महाराष्ट्र, गुजराथ असे म्हणायलाही नको मोदीजी नी कधी असे म्हंटले नाही फडणवीस ,गडकरिही गुजराथ महाराष्ट्र असे म्हणत नाही बिचारा राहुलजी पण असे गुजराथ उत्तर प्रदेश म्हणत नाही महाराष्ट्राचे नेते असे बोलून देश पातळीवर sucvess कसे होतील
भाजप =गुजराती ,असे समिकरण देशपातळीवर निर्माण झाले आहे तेंव्हा मराठी माणसांनी भाजप ला मत देण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण परप्रांतीयांच्या जीवावर निवडून येणारे भाजप उमेदवार मराठी माणसाच्या हितासाठी कधीही उभे राहणार नाहीत.
गुजरात ची बस का वापरली याचे कारण अनिल थत्तेंनी सांगितले ते असे की या बसमध्ये टाॅयलेटची सोय होती ती बेस्ट च्या बसमधे नाही. खेळाडू बराच काळ बसमधे अडकून पडले तर त्यांची गैरसोय होऊ नये ही त्यामागे भावना होती.
किती तरी मराठी लोक गुजरात मध्ये आहेत,अगदी माझ्या घरातील चुलते ,गेली 50 वर्षे आहेत कंपनी आहे स्वतःची ,तिकडे असले काहीही नाही,गुजराती कामगार आहेत,पण कसलीही ओरड नाही,गुजरात सरकार उद्योगांना सवलती देते,त्यामुळे उद्योग तिकडे जातात
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धवने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली. म्हणजेच आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
महाराष्ट्रातील करोनाकाळातील लोंढे उपकारांच्या पर्वतांच्या खाली चिरडले जायच्या भीतीने पायी उत्तरीय राज्यांकडे चालायला लागलेले. अजूनही त्या खिचडीचा सुगंध दरवळत आहे....😳 इकडे वाघांनी खाकी अर्धी चड्डी घालून धारावी पॅटर्न चालवून असेच लोकांचे जीव वाचवले हे बरखा दत्त ताईच्या विडिओवर बघायला मिळालं. सुशांतपणें मानवतेची दिशा देणारा साधूवृत्तीचा महाराष्ट्र तेव्हां जगाने पाहिला. 😥
@@kavirajgaikwad2212...भावा..udhav ठाकरेने काय केले करोना आजार उपचारासाठी. Vaccine तरआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यानी उपलब्ध करून दिली... त्यात Udhav ठाकरेंचे कोणते योगदान आहे. काहीही म्हणायचे...😅😅😅
इतर वेळेला मराठी - गुजराथी असा वाद पेटविणारे उ . बा. ठा. पक्षाचे नेते फायदा असेल किंवा आपल्या अंगाशी येत असेल तर गुजराथी मंडळींना जवळ करतात. मुंबई महानगर पालिकेतील गुजराथी कंत्राटदार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अनयजी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस विधान सभा निवडणूकीत आदुबाळाची दमछाक होणार हे नक्कीच आहे. एखादवेळेस मतदारसंघात बदल करावा लागेल. ज्या मतदारसंघात मुस्लिम संख्या जास्त असेल तोच मतदारसंघ आदुबाळासाठी परवडेबल असेल. धन्यवाद. विश्लेषण छान होत.
खरे आहे, शिंदे यांनी जर 2019 मध्येच ठाकरे यांच्या विरोधात पाऊल उचलले असते तर ते आत्ता पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जनते मधील मनात कायम घर करून राहिले असते. आणि महाराष्ट्रात आजच्या इतकी बिकट परिस्थिती झाली नसती.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या.
अनय आपण यांस कशाला मोठेपण देत आहात. असेच उध्दव व शरद पवार यांच्यावर लोकांच्याच निवडणूक अगोदर टिका करत. आपले बि जे पी नी 10 वर्षांत विकास कार्यक्रम कुठे व कधी .कोण कोणत्या शहरात कार्यक्रम केलय हेच लोकांच्याच प्रचार करा .जय हिंद
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या...
आउठा ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे हिंमत असेल तर वरळी मधून निवडणुकीत उभा राहा वाटच बघूया मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे 🙏😊हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे ते केवळ शिवसेना शिवसैनिक ठाकरे परिवार ची दादागिरी आहे म्हणून नाही तर भाजप वाल्यांनी कधीच विकून टाकले असती? जशा नेहरूंच्या काळातील कंपन्या विकल्या त्याप्रमाणे
मोदी शहा आणि गुजरात च्या चरणीं लोटांगण घातलेल्या संघोट्या महाराष्ट्र द्रोह्यानी आम्हाला अकला शिकवू नयेत आमची निष्ठा महाराष्ट्र च भल करेल त्यावर आहे भाजप महाराष्ट्र साठी काय केलेल आहे? जरा आठवून सांगा? एक तरी आंदोलन भाजप च्या नावाने आहे का मराठी माणसाचे साठी?
मनसे उभी राहिली ऊबाठा सेना उभी राहिली तर भाजपाने पण मराठी उमेदवार द्यावा ना कशाला परप्रांतीय उमेदवार.जर भाजपाने असे काही केले तर ऊबाठाचा उमेदवार निवडून येणार.कारण उबाठाने अगोदरच मनसे विरुद्ध नरेटीव सेट केले आहे ते अजून मनसे ब्रेक करू शकली नाही.
काही वर्षांपूर्वी जिलेबी फाफडा #$@$@% भाई आपडा हि टॅगलाईन होती. आणखीन एक बहुतेक ह्याच मतदारसंघात एका टेरेस वरील रेस्टो बार मधील आग प्रकरण झाले होते. सुशांत दिशा सर्व गोष्टीं जनतेच्या विस्मरणात जातात . यात फायदा नेत्यांचा.
आमच्या शिवडीत सुध्दा लोकसभेत अरविंद सावंत यांना फक्तं 16900 चा लीड मिळाला . 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत अजय चौधरी यांचा लीड 38000-40000 च्या आसपास असायचा.
Sunil Shinde sarkhya lokanchi kame karnarya netya la bajula karun Penguin sathi safe jaga shodhtana, hya veli Penguin ne Worli madhe kay kam kele hyacha j Marathi lokana jab dyava lagel.
वरची मधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे तयार बरोबर दिशा सानिया आणि सुशांत सिंह रजपूत यांच्या मारेकरीलाही जेलमधे डांबलेपाहिजे मग आरोपी कोणही ठाकरे असोत गुन्हेगाराला शिक्षा झालीचपाहिजे
As happened in Pune case, we are more bothered about political angles to the issue, rather than concern for the loss of the loved ones for the bereaved family and serious issue of how to tackle this menace of kid driving. Gadkari must fix this issue immediately at the national level and make required changes in the law. If someone can commit a crime, then the age is immaterial.
लालकृष्ण अडवानी यांचे निधन झाल्यानंतर मराठी व हिंदी मिडीयात चॅनेलवर बातमी दिलेय असे किती आहेत. पहा आणि हेच मिडीयात मोदींनी त्यानाच बाजूलाच सारले असे शकंनाद करत होतेच ना .
मराठी माणसाच्या मतात फूट पडेल असं काही म्हणून गैरसमज पसरवू नका, मनसे चा सुद्धा हक्काचा मराठी मतदार आहे, मराठी मतदार आता कोणाच्या च्या दावणीला बांधलेले नाहीये. त्याला दिसतंय कोण खरा विचारांचा वारसदार आहे ते...... खुर्ची साठी कोणी हिंदुत्व च्या विचारांना तिलांजली दिली हे समजत लोकांना.... बाळासाहेबां नी खुर्ची साठी कधीच कोणाचं लांगुल चालन नाही केल.... आणि आज तसंच कोण वागतय हे स्पष्ट आहे.... चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सडेतोड पणे बाळासाहेब म्हणायचे आणि आता कोण म्हणतंय हे दिसतंय लोकांना.... पूर्वी बाळासाहेबां वर सुद्धा काही लोक सुपारी बाज असा आरोप करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून कोण बसलंय दिसतंय लोकांना.... ठराविक मतदारांनी मनसे स्थापन केल्या पासून मनसे ला च मतदान केल आहे... 2019 च्या विधानसभा ला एकूण 3 % मत मनसे ला पडली होती हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि तब्ब्ल 10 जागांवर मनसे चे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे मराठी माणसा च्या मता मध्ये फूट पडते असं नेरेटिव्ह हे काही जण मुद्दाम पसारावतात आणि मतदारांना गोंधळात टाकतात... अनय जी या पुढे तुम्ही तरी असं नेरेटिव्ह पसरवण्यात हातभार लावू नका ही विनंती 🙏🏻
गुजरात्यांकडे जाऊन शाही पाहुणचार झोडायला आनंदाने नाचत जाणारे , स्वतःच्या फायद्यासाठी गुजराती-मराठी अशी तेढ निर्माण करायला जराही मागे-पुढे बघत नाहीत .
जय श्री राम 🌹💐🙏
महाराष्ट्र, गुजराथ असे म्हणायलाही नको मोदीजी नी कधी असे म्हंटले नाही फडणवीस ,गडकरिही गुजराथ महाराष्ट्र असे म्हणत नाही बिचारा राहुलजी पण असे गुजराथ उत्तर प्रदेश म्हणत नाही महाराष्ट्राचे नेते असे बोलून देश पातळीवर sucvess कसे होतील
Mazyakade देन्यासाठी kahi नाही
फक्त मि खावू शकतो 😂
भाजप =गुजराती ,असे समिकरण देशपातळीवर निर्माण झाले आहे तेंव्हा मराठी माणसांनी भाजप ला मत देण्याआधी दहा वेळा विचार करावा कारण परप्रांतीयांच्या जीवावर निवडून येणारे भाजप उमेदवार मराठी माणसाच्या हितासाठी कधीही उभे राहणार नाहीत.
अरे वाह नवाज शरीफला केक भरवणारे मोदी चालतात पण एखाद्याच्या लग्नाला हजर राहुन नाचणारे तेजस ठाकरे चुकीचे वाटतात
गुजरात ची बस का वापरली याचे कारण अनिल थत्तेंनी सांगितले ते असे की या बसमध्ये टाॅयलेटची सोय होती ती बेस्ट च्या बसमधे नाही. खेळाडू बराच काळ बसमधे अडकून पडले तर त्यांची गैरसोय होऊ नये ही त्यामागे भावना होती.
फक्त दोषारोप करणे.
आदाचीत हे असे असेल तर ते सयुक्तिक वाटत आहे.
अडचीत के ऐवजी कदाचित असे वाचावे.
अनिल तेथे हा शिवसेनेचा (शिंदें)बोलका पोपट आहेचा@@vibhawarke3481
किती तरी मराठी लोक गुजरात मध्ये आहेत,अगदी माझ्या घरातील चुलते ,गेली 50 वर्षे आहेत कंपनी आहे स्वतःची ,तिकडे असले काहीही नाही,गुजराती कामगार आहेत,पण कसलीही ओरड नाही,गुजरात सरकार उद्योगांना सवलती देते,त्यामुळे उद्योग तिकडे जातात
Ppppppppppppgp
Ppppppppppppgp
तोत्रा 😅
😅😅😅
महाराष्ट्र मध्ये गुजरात च्या अगोदरच उद्योग धंदे आहेत केवळ मोदी शहा आल्यावर गुजराती चाटू पणा चालू केले आहे
कुठलीही जबाबदारी न घेता भाषण आणि आदेश देण्यात सगळेच ठाकरे एकदम पटाईत. उद्धवने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली आणि "झाकली मूठ सव्वा लाखाची" उघड केली. म्हणजेच आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करून दिली.
करोना काळात तु जगलास हेच नशिब समज .ठाकरेंचे उपकार तुझ्यावर
@@kavirajgaikwad2212भ़मातून बाहेर ये
महाराष्ट्रातील करोनाकाळातील लोंढे उपकारांच्या पर्वतांच्या खाली चिरडले जायच्या भीतीने पायी उत्तरीय राज्यांकडे चालायला लागलेले. अजूनही त्या खिचडीचा सुगंध दरवळत आहे....😳
इकडे वाघांनी खाकी अर्धी चड्डी घालून धारावी पॅटर्न चालवून असेच लोकांचे जीव वाचवले हे बरखा दत्त ताईच्या विडिओवर बघायला मिळालं. सुशांतपणें मानवतेची दिशा देणारा साधूवृत्तीचा महाराष्ट्र तेव्हां जगाने पाहिला.
😥
ठाकरेंने काय केले घरी बसुन.
@@kavirajgaikwad2212...भावा..udhav ठाकरेने काय केले करोना आजार उपचारासाठी. Vaccine तरआदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यानी उपलब्ध करून दिली...
त्यात Udhav ठाकरेंचे कोणते योगदान आहे.
काहीही म्हणायचे...😅😅😅
इतर वेळेला मराठी - गुजराथी असा वाद पेटविणारे उ . बा. ठा. पक्षाचे नेते फायदा असेल किंवा आपल्या अंगाशी येत असेल तर गुजराथी मंडळींना जवळ करतात. मुंबई महानगर पालिकेतील गुजराथी कंत्राटदार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
अनयजी तुम्हाला सांगतो ह्या वेळेस विधान सभा निवडणूकीत आदुबाळाची दमछाक होणार हे नक्कीच आहे. एखादवेळेस मतदारसंघात बदल करावा लागेल. ज्या मतदारसंघात मुस्लिम संख्या जास्त असेल तोच मतदारसंघ आदुबाळासाठी परवडेबल असेल. धन्यवाद. विश्लेषण छान होत.
मालेगाव, भिवंडी इ.
शिवडी मतदार केंद्र😅😅
दमछाक न करता त्याला पाडून टाका विधान सभेच्या निवडणुकीत.
बरोबर... आदूबाळ या वेळेला मतदारसंघ बदलेल...
@@bapuraomahajan3608 बाॅलिवूड मतदार संघ असेल तर तो चालेल.
आदित्य ठाकरे हे विधान परिषद वर निवडणूक लढवतील, वरळी मधून शक्यता कमी वाटते.
भिंडी बजार मधून लडू शकतो
अगदी बरोबर
आताची ठाकरे सेना ही एकदम कमजोर झाली आहे काही दम उरला नाही
गुजरात्यांना घाबरत आहेत आणि मराठी मतदार हे बावळट आहेतच त्यांच्या बायका जातायेत गुजरात्यांकडे भांडी घासायला
शरद पवार सत्तेवर आल्यावर जरांगे चुपचाप बसून राहील मग मराठे काय करणार आहेत
काका पवार यांना सत्ता च पाहिजे जरांगे मार्फत हेलपुन राहीले नाही
काका पवार मुख्यमंत्री बनले आणि
जरांगे वर डोळे वटारले कि जरांगे शांत पडेल 😅
काकांनी वाट लावली कसे कळत नाही
जरांगे हा शरद पवार द्वारे नाचवला जाणारा बोलका बाहुला आहे.
जरांगे लवांडे होऊ नयेत हिच अपेक्षा
एकदम बरोबर. काँग्रेस सत्तेत होते तर त्यांच्या तोंडात गुळणी होती. आता त्यांना मोदीजी ची घोडदोड पाहिली जात नाही.
गुजरातच्या लग्नात चेंदायला ( खान्देशात खाण्याला चेंदणे म्हणतात) नाचायला आनंदाने जातात एरवी रोज ठणाणा चालू असतो
स्वार्थी स्वभाव ,हावरा स्वभाव कुठतेही दिसतोच.
एकनाथ शिंदे व४० आमदार घेऊन सुरतला आधीच पळून गेले असते तर संज्या चा भोंगा वाजला होता 🥺
खासदार झालाच नसता
खरे आहे, शिंदे यांनी जर 2019 मध्येच ठाकरे यांच्या विरोधात पाऊल उचलले असते तर ते आत्ता पेक्षा जास्त महाराष्ट्रातील जनते मधील मनात कायम घर करून राहिले असते. आणि महाराष्ट्रात आजच्या इतकी बिकट परिस्थिती झाली नसती.
तसे नसते ते
पक्ष प्रमुख चा आदेश मlनावा लागतो पण
छोटा पप्पू आपल्या पेक्षा मोठ्या नेत्याना पण, हे अlपले नोकर आहेत असे समजू लागला
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या.
हा उध्दव आणि त्याची फॅमिली अंबानींच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसतात.खायला आणि चमकायला आणि गुजरातचा नावाने शंख फुकातात है विरोधी नाही का ?
स्वार्थ, मतलब, हेतू एवढेच उद्दिष्ट असणारे रंग बदलणारे एक से बढकर एक सरडे आहेत लेकाचे
अनय आपण यांस कशाला मोठेपण देत आहात. असेच उध्दव व शरद पवार यांच्यावर लोकांच्याच निवडणूक अगोदर टिका करत. आपले बि जे पी नी 10 वर्षांत विकास कार्यक्रम कुठे व कधी .कोण कोणत्या शहरात कार्यक्रम केलय हेच लोकांच्याच प्रचार करा .जय हिंद
कालपासून आवाज स्वच्छ आइकु येत नाही . पहिले म्युझिक दणदणाट असते पण तुमचा आवाज अत्यंत बारीक येतो .
Ekdm sahi
आदित्य ठाकरे यांनी वीणा शर्ट जाऊ द्या ...शर्टाचा रंग बदलला तरच निवडून येण्याचे चान्सेस राहतील?? शर्टाचा रंग सर्वांना समजलाच असेल.
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
Hirwa😂
जरांगे च्या पाठीमागे इतकी मोठी गर्दी पण कोर्टामध्ये यांची सगळ्यांची हवा निघून जाणारे
पन मराठे भाजप ला मतदान करनार नाही तर,😂
लोकसभेत भाजप ची दानादान उडाली 😅
@@satishrekhiफार मोठी चूक करणार भाजप ला मतदान केले नाही तर
@@satishrekhipan tyat marathyancha Kai fayda? Kaka aarakshan deto ka tumhala? Swapna paha😂
@@satishrekhi me congress ani ncp katwe party la melo tari vote nahi karnar....
@@pritic7456 he lok asech marnar... ani maharashtra chi vaat lavnar
आदित्य ठाकरे याही वेळेला निवडून येतील, बेहरंपडा बांद्रा येथून,
यावेळी penguin 🐧 पडणार कुठूनही उभा राहिला तरी 😂😂
पाडावा लागेल.
ही बहुधा मोदीची garanti असावी!😂
राहुल गांधी यांनी गुजरात मध्ये भाषणात म्हणाले की हमने राम जन्मभूमी आंदोलन को हरा दिया. भाजप मात्र ह्यावर गप्प आहे. त्यांना राम जन्मभूमी आंदोलन आणि आंदोलकांचा केलेला अपमान वाटला नाही.
मूर्खा बरोबर बोलत नाही राहायचं गप्प राहणे शहाणपण आहे
भाजप प्रवक्ते यावर संसदेत राज्यसभेत बोलले आहेत..
Asa bolnarya Rahul la support karnarya hindu lokanwar thuu
द्रौपदीची वस्त्रे जशी दुर्योधनाने फेडली तशी मुस्लिम पप्पूने बहुसंख्य हिन्दू असलेल्या संसदेत हिंदुधर्माची वस्त्रे फेडून विटंबना केली. जे स्वतःला हिन्दू म्हणवतात ते हत्यारे, हिंसक असतात. त्याआधीही छेड काढली होती की "श्रीराम काल्पनिक आहे, कौन है भारत माता, जो हिन्दू मंदिर जाते है, लडकी छेडते है". विधान सभेला हिंदूंनी हातात बांगड्या भरून इंडी ठगबंधनला मते न देता हिंदुराष्ट्र मजबुतीसाठी कट्टर हिंदूंची ताकद दाखवून द्या...
@@pritic7456BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
आदित्य ठाकरे निवडणूक च लढवणार नाही 😂😂😂 आणि बोलेल असलं मर्द तर दाखवा मला पाडून
😂😂
जो आधीच पडलेला आहे त्याला आणखी पडायचे म्हणजे विनोद म्हणायचा.
आउठा ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कळेलच घोडा मैदान जवळ आहे हिंमत असेल तर वरळी मधून निवडणुकीत उभा राहा वाटच बघूया मतदार बंधू भगिनींनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत विचार करून मतदान करावे 🙏😊हि विनंती जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
मुंबई महाराष्ट्र मध्ये आहे ते केवळ शिवसेना शिवसैनिक ठाकरे परिवार ची दादागिरी आहे म्हणून नाही तर भाजप वाल्यांनी कधीच विकून टाकले असती? जशा नेहरूंच्या काळातील कंपन्या विकल्या त्याप्रमाणे
मोदी शहा आणि गुजरात च्या चरणीं लोटांगण घातलेल्या संघोट्या महाराष्ट्र द्रोह्यानी आम्हाला अकला शिकवू नयेत आमची निष्ठा महाराष्ट्र च भल करेल त्यावर आहे
भाजप महाराष्ट्र साठी काय केलेल आहे? जरा आठवून सांगा? एक तरी आंदोलन भाजप च्या नावाने आहे का मराठी माणसाचे साठी?
मनसे उभी राहिली ऊबाठा सेना उभी राहिली तर भाजपाने पण मराठी उमेदवार द्यावा ना कशाला परप्रांतीय उमेदवार.जर भाजपाने असे काही केले तर ऊबाठाचा उमेदवार निवडून येणार.कारण उबाठाने अगोदरच मनसे विरुद्ध नरेटीव सेट केले आहे ते अजून मनसे ब्रेक करू शकली नाही.
काही वर्षांपूर्वी जिलेबी फाफडा #$@$@% भाई आपडा हि टॅगलाईन होती. आणखीन एक बहुतेक ह्याच मतदारसंघात एका टेरेस वरील रेस्टो बार मधील आग प्रकरण झाले होते. सुशांत दिशा सर्व गोष्टीं जनतेच्या विस्मरणात जातात . यात फायदा नेत्यांचा.
पेंग्विन ला नाईट लाईफ हवे होते ना।
आता त्याचे परिणाम दिसू लागलेत.
आमच्या शिवडीत सुध्दा लोकसभेत अरविंद सावंत यांना फक्तं 16900 चा लीड मिळाला . 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेत अजय चौधरी यांचा लीड 38000-40000 च्या आसपास असायचा.
Sunil Shinde sarkhya lokanchi kame karnarya netya la bajula karun Penguin sathi safe jaga shodhtana, hya veli Penguin ne Worli madhe kay kam kele hyacha j Marathi lokana jab dyava lagel.
साधू हत्याकांडाचे वेळी टोमणे बहाद्दर ' यात राजकारण आणू नका ' बोलले होते.
@@aniljoshi5133 kutle sadu. Te burte chor hote
ऊललेख करताना शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ऊबाठा गट असा करावा. मोघमात नको.
बरोबर.
अनयजी तब्येतीची काळजी घ्यावी, वेट लॉस बराच दिसत आहे तुमचा.
जय श्री राम अनय जोगलेकर जी
कृतघ्नतेचे मूर्ती मंत ऊदाहरण म्हणजे ऊधव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. !!!!!!
बाळासाहेब होते तो पर्यंत ठाकरे हे आडणाव ठिकच होते. राज ठाकरेनाही ते शोभते. पण इतराना ते शोभते का याचा विचार मराठी मतदार निश्चितच करत असेल.
आदित्य ठाकरे, Rahul Gandhi आणि रोहित पवार एका माळेचे मनी.
😮3-3 पप्पू. कसे झेलायचे.
खूप छान अन्य👌👌
🔉. आवाज कमी येतो. 🔊
Sushant singh rajput 🙏
Disha saliyan 🙏
वरची मधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे तयार बरोबर दिशा सानिया आणि सुशांत सिंह रजपूत यांच्या मारेकरीलाही जेलमधे डांबलेपाहिजे मग आरोपी कोणही ठाकरे असोत गुन्हेगाराला शिक्षा झालीचपाहिजे
Sound is very poor.. All earlier videos were having very good sound quality. Please rectify
आवाज बारीक येतोय,आदित्य ठाकरे "वरळीत निवडून येऊच शकत नाही
अगदी बरोबर.. आता पुढे शिवडी.. बिन शर्ट पाठिंबा यांचा जोकचाटू लोकांना कळत
अदूबाळाच्या नाईट लाईफ विकासाचे परिणाम आहेत हे . त्यामुळे आता एकदम चिडीचूप.
सुशांत सिंग प्रकरण पुन्हा चर्चेत आना. त्या आदू खान बाळाची वाट लागलीच पाहिजे.
@@ajaymane1063 sushunt singh drug hedit hota
अरे बाबा तुझ्या बोलण्याने फडणवीसचे कहीच भले होणार नाही, मराठी माणसं तुम्हा बगलबच्चाना बरोबर ओळखून आहेत
विजय तो विजय.
लीड 48 चे ही असते. रविंद्र वायकरांसारखे.
As happened in Pune case, we are more bothered about political angles to the issue, rather than concern for the loss of the loved ones for the bereaved family and serious issue of how to tackle this menace of kid driving. Gadkari must fix this issue immediately at the national level and make required changes in the law. If someone can commit a crime, then the age is immaterial.
आता आदित्य ठाकरे निवडून येतील का❤
Nahi
आदुबाळाचे विधानसभेच्या निवडणुकीत बिनशर्ट काढायलाच हवे.
राज ठाकरे आदित्यला पाठीबा बिनशर्टाचा पाठिबा कायम ठेवावाच लागेल बघा तेव्हा बघा नाहीतर बिनशर्टा पाठिबा कामण्म ठेवतील
भाजप मधे ओळख असेल तर विधान सभा निवडणूक प्रचारात नुपूर शर्मा यांन उतरवण्यास सांगावे.
अगदी बरोबर
शक्यतो ते होणार असे वाटते... आता नुपूर शर्मा बारबाला पुत्राच्या मागे हात धुवून लागेल
Mumbaikar should vote atleat 70 %
40% hoil faar faar tr
Mr joglekar sound is pure in your last 4 episodes please correct this issue
Poor
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe ha video mala Awadala Aditya Thakrey yachya kadun maun palanyat ale ahe Warali madhye Gujarathyanchya virodhat bolane dhokyache ahe he tyala samajte mhanun UBT gappa ahet nahitar Gujarathcha dwesh pasarawala assata Sarva Swarthi Rajakaran ahe Prakash Joshi 78
अनयजी म्हणाले त्याप्रमाणेच भाजपाने गुजराथी उमेदवार उभा करावा.
Poor sound . Anay not expected from your channel. Good content
पवई मधील 750 घरे तोडून त्यांना बेघर कारण 1 महिना झाला तरी शिवसेना तिकडे फिरकली पण नाही आणी काही बोलली पण नाही
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat 😊😊
When will People start recognizing, and electing real , social workers and not money minded pseudo leaders in every party.
नाहीतर आपल्या देशात दोन ठिकाणी निवडणूक लढवता येते.ही नाही तर ती,म्हणजे पाठच्या दारानी निवडणूक होते.
अनय जी आपल्या तबतची काळजी घ्या. थोडं विक वाटता.
हि जबाबदारी गृहखात्याची असते, गृहमंत्री फडतुस आहे.मग पुण्यातील पोरशे कारच काय झाले. पुण्या चा आमदार bjp चा आहे.आदीत्या ठाकरे निवडून येणारच वरळीतुन
Anayaji Kalpasoon Aavaz Kami Yetyoya.
गुजरात मधे महाराष्ट्रातील लोक व्यवसाय करत आहेत.
अनय जी सुंदर विश्लेषण सर .👍👍
बरोबर विश्लेषण केले आहे anayaji
सर्, आपण दिलेली टायटल्स फार डोकं खाजवायला लावतात.
नेहमीप्रमाणे मस्त
एक विनंती, Audio & video पूर्वी जास्त चांगला होते. Pl Don't change it
थोडक्यात काय तर "सर्व असंतूष्टांच राजकारणात सोईनूसार अल्पकाळ का होईना पण जमतं"हे अगदी सोळा आणे खरं आहे!
लालकृष्ण अडवानी यांचे निधन झाल्यानंतर मराठी व हिंदी मिडीयात चॅनेलवर बातमी दिलेय असे किती आहेत. पहा आणि हेच मिडीयात मोदींनी त्यानाच बाजूलाच सारले असे शकंनाद करत होतेच ना .
व्हिडिओ तर आपले सगळेच आवडतात,
Rajesh Shah some news channels are showing as person from Shinde's Shiv Sena.
जुन्या format मध्ये व्हिडिओ बनवा ,
हे चांगले नाही वाटत दिसायला आणि समजायला पण.
याला व्हिजन पाँलुशन असे म्हणतात
अगोदर चा निळा पांढरा सेट चांगला वाटत होता नजरेस आल्हाददायक वाटायचे
अनयजी कोलिफोर्नियात आहे की?? (बिन) शर्ट घातला आहे 😂
California return Zale ahet sir
Jay mahastra
अदू बाल एक नंबर खतरनाक आहे!
म्हणजे एकंदरीत, "राजकारण आणू नका" या म्हणण्यातच मोठ्ठं राजकारण आहे😂😂
आदित्य साहेब ठाकरे कुटुंब निवडून येऊ शकतात
आवाज खणखणीत येत आहे.
🙏🙏
आपण अचूक हेरलं. पब्लिक मध्ये असाच आवाज होता
🙏🙏🙏
मराठी माणसाच्या मतात फूट पडेल असं काही म्हणून गैरसमज पसरवू नका, मनसे चा सुद्धा हक्काचा मराठी मतदार आहे, मराठी मतदार आता कोणाच्या च्या दावणीला बांधलेले नाहीये. त्याला दिसतंय कोण खरा विचारांचा वारसदार आहे ते......
खुर्ची साठी कोणी हिंदुत्व च्या विचारांना तिलांजली दिली हे समजत लोकांना.... बाळासाहेबां नी खुर्ची साठी कधीच कोणाचं लांगुल चालन नाही केल.... आणि आज तसंच कोण वागतय हे स्पष्ट आहे....
चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सडेतोड पणे बाळासाहेब म्हणायचे आणि आता कोण म्हणतंय हे दिसतंय लोकांना....
पूर्वी बाळासाहेबां वर सुद्धा काही लोक सुपारी बाज असा आरोप करायचे आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून कोण बसलंय दिसतंय लोकांना....
ठराविक मतदारांनी मनसे स्थापन केल्या पासून मनसे ला च मतदान केल आहे...
2019 च्या विधानसभा ला एकूण 3 % मत मनसे ला पडली होती हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि तब्ब्ल 10 जागांवर मनसे चे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे मराठी माणसा च्या मता मध्ये फूट पडते असं नेरेटिव्ह हे काही जण मुद्दाम पसारावतात आणि मतदारांना गोंधळात टाकतात...
अनय जी या पुढे तुम्ही तरी असं नेरेटिव्ह पसरवण्यात हातभार लावू नका ही विनंती 🙏🏻
Anayji....tumcha Navin studio ahey ka
One small suggestion! Pl try to give Sr number to your Episode so that we can view at later time/date. Thnx in Adv.
हे शाह शिव सेनेच्या कोणत्या गटाचे आहेत..काही वर्तमान पत्रे हा नेता शिंदे गटाचा आहे..???
good analysis
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
जय श्री राम 💐💐🙏🙏
अनय साहेब नमस्कार 🙏🚩
उद्धव ठाकरेंना चांगले कारण मिळाले .
👌👌👍
म न से हाच मराठी विरोधी पक्ष आहे तो फक्त शिवसेना विरोधात उमेदवारी देतो
गैरसमजातून झालेल्या घोटाळ्यातली चिल्लर वाटली गेली असं वाटतंय
करावे तसे भरावे !
Satya bola bhau.
Kem kho bola.
Hey saree politicians ekach maliche mani ahet mag teh MVA asu ki Maha Yuthi, tyanha kaun Melle tyancha kahich padle nastat jyacha aplyala nuksan hoyel teh ekmekanha sambalun ghetat.
Nice
Anayaji are you not feeling well? Take care .
ठाकरे ना गुजरात शिवाय पर्याय नाही
मराठी माणसामध्ये भांडणं लावण्या व्यतीरीक्त दुसरं कुठलही काम भाजप ने केलेलं नाही.
thakre atta samle appan atta shinde sena chalnar pl🎉😂
Agadi khare ahe...
विधान परिषदेच्या निवडडणूका चुरशीच्या होतील
आवाज फार कमी येतो.