्या मुलींबरोबर ब्रम्हचर्याचे प्रयोग सुद्धा करायला हवेत.
गांधींच्या सत्याचे प्रयोग याच्यावर देखील एखादा एपिसोड करा. काही कट्टर धर्मांध मुस्लिमांमुळे पडघा गाव isis म्हणून संबोधले जाते. नुपूर शर्मा च्या वक्तव्यावरून धर्मांध हिंदूंचे गळे कापतात. पण आपण सगळे गप्प.
Barobar aahe tumche.
पडघा कोणाच्या काळात आणि कोणी निर्माण केले? अभ्यास करा.
तुम्हाला सरांचा like मिळाला नाहीये..
म्हणजे सर फक्त त्याच्या favourate comments नाच like करतात..
यावर बोलण्याची या वक्त्याची मानसिकता व धाडस नसावे असे कोणाला वाटल्यास त्यात चूक ते काय?
सर आपण सत्य मांडण्याचे काम करत आहात ते खूप प्रशंसनीय आहे. सलाम आहे आपल्या कार्याला.
मा.पोखरकर..सर..विश्लेषण..छानच.धन्यवाद.आभारी..आहोत.
जोरदार video! दुर्दैवाने बहुजन समाज ही या मधे वाहवुन जात आहे. तुमचे video जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. धन्यवाद.
आणि स्वतः ची काळजी घ्यावी.या माथेफिरू लोकांपासून!
🙏
गांधीजी महान नेते होते आणि राम भक्त होते
आता भाजपाई राम भक्त नाहीत,फक्त दिखावा करतात, भगवान श्रीरामाचे नांव बदनाम केले। ह्यांना सत्तेतून बाहेर केले पाहिजे,देशाचे भले होईल.
🙏🙏🙏🙏
य. दि. फडके यांनी लिहलेल्या नथुरामायण या पुस्तकात त्यांनी या नथू चे सर्व पुराव्या सह धिंड काढली आहे 👍
होय
पुस्तक वाचायचे आहे , सर कोठे पुस्तक मिळेल ?
@@pramilakhurangle अक्षर प्रकाशन ने प्रकाशित केलं आहे. बुकगंगा वरून ऑनलाईन मागवता येवू शकेल. शरद पोंक्षे च्या मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक कसं खोटारडं आहे त्याचा पर्दाफाश करणारं आहे.
@@abhivyakti1965 sir Nathuram godse ha deshbhakt hota ani rahanar to fakata vista jaticha bharahmin ahe mahun thumi dwesh karat fakata.
Farach Sundar ! 👌👍🙏
सत्य समोर आणत आहात हे अत्यंत आवश्यक आहे सध्या इतिहास बदलण्याची घाई झाली आहे सत्य बदलण्याची घाई झाली आहे, हे कोणत्या मनोवृत्तीचे संघटनेचे आहेत जगाला माहित उघड आहे . आपले अभिनंदन निरपेक्ष निर्भयपणे पत्रकारीता करत आहात.
अगदी बरोबर आहे! जय शिवराय जयभीम वसुधैव कुटुंब कम.जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मिलिंद कुलकर्णी यांना एकच विनंती.. जरा अभिजित लिमये उर्फ लखोबा लोखंडे ह्याचं पण दर्शन घ्या.. दाखवा आम्हाला पण का लपून बसलाय तो.. आणि कोणत्या स्वजातीय नेत्यांचं अभय लाभलं त्याला?
ठेचून काढली पाहिजे अशी नीचं उर्ती.
👌🏻🪔 सत्यमेव जयते 🪔👍🏻
🇮🇳 देशहित सर्वोपरि जयहिंद 🙏🏻
👌🏻💐 महान देशभक्त, निर्भीक अहिंसक वीर महायोद्धा, समाज सुधारक, राष्ट्रनिर्माण के महानायक, मानवतावादी, श्रेष्ठ महापुरुष, संत, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी का जयजयकार हो सदैव प्रेरक अमर विचारवंत चिंतक गांधी अमर रहो सर्वत्र प्रासंगिक रहो 🌹🙏🏻
गांधी आजाद राष्ट्र की सांसे है, गांधी सुविचार है, गांधी ऐकीकरण का नाम है, गांधी जागृति है, गांधी स्वच्छता है, गांधी देशभक्ति है, गांधी स्वराज है, गांधी रामराज्य जैसी आदर्श न्याय व्यवस्था और लोकशाही संविधान है गांधी मानव अधिकार है, गांधी आत्मनिर्भरता की मजबूती है, गांधी स्वराज है गांधी स्वदेशी है, गांधी सत्य सादगी और अहिंसा की मूरत है, गांधी प्रेरणा है, गांधी दूरदर्शी गहेरे ऊंचे सदभाव है गांधी समभाव है गांधी सर्वोदय है, गांधी रामराज्य, और भगवान बुद्ध की शांति है गांधी भगवद गीता और भगवान महावीर की अहिंसा है
👌🏻💐 अभिव्यक्ति ( रविन्द्र पोखरकरजी ) आजाद रहो जिंदाबाद रहो🌹👍🏻
Bravely narrate all the scenarios behind Gandhi assassination........
It needs tremendous courage.... And no doubt You have it.. even also you deserve it ....
Hindu Mahasabha.... RSS... And Hindutva .... All are Cunning
Overall all a very nice Episode 🙏🙏🙏
सतप्रऊत्ती विचारांच्या दोरखंडाचे एक जीर्ण धागा झाला आणि दुषप्रऊत्ती धाग्याचे मजबूत दोरखंड झाले सर अशा परिस्थितीत सतप्रऊतीचा दोरखंड करु इच्छिता त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻
👍👍👍👍🙏🙏🙏
नथुराम नाटकाला भक्तांची प्रचंड गर्दी
बंगाल प्राता तील राज्यात हा ठराव मांडला होता, शामाचरण तेव्हा अर्थमंत्री होता त्या राज्यात.1942 मधे
सर ही Channel खूप सुंदर आहे सर Great....👍👍👍
बिल कुल सही साहेब
मोहनदास करमचंद गांधी या माणसाने काय,काय ऊपद् व्याप केलेत कि ज्यामुळे हिंदू समाजाचं फार मोठं नुकसान झालं ते वास्तवपण तुम्ही निट माहिती करुन घ्या.
वक्ते हे पूर्वग्रहदूषीतपणे संपूर्ण भाषण करीत आहेत असे कोणी स्वतंत्र विचारांची व्यक्ति म्हणाली तर त्या व्यक्तिला दोष कसा देता येईल?
गांधीनी मशिदीमधे कधी रघूपतीराघव म्हटले का याचाही खुलासा वक्त्यानी करावा,अशी अपेक्षा सामान्य श्रोत्याने ठेवल्यास त्यास चूक कसे म्हणता येईल?
🙏🌹 बरोबर.
100% सत्य
Salute u sir what a perfect opinion and analysis and true storys and journalism
Aah salunke sarani kele visleshan khare वाटायला लागले वाईट लोकांचा उदो उदो करून त्यांना देव केले असावे आणि चांगल्या लोकांना danaw
हरि बोल !😊 🙏 चांगले अभ्यासपूर्ण विश्लेषण
नविन वर्षाच्या शुभेच्छा 🙏
Atishaya uttam vishleshan
Jay bharat
अगदी बरोबर विश्लेषण.
नथुरामचे उदात्तीकरण भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या अजितदादांना मान्य आहे.असे समजायचे काय?
अगदी बरोबर आहे सर 👍
या भामटयांवर जास्त बोलण्यापेक्षा आता मला असे वाटते सर कि आता कृति करणे योग्य होईल.. माफ करा 🙏परंतु मला तरी असे वाटते, तुम्ही जे समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात त्या करीता खुप खुप धन्यवाद..
भारतातील सर्व पत्रकारांनी आदर्श घेण्यालायक परखडपणे विषय मांडणी करणारे पत्रकार अभिनंदन
गांधी,समजणे फार कठीण आहे.तो समजवण्याचा खूप छान प्रयत्न.
खरं म्हणजे आतापर्यंत बीजेपीने गोडसेला भारतरत्न पुरस्कार देऊन स्मारक बाधले पाहीजे.
बीजेपी सरकार ने नोंद घ्यावी .
पंतमंडळींच हे काम पिढ्यानंपिढ्यापासुन चालू आहे, त्याला हे पंत अपवाद कसे असू शकतात!
अन्यथा, छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याची व कैद करण्याची त्या औरंगजेबाची औकात तरी होती का?
आता ॅॅ
आता ही B J P नकोच E V M हटाव Only बैंलेट पेपर .
एक गोष्ट लक्षात घ्या वाघ, सिंह कितीही वर्षांचा झाला तरीही ते जर्जर म्हणने चूकीचे आहे पण हे माझे मत आहे. म्हणजे गांधी जी हे त्यावेळचे वाघ होते. पण हे वाघ असणार व्यक्तीमत्व सरजी काही वेळेस मात्र सरजी चूकीचे वाचतांना आढळले म्हणूनच ते. त्यांची शिकार झाली असावी असे इतीहास वाचून माझ्या अल्पमतीनूसार वाटते. पण केलेली हत्या मात्र खरोखरच निंदनीय आहे. पण गांधीजींनी त्यावेळी त्याकाळी आपल्या जवानांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी मात्र घ्यायला हवी होती. असे मला वाटते आणि जवानांनी सूद्धा असे करने योग्य नाही. विरोध करण्यासाठी अनेक उपाय असतात हे सुभाष चंद्रबोस यांनी दाखवून दिले आहे🙏
भाजपा आणि देवेंद्र फसवणीस हे मनुवादी विचारांचे लोक आहेत ,भाजपाचा नथराम गोडसे हा आदर्श आहे
Feel PM Modiji should take cognizance of this matter & tell the present Maharashtra Govt to stop this & question the state gov't why they on their own didn't act on this.
P.M Modi also product of RSS. He nothing say on it. Modi is also coward.👎😂😂😂😂😂😂😂😂🙏
With all that has happened thus far, do you really expect hon. PM to take cognizance and demand an explanation???
Modi himself is culprit. He believes in nathuram . Usika to Kiya karaya hai vo kya bolega
@@rajeevajgaonkar4152 Well considering PM is handling entire nation, such thing happening in certain part of state might not have come to his notice. So mentioned, if it is to his knowledge then also what's in mind of people at large , is conveyed.
Excellent information,Good Programme sirji.
धन्यवाद. भगतसिंग राजगुर चंद्रशेखर आझाद. यांन्ना विर उल्लेख केल्याबद्दल.
हे प्रतिक्रिया देणारे आकांगी विचर करणारे कट्टर समर्थक असलेले आहेत.
NEVER VOT FOR MANUWADI PAKHANDI ANDDABHAKT GULAM AND CURREPT POLITICIANS PLEASE ❤❤❤❤❤❤❤
परखडपणे आजचं वास्तव या विदियोतून समोर आणले..धन्यवाद सर..👌🙏
नथुराभ्याड
हौता 10:25
हजारो नथुराम है पर ए गांधी मरता क्यों नही l
यापूर्वीच godsechya jatbhaichi khuleaam kattal keli tyancha kay dosh hotà yavarhi udbodk videoo kara ani kiti brahmanana iter samajatlya lokani ka marl te san 13:47 ga ani tyanchyavr kay karvai keli tumchya so called gandhi bhaktani jatiyata khrrtr tumchyasarkhe lokch pasrvtat , lokmanya tilak ani sawarkar doghehi jatine brahman hote pn samaj prabodhan kele tyanihi sarvch jatidharmasathi. Gandhi nishpksh aste tr hi tyani hindu nirvasitabaddal astha dakhvli asti . Itihas kadhihi ardhvat sangu naka aajparyant hech ghadat aly. Sarv prakarchi lok samajat astatvatahi atireki karvaya karnarya lokache jode pusnyach kam anekjan karat ahet tyavishyi prabodhan kara evdhi haus asel tr . ugach madhi ukrun paise kamvnyach dhoran bar nahi.
साहेब हे डबल ढोलकी लोक आहेत.लोक आता यांना ओळखून आहेत.पण यांच्यातल्या नथूरामाला सध्या घाबरतात.पण हा काळ निघून जाईल,व लोक भगतसिंग राजगुरू सुखदेव सुद्धा तयार होतील.
साहेब, EVM मशिन ऐवजी बेलाॅट पेपरवरच निवडणूक घेण्यास का भाग पाडत नाहीत ?त्यासाठी जनआंदोलन उभारण्यासाठी प्रयत्न करा.
म्हणजे दुध का दुध पानी का पानी हो जाएगा.
😂