यांच्यावर विश्वास का ठेवावा? बच्चू कडू एवढे दिवस भाजप सोबतच होता, संभाजी भोसले एवढे दिवस भाजपचेच होते, राजू शेट्टी इकडून तिकडे पाळतात यांचं काय खरं आहे? यांना मतं का द्यावी...
सर तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे कोणाच्या ही बाजूनी बोलती नाही अगदी रोखठोक आणि सत्य (खरे) बोलणारे एकमेव पत्रकार तुम्ही आहात सर आम्ही सात वाजण्याची वाट बघतो जयभीम 🙏🙏
बिन बुडाची षठ आघाडी स्वतः आपटणार आणि चांगल्या उमेदवारा ला पाडायची योजना करणार राजेंनी काॅग्रेस मध्ये प्रवेश करावा जरांगे पाटलांनी निवडणूक मध्ये भाग घेऊ नये
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहात पण मला असं वाटतयं विजय हा महाविकास आघाडी चाच होईल
महाराष्ट्र राज्याची डगमगणारी नौका पार लावण्यासाठी जनतेने महायुतीला हरवणे हे एकच उद्दिष्ट ठेवले पाहिजे. मविआ लां सत्तेवर आणले पाहिजे. नाही तर महायुती ही नौका डुबवून टाकणार.
संभाजीराजांना प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 सुधा मतं मिळणार नाही एवढं लक्षात घ्यावे त्यांना कोणीही विचारत नाही महाराष्ट्रामध्ये कारण काय तर ते फक्त प्रत्येक वेळी भूमिका बदलतात
प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतःही वंचित राहिले आणि पूर्ण समाजाला महाराष्ट्रातल्या सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे आणि त्याला फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत
MNS and VBA are choosing to be vote cutters at the worst time of Maharashtra. Shiv Sena and NCP has caused enough damage to MH because of their alliance with BJP-RSS in past, but VBA and MNS are giving the final blow to Maharashtra at the worst time. We, Marathi people, will remember everything.
संभाजी राजे तिसरी आघाडी आणि शाहू महाराज महा आघाडी याचा अर्थ संभाजी राजे व राजु शेट्टी हे उध्दव ठाकरेंवर नाराज आहेत त्यामुळे त्यांनी भाजपची बी टीम म्हणुन काम करीत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता हे ओळखून आहे तरी तिसरी आघाडी महाराष्ट्रात एकही जागा निवडून येणार नाही
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची अधोगती 2019 पासून सुरू झाली. आता तर त्यांची या निवडणुकीत हॅटट्रिक होईल आणि यापुढे प्रकाश आंबेडकर यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
जरांगे पाटील राजकीय नेते म्हणून परिपक्व नाही......शरद पवारांना विचारून रणनिती आखली जाईल. मनसे कुठेही ठसा उमटवू शकले नाही.पंधरा वर्षांचा इतिहास पहा.विश्लेशन छान आहे..धन्यवाद!
प्रकाश आंबेडकरांवर आम्ही प्रेम करतो पण प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात एक नंबर अहंकारी आहेत जवळजवळ नरेंद्र मोदी सरकार स्वभाव आहे पण त्यांचा स्वभाव दिसून येत नाही त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण तशीच आहे महाराष्ट्रातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात राहून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण करता येत नाही संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या नेता असं वागू शकत नाही मतलब पुरतच राजकारण करणाऱ्या नेताच असं वागू शकतो.. त्यातले हे दोन नेते...
संभाजीराजांनी जरांगे पाटलांकडून शिकाव आपल्या पूर्वजांनी 18 पगड समाजाला कसे बांधून ठेवलं असेल ते आता जलांगे पाटलांन.मधे.दिसत आहे संभाजी महाराजांच्या घराण्यावर ती प्रेम करणारा वर्ग आहे पण संभाजीराजे हे अखंड महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या संपर्कात आहेत असं कधीही दिसून आलेले नाही
साहेब हे मागेल त्याना सौर पंप देनदार म्हणतात विचारा 21'२२'२३ चे लाखों शेतकरचे पंप भेटले नाहीत ते आगोदर दिया देवद् दादा मग जाहिर करा ह्य् योजना निवडनुकी साठी हे करु नका नाही तुम्हारा शेतकरी घरी पाठवतील
तिसरी आघाडी स्वतःचे नुकसान करून घेत आहे
एक नंबर विश्लेषण
तिसरी आघाडी स्थापना भाजपासाठी काम करणार आणि भाजपा हे राज्य कार्पोरेट कडे देणार आणि महाराष्ट्राला झोळी देऊन फिरवणारच .
यांच्यावर विश्वास का ठेवावा?
बच्चू कडू एवढे दिवस भाजप सोबतच होता, संभाजी भोसले एवढे दिवस भाजपचेच होते, राजू शेट्टी इकडून तिकडे पाळतात यांचं काय खरं आहे? यांना मतं का द्यावी...
सर तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे कोणाच्या ही बाजूनी बोलती नाही अगदी रोखठोक आणि सत्य (खरे) बोलणारे एकमेव पत्रकार तुम्ही आहात सर आम्ही सात वाजण्याची वाट बघतो जयभीम 🙏🙏
तिसरी आघाडी म्हणजे भाजप ने उभी केलेली माणसं
सतरंज्या उचले...हे प्रस्थापित लोकांनी उभा केलेली माणसं आहेत 😅
Bjp मिंधे यांनी उभे केले आहे तिसरी आघाडी
कितीही रंगी अगदी दशरंगी निवडणूक झाली तरीही महाविकास आघाडी च निवडून येणार.
मनःपूर्वक आभार सर....
सर्व सामान्य जनतेच्या मनातील तिसऱ्या आघाडी बाबत चा गैरसमज दूर केला
हे तिघेही भाजपचे आहेत.
भाजप आणि शिंदे गटाने पद्धतशीरपणे ही तिसरी आघाडी बनवली आहे, हेतू हाच की महाविकास आघाडीचे उमेदवार कमी व्हावेत..... चाल ओळखली
महाराष्ट्रातील निवडणूका पुरोगामी विचार सोडून खोक्यांचे आणि खोक्यासाठी च होतील .
हे तिघेही भारतीय जनता पक्षाचे बी टिम आहेत महाविकास आघाडीला यांचा काही सुद्धा फरक पडणार नाही
हे सतरंज्या उचले हे खरे ..B टीम आहे..आहेत कोठे पण जातात प्रस्थापीत लोकांच्या सतरंज्या उचलायला..😅
We Support only महाविकास आघाडी
शर्यत हि फक्त तुल्यबळ घोड्यांमधेच होते तेंव्हा या नवीन आघाड्यांमुळे काही फरक पडणार नाही
येणार तर महाविकास आघाडी जिंदाबाद
बिन बुडाची षठ आघाडी स्वतः आपटणार आणि चांगल्या उमेदवारा ला पाडायची योजना करणार राजेंनी काॅग्रेस मध्ये प्रवेश करावा जरांगे पाटलांनी निवडणूक मध्ये भाग घेऊ नये
निखील साहेब तुमचे स्पिच अगदी बरोबर आहे
खुप छान सुंदर विश्लेषण वागळे साहेब.हे सगळे भाजपची बी आहे जगजाहिर आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे विश्लेषण करता ते अगदी बरोबर आनी सत्य माहिती देनारे एक मेव पत्रकार आहात पण मला असं वाटतयं विजय हा महाविकास आघाडी चाच होईल
भाजप हटाव. मविकास आघाडी बचाव. .आघाडी .प्रभाव. आहे
म युतीचा. प राभव ..होणार
Wagale saheb Tumi kunakadun supari ghetali te hi sanga.....
टरबूजा म्हणतो विघान सभा निवडणूक आयोग आमच्या ताब्यात आहे
वागळे सर,,,,, अगदी बरोबर,,,,,पण,,,,,,फक्त उद्धव ठाकरे साहेब,,,,, 🙏🙏जय महाराष्ट्र
आदरणीय श्री.वागळे सर,कोण कितीही पाय घालु सर्व सामान्य मतदार जागरूक झाला आहे.
महाराष्ट्रात राज ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव शून्य आहे.
काहीही झालं तरी सर्वांनी एकच नारा द्यावा मोदी हटाव देश बचाव
मनोज जरांगे पाटीलांनी महाविकास आघाडीला पाठींबा दिला पाहीजे,कदाचित सर्वेच्या सर्व पक्ष सुपडासाफ होतील.
महायुती ची बी टीम
उद्धव ठाकरे जिंदाबाद
प्रकाश आंबेडकर व राज ठाकरे हें निवडून येण्यासाठी लढत नाहीत.
दुसऱ्याला पाडण्यासाठी उमेदवार उभे करतात.
परंतु आता जनता हुशार आहे, करेक्ट कार्यक्रम करणार.
फक्त bjp आणि काँग्रेस यांनीच इलेक्शन लढले पाहिजे. जे एक दुसऱ्याला पूरक आहेत.सरंजामी पक्ष काँग्रेस=bjp.
तिसरी आघाडी म्हणजे ताटाच्या बाहेर पडलेल अन्न उचलून ताटात घ्यायचे की नाही.... कोनठरवणार....... ठरवणार...
Tisari Aghadi + Vanchit + MIM + MNS = BJP
खुप छान निखिल साहेब
येक मात्र नक्की हे स्वतःचा सर्वनाश करून घेणार
महाराष्ट्र राज्याची डगमगणारी नौका पार लावण्यासाठी जनतेने महायुतीला हरवणे हे एकच उद्दिष्ट ठेवले पाहिजे. मविआ लां सत्तेवर आणले पाहिजे. नाही तर महायुती ही नौका डुबवून टाकणार.
सर बच्चू कडू वर आंबेडकर साहेबांनी विश्र्वास ठेवू नये
प्रकाश आंबेडकर साहेबांची फक्त एक टक्का मतं राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा एकही मत जास्त नाही
या तिघांनी आणखीन एक माणूस घेतला पाहिजे तो म्हणजे राज ठाकरे तो सध्या मोकळा आहे
राजु शेट्टी ने मशाल चिन्हावर निवडणूक लढवायला नकार दिला ...सर...!!
तिसऱ्या आघाडीचा देश खड्ड्यात घालायचा आहे, असच वाटायला लागलंय
बीजेपी कडून खोके घेतले असतील म्हणून तिसरी आघाडी निर्माण झाली असतील
संभाजीराजांना प्रत्येक मतदारसंघांमध्ये 500 सुधा मतं मिळणार नाही एवढं लक्षात घ्यावे त्यांना कोणीही विचारत नाही महाराष्ट्रामध्ये कारण काय तर ते फक्त प्रत्येक वेळी भूमिका बदलतात
पहा न . महाराष्ट्रातले एक राजे तिकडे गेले की. दुसरे राजे चि आघाडी तयार करायला लावली
ननिखिल जी जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
तिसऱ्या आघाडीचा फायदा फक्त भाजपला होईल हे जनता जाणते.
महा विकास आघाडी चा सर्वे पाहून म्हणून ही तिसरी आघाडी तयार झाली
प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतःही वंचित राहिले आणि पूर्ण समाजाला महाराष्ट्रातल्या सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे आणि त्याला फक्त प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत
MNS and VBA are choosing to be vote cutters at the worst time of Maharashtra. Shiv Sena and NCP has caused enough damage to MH because of their alliance with BJP-RSS in past, but VBA and MNS are giving the final blow to Maharashtra at the worst time. We, Marathi people, will remember everything.
संभाजी राजे तिसरी आघाडी आणि शाहू महाराज महा आघाडी याचा अर्थ संभाजी राजे व राजु शेट्टी हे उध्दव ठाकरेंवर नाराज आहेत त्यामुळे त्यांनी भाजपची बी टीम म्हणुन काम करीत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता हे ओळखून आहे तरी तिसरी आघाडी महाराष्ट्रात एकही जागा निवडून येणार नाही
प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी बच्चू कडू राज ठाकरे हे फक्त आणि फक्त मॅनेज होणारी माणसं आहेत
आंबेडकरवादी पक्षाला महायुती आणि महविकास आघाडी आवडत नाही त्याच कारण आहे. हे सर्व बहुजन विरोधी पक्ष आहेत .
महाराष्ट्रात धमाल चालू आहे
मजा बघत रहायचं बाकी काय करणार?
खाज ची एक पण येणार नाही
तिसरी आघाडी आणि बाकी इतर भाजपच्या बी टीम आहेत
You are absolutely right Sir .
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची अधोगती 2019 पासून सुरू झाली. आता तर त्यांची या निवडणुकीत हॅटट्रिक होईल आणि यापुढे प्रकाश आंबेडकर यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते.
तिसरी आघाडी म्हणजे bjp ची B टीम😂
3 री आगिनगाडी म्हणजे मनसे सारख व्होय
म्हणजेच यांचे कडे इंजिन आहे डब्बे नाहीत आणि त्याच्याकडे डबे आहेत इंजिन नाही
जेवढे पिलावळ सोडलेले आहेत ह्या पिल्लावळ्यांचं कामच आहे मतं खाणे कितीही केलं तरी महाविकास आघाडीला विजयापासून कोणी अडवू शकत नाही
आदरणीय श्री.वागळे जी, कृपया आपला जनता उपदेश कार्यक्रम करूंन आपण हे सर्व उघड केले पाहिजे असे मला वाटते.
Only MVA🎉
Vanchit vr tika kelya shivay pagar sahebala bhetat nahi
अकोला जिल्ह्यातील विधानसभेमध्ये पण असाच घोर होण्याची शक्यता आहे
You are great journalist nikhil sir
तिसरी आघाडी. वंचित मनसे . ही सगळी मत खाव आघाडी... आहे 😅😅😅😅😅
निखिल साहेब बरोबर बोलतात
निखिल जी, 2019 पासून जे काही घडतयं ते पाहून जनता आता सजग झाली आहे...सुजाण झाली आहे...काही फरक पडत नाही ह्यांच्या पायात पाय घातल्यामळे...
काहीही उपयोग होणार नाही काही काळजी करू नये वंचित ची कशी लोकसभेला खोड मोडली
मला जेव्हा पासून कळते तेव्हा पासून तिसरी आघाडी किती तरी वेळा निर्माण झाली आहे पण काही फायदा झाला नाही त्यामुळे महाविकास आघाडीवर काही फरक पडणार नाही
Sir
वंचित वाले सगळ्यांच्या पायात पाय घालणार आहे लिहून ठेवा
वागळे साहेब वंचित बहुजन आघाडी ला देत होतें याची उध्दव ठाकरे साहेब यांची जाहिर मुलाखत घेऊन प्रसारित करा
Sambhaji Raje aaplya vadilan var gele nahit, Jinendra aavad barobar bolle hote Sambhaji raje cha rakt tapasayla pahije
Congress NCP che rajya mhanje 165 families chey rajkaran
प्रथम दर्शनी वाटले की कोण कोणाच्या ........ पाय घालणार
Only VBA
जरांगे पाटील राजकीय नेते म्हणून परिपक्व नाही......शरद पवारांना विचारून रणनिती आखली जाईल. मनसे कुठेही ठसा उमटवू शकले नाही.पंधरा वर्षांचा इतिहास पहा.विश्लेशन छान आहे..धन्यवाद!
प्रकाश आंबेडकरांवर आम्ही प्रेम करतो पण प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात एक नंबर अहंकारी आहेत जवळजवळ नरेंद्र मोदी सरकार स्वभाव आहे पण त्यांचा स्वभाव दिसून येत नाही त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण तशीच आहे महाराष्ट्रातल्या कोणत्यातरी कोपऱ्यात राहून संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण करता येत नाही संपूर्ण महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या नेता असं वागू शकत नाही मतलब पुरतच राजकारण करणाऱ्या नेताच असं वागू शकतो.. त्यातले हे दोन नेते...
मराठे याला आरक्षण दिले जर तर जरांगे पाटील यांना राजकरणाहून काही घेणंदेणं नाही पण आरक्षण जर नाही दिले तर काही होऊ शकत जय शिवराय जय भीम जय संविधान
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितलां विधान सभेला जागा 0जागा मिळणार आहे
ह्या सगळ्यांनी package घेतलेले आहेत... लोक आता धुधखुळी नाही.. ह्या सुपारीबाजाना लोक 10-20 मत पण देणार नाहीत..
नाही तरी आदरणीय श्री.पवार साहेबांचं काम आपण सर्व ओळखतो.
सर, आपला अभ्यास खूप चांगला आहे. तुम्ही महाविकास आघाडीचं प्रवक्ते पद घ्यावं असं मला वाटतं.
Sir why R. S. S. Is against maratha cast
प्रत्येकाला आपले आपले उमेदवार उभे करणे हा अधिकार आहे ...त्यामुळे त्यांना काही दूषणे लावून बदनाम करणे योग्य नाही...
किमान आपलं उपद्रवमूल्य दाखवाव....😂😂
नमस्कार 🙏 सर ...
खूप छान विश्लेषण.
संभाजीराजांनी जरांगे पाटलांकडून शिकाव आपल्या पूर्वजांनी 18 पगड समाजाला कसे बांधून ठेवलं असेल ते आता जलांगे पाटलांन.मधे.दिसत आहे संभाजी महाराजांच्या घराण्यावर ती प्रेम करणारा वर्ग आहे पण संभाजीराजे हे अखंड महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या संपर्कात आहेत असं कधीही दिसून आलेले नाही
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
भाजपची बी टीम तिसरी आघाडी आहे
कोण कोणाच्या पायात कोणासाठी पाय घालणार...
यांच्या आघाडीचा सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो असे का वाटत नाही वागळे साहेब
हा महायूतीचा बी प्लॅन आहे.
Raju Shetty fuska bar
साहेब हे मागेल त्याना सौर पंप देनदार म्हणतात विचारा 21'२२'२३ चे लाखों शेतकरचे पंप भेटले नाहीत ते आगोदर दिया देवद् दादा मग जाहिर करा ह्य् योजना निवडनुकी साठी हे करु नका नाही तुम्हारा शेतकरी घरी पाठवतील
सृरोबर
🎉 right now
BJP WAS WAITING FOR THIS " TISARI AAGAHADI" BEFORE GOING TO ELECTION & ULTIMATELY IT HAPPENED.
एक प्रश्न आहे लोकशाही ही कुणाच्या बापाची नाही संविधानाने प्रत्येक पक्षाला उभे राहणे निवडणूक लढवणे अधिकार आहे तुम्हीं कोणABCD टीम म्हणणारी लोक
Yenar tr MVA only
Bjp barobar ncp ss aani congress madhle anek nete zoplet