अलिकडील खरे संत, शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, हे खरे संत, जे का रंजले गांजले त्यांससी म्हणे जो आपुले. असी देव लोक पुन्हा होऊ शकणार नाही
रवींद्र पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 ज्या महाभागांना सजा झाली आहे,, ते सजा नाही.. तर सजा उपभोगत आहेत... परंतु दाभोळकर,, पानसरे,, कलबुर्गी गौरी लंकेश... यांचे मारेकरी सापडत नाहीत... शोकांतिका आहे... याचं कारण सुद्धा वेगळं आहे... ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤
विश्वात सगळ्यात आध्यात्मिक व धार्मिक प्रांत गुजरात असल्यामुळेच तर हर्षद मेहता , शोभन मेहता , मेहुल चोकसी , निरव मोदी सारखे रत्न ह्या भारत देशास लाभले . धन्य गुजरात .
हे बाबा लोक नेत्यांना बाई पुरवतात म्हणून त्यांना काही होत नाही...लोकांनी या बाबा आणि बांडगुळ नेते यांना ठोकून त्यांचे सामान कापून काढले पाहिजे ... ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी।
पोखरकर सर, आपण केलेलें विश्र्लेशन अगदी खरं आहे. अगदीं ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे. विवेक जागृत नसलेले मानसिक गुलामगिरी तील लोक याला बळी पडतात. त्यात शिक्षित सुध्दा आहेत हे गंभीर आहे.
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खुप खुप धन्यवाद सर 💐💐 🚩🚩 जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर
राधे राधे करणारे कृपालु महाराजांचे सुद्धा हेच कारस्थान होते, स्वामी सत्यानंद यांचा "सत्य के दर्शन" या चैनल वर सती प्रथा हा एपिसोड आहे, त्या मधे पुर्वी आपल्या देशात देवा धर्माच्या नावाखाली स्त्रियांची किती बिकट अवस्था हे कळेल.
तुमचा विषय चांगला आहे, पण शाहरुख खान पण काही कमी नाही, त्याने मुंबईत येवून एवढे पैसे कमविले पण मुंबईकरांना कुठल्या सुविधा तो प्राप्त करून देत आहे. मी दानधर्म म्हणत नाही पण ज्या नग्रिने दिले त्या नगरीला परत काही तरी देना ?
म्हणत रामायण संपते. श्री राम हे देव आणि मानसशास्त्रज्ञ आहेत. रावण हा राक्षस आणि मनोरुग्ण आहे. न्याय हा मानसशास्त्रज्ञ असतो आणि अन्याय हा मनोरुग्ण असतो. न्याय हे सत्य आहे आणि अन्याय हे असत्य आहे. न्याय म्हणजे संरक्षण आणि अन्याय हा जुगार आहे. न्याय म्हणजे प्रेम आणि अन्याय म्हणजे द्वेष. न्याय म्हणजे नम्रता आणि अन्याय म्हणजे अहंकार.
काय उद्बोधक आणि प्रभावी video बनवलाय सर तुम्ही, More Power to you. कधीकाळी मी देखील भिडे गुरुजी, उत्तरेतील प्रवचनकार यांच्याबाबत भक्तीभाव बाळगून होतो पण जसे जसे वाचन वाढले, श्याम मानव, दाभोळकर ह्या महान कार्य करणाऱ्या निस्पृह कार्यकर्त्यांचे लेख आणि पुस्तके इयत्ता ८वी पासून वाचण्यात आली, आपसूक झान्ज उतरत गेली. चक्रधरस्वामी, ज्ञानोबा तुकोबा, जनाई, समर्थांचा महाराष्ट्रधर्म किती भव्य व उत्कट आहे हे तेव्हाच्या राज ठाकरेंच्या मराठी साठीच्या आंदोलनात व राजू परुळेकर यांच्या लेखातून उलगडत गेले मग उत्तरेतील लफंग्या बुवा बाबांची विकृत चेहरे समजून उमजून आले. धन्यवाद सर. चाफेकरचा जातीय वादी विकरीत चेहरा पुढे आणणाऱ्या तुमचा त्या video पासून मी चाहता आणि प्रभावित झालो. जय महाराष्ट्र
सर तुम्ही विषय अगदी उत्कृष्ट मांडला आहे. आशा बुवा बाजी बद्दल लढलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला तो म्हणजे आमचं घर आम्ही साफ करू, त्यानुसार ही खान कंपनी त्यांच्या धर्मातल्या अनिष्ट प्रवृत्ती, चित्रपटातून का मांडत नाही? यामुळे जास्त विरोध होत असावा असावा.
मा.पोखरकर,नमस्कार. अत्यंत समयोचितव व एका महत्वपूर्ण विषयावरचा हा अत्यंत सुंदर व्हिडीओ. असे व्हिडीओ हे खूप परिणामकारक व लोकाना विचार करावयास भाग पाडतात. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीततर हे काम खूपच कठीण आहे.या पार्श्वभूमीवर आपले काम खूप प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे.धन्यवाद.
खूप ऐतिहासिक स्फोटक उद्बोधक नवीन माहिती देवून समाजप्रबोधन करीतआहात त्याबद्दल धन्यवाद. अशीच भारतात अन्य प्रांतातील अन्याय अत्याचारांचा व तत्कालीन त्या त्या प्रांतातील समाज सुधारकांचे कार्या ची माहिती तोंडओळख महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना होत राहील पु:न्हा एकदा धन्यवाद आभार🙏
Pan Mazi takrar ashi aahe hi bhampak sadhuna kadak shikshan zalich pahije parantu muslim dharmguru aani chritain padrin vishayi Thode bola Karan he lok pan kami badmash nahit
नास्तिकतेचा कोणताही धर्म नसतो..., उगाच नास्तिकतेला धर्माची जोड देऊ नका,माणूस हा देखील इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गाचाच भाग आहे, त्याला कसल्याच धर्माची गरज नसते, नीती मूल्ये वेगळे, आणि धर्म वेगळा
हिंदू धर्माचा हेच वैशिष्ट्य आहे की कोणीही त्याच्या बद्दल वाटेल ते मत व्यक्त करू शकतात तसे स्वतंत्र ते तो देतो.म्हणून अधिकची टीका हिंदू धर्मावर होते.इतर धर्मिय ती सूट देत नाही म्हणून त्यावर कोणाला बोलता येत नाही म्हणून मूग गिळून गप्पबसतात
Every person should start to fight superstitous tradition,ritual,belief from their home, colony,society,city district,state and country and support this struggle people ngo civil society then we will became superstition free india 💯💯💯
सर तुमचे वीडियो माला आवाड़तात , खूप गोस्टी समझतात, पण तुम्ही भाषा भेद प्रांत भेद ही करता हे कालूण येते. मस्करी ही करता ही बाब शोभत नहीं , तुम्हीं जर्नलिस्ट अहात , तथ्य प्रेजेंट करा पण प्लीज़ जज नाका बनु . खुप छान काम अहे तुमछे 🙏 ऑल थे बेस्ट
Sir याला दोषी दोघे आहोत समाज आणि बुवा , पालक म्हणुन लोकं मुलांना विश्वास ठेवायला लावतात , बुवाकडे घेऊन जातात ,मग परत तीच मुले फुडें आसीच अनुकरण करतात पालकांचे ,आणि यांचे फावले जाते , जाऊ नका ना बुवा कडे, बघा किती फरक पडतो ते , अनिस वाले ,आणि काही शूद्र लोकं कूठे जातात ,
लोक मूर्ख आहेत. भोळे नाहीत.मेहनत करायला नको . दे हरी बसतो मी घरी असे विचार.
❤❤❤❤❤
जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
@PG-bl2pn reservation तेरे बाप ने दिया है क्या?
स्वतःला सुशिक्षित समजणारे जास्त अंधभक्त असतात
Pokharkaranche yek wayshishthya ahe , gotyat an nara prashna wicharla ki te pal kadhtat.!
अलिकडील खरे संत, शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, हे खरे संत, जे का रंजले गांजले त्यांससी म्हणे जो आपुले. असी देव लोक पुन्हा होऊ शकणार नाही
Dosh santancha nahi...magcha pudhacha kaslahi vichar na karta tyanchya bhajni lanaryancha aahe
वाईट तेव्हा वाटत शिकलेली लोक पण या बाबांच्या नादाला लागतात
असे. पण माणसे असतात
काँग्रेस सरकार होते म्हणुन आसाराम वर चौकशी व कारवाई तरी झाली..आज जर हि केस उघडकीला आली असती तर काही झाले नसते..ब्रिजभूषणचे च बघा .
मूर्ख सारखे बोलू नका, राम रहीम ला अटक केली ते सरकार कोण होते ?
जे कृत्य नैतिक दृष्टया चुकीचे आहे ते धार्मिक दृष्टया ही चुकीचे आहे 👍🏾👍🏾👍🏾...
१८६१ मधला गुप्तरोग पुन्हा २०१४ मध्ये अवतरलाय भारतात
Sundar
😃😃😃
🤣🤣😆
बरोबर
😂
अशा ढोंगी बाबांना मानण्यापेक्षा direct देवालाचं मानावे.
देवालाच मानावे म्हणण्यापेक्षा, ह्या असल्या भोंदू बुवा बाबांच्या नादि न लागता परमेश्वरा वर श्रद्धा ठेवा.
रवींद्र पोखरकर सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 ज्या महाभागांना सजा झाली आहे,, ते सजा नाही.. तर सजा उपभोगत आहेत... परंतु दाभोळकर,, पानसरे,, कलबुर्गी गौरी लंकेश... यांचे मारेकरी सापडत नाहीत... शोकांतिका आहे... याचं कारण सुद्धा वेगळं आहे...
❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩
❤❤❤ जय संविधान ❤❤❤
खरं आहे..
बुवा तेथे बाया हे ही नसे थोडके. संतांचा विचारच आपले लोकांना माहीत नाही हे विशेष आहे.
Yo
जय मूलनिवासी मी दत्ताराम भुवड रत्नागिरी सर तरुण पिढीला परिवर्तनवादी संदेश देत आहात खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे
विश्वात सगळ्यात आध्यात्मिक व धार्मिक प्रांत गुजरात असल्यामुळेच तर हर्षद मेहता , शोभन मेहता , मेहुल चोकसी , निरव मोदी सारखे रत्न ह्या भारत देशास लाभले . धन्य गुजरात .
एकाचं नांव विसरलात का ज्यांने देशाची वाट लावली !
@@dasharaththarali2187त्या ' अनमोल ' रत्ना बद्दल तर काही बोलायलाच नको .
😂
😂😂😂😂😂😂😂😂@@RaviArankar1240
@@dasharaththarali2187ह्याच रत्नाने लग्नाच्या बायकोलाही सांभाळलेले नाही, कल्पना करा बायकोनेच याला नाकारले असते तर काय झाले असते?
हे आधुनिक बुवा एकदम थर्डक्लास विचाराचे आहेत.जनतेने यांना पाठींबा जर दिला नाही तर आपोआप यांचे दुकान बंद होईल.
यांच्या दुकाना बंद जो पर्यंत होत नाही हे असच चालत राहणार
पोखरकर सर तुमच्या सारख्या निडर, कर्तबगार, सहसी आणि आत्मविश्वासु पत्रकारची आज महाराष्ट्राला गरज आहे. ❤️❤️
Tu pan jara hawasi moulana na samjvayche praytn kr halala thambel madrsyat lahan mul mulinvar atyachar honar nahi
"धरती सून्हरी अंबर नीला, हर बाबा रंगीला एसा देश हैं मेरा"😂😂😂😂
बऱ्याच मुलींना आणि बायकांनाही ह्या असल्या बाबा बुवा गुरु महाराज लोकांचे आकर्षण असते.
बुवा तेथे बायां ।
@sanjeevdharma2😂😂😂492
खरच तूमचे मार्गदर्षन आपल्या देशातील तरूण पिढिला खुप आवश्यक आहेत,तुमचे खुप खुप आभार.देव भले करो.
महात्मा फुले पासुन डॉक्टर दाभोळकर पर्यंत ज्यांनी सामाज सुधारण्याचा प्रयत्न केला अन आपले प्राण सुद्धा गमावले पण लोकच मुर्ख असतील तर काय करणार.
कुठलस फळ खाल्याने पुत्रच ( पुत्री नाही ) प्राप्त होतो अस सांगणा-या व त्याच अनुसरण करणा-यास कुठली उपमा द्यावी ?
सांगलीचं थेरडं झुराळ.
छान आहे , हा देश ज्या लोक्कनी स्वतंत्र केलाय त्यांच्या नाव मातित घातल आपन , आपन देश म्हणून लायकी नाही.
सर तुम्ही खूप चांगले चांगले विषय घेऊन येता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.
हे खरे आहे, माझा एक मित्र साधूंच्या सानिध्यात राहिला होता त्याला पण गुप्त रोग झाला होता .
धार्मिक तेचा अतिरेक होतो आहे,
भक्त निरबुद्धतेने धार्मिक आचरण करत आहेत.
घरा बाहेर आणि देवळाबाहेर धार्मिक कृत्ये करण्यास बंदी घालण्यात यावी.
इतर धर्मीयना पण सांगा
लोकांना मेंदू आहे. पण अक्कल नाही.
मागासलेल्या समाज व धर्माची वाहवाही चालू आहे.
बरं झालं बाबासाहेब यांनी buddhism स्वीकारले नाहीतर अजुनपण लोकं सुधारलेत नाहीत. 🙄
हे बाबा लोक नेत्यांना बाई पुरवतात म्हणून त्यांना काही होत नाही...लोकांनी या बाबा आणि बांडगुळ नेते यांना ठोकून त्यांचे सामान कापून काढले पाहिजे ... ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी।
छान माहिती दिलीत सर मनपूर्वक धन्यवाद।
हा विदियो पाहुन इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात ते पटलं.अजूनही याच घटना घडतात.काय करावं?ही बुवाबाजी कशी संपणार?.असो.धन्यवाद सर..🙏
गुप्त रोग झालेले साधु संत देशातील जनतेचे आदर्श बनलेले आहेत
सत्ये सांगणं आणि सत्ये विचार ठेवण ही सगळ्याला जमत नाही..माझे प्रमाणे हीच आपले आयुष्य ची मूल्ये आही..आपण खूब खुश आणि तंद्रुस्त्त रहवो हीच प्रार्थना❤
खरोखरचं तुमचे स्पष्टीकरण खुप छान उत्कृष्ट
यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे वाटते
वाह साहेब वाह एकदम जबरदस्त. अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र.
Netflix film न येता सिनेमा hall मध्ये लागायला पाहिजे
पोखरकर सर, आपण केलेलें विश्र्लेशन अगदी खरं आहे.
अगदीं ज्वलंत प्रश्नावर चर्चा केली आहे.
विवेक जागृत नसलेले मानसिक गुलामगिरी तील लोक याला बळी पडतात. त्यात शिक्षित सुध्दा आहेत हे गंभीर आहे.
शाहरुख याने अजून चांगले विषय घेवून व्हिडिओ चित्रपट बनवावेत. उदा. राजकारणाचे उघड उघड गुनेगरोकरण, पर्यावरणाचं चालेलेल नुकसान.
Shiv-Phule-Shahu-Ambedkar❤
Yes
These are our real idols and icons
@@ajitkatariya4673👍
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी आणी सर्व बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खुप खुप धन्यवाद सर 💐💐 🚩🚩 जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर
आजही ग्रामीण भागातील लोक अंधश्रद्धा ळु आहे जय शिवराय जय भीम 💙❤️ जय
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील उच्च शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये अंध्दश्रध्दाळु आहेत.
राधे राधे करणारे कृपालु महाराजांचे सुद्धा हेच कारस्थान होते,
स्वामी सत्यानंद यांचा "सत्य के दर्शन" या चैनल वर सती प्रथा हा एपिसोड आहे, त्या मधे
पुर्वी आपल्या देशात देवा धर्माच्या नावाखाली स्त्रियांची किती बिकट अवस्था हे कळेल.
धन्यवाद साहेब,आपण नवीन व्हिडिओ काढत रहा
सर आम्ही तुमचे व्हिडिओ ची वाट पाहत आहेत..अतियांत खरा पत्रकार❤
पोखरकर सर आपले खरोखर आभार आणि निर्भिड पत्रकारिता करिता आपले खूप खूप अभिनंदन
साहेब Good morning आजचा व्हिडिओ अप्रतिम❤
तुमचा विषय चांगला आहे, पण शाहरुख खान पण काही कमी नाही, त्याने मुंबईत येवून एवढे पैसे कमविले पण मुंबईकरांना कुठल्या सुविधा तो प्राप्त करून देत आहे. मी दानधर्म म्हणत नाही पण ज्या नग्रिने दिले त्या नगरीला परत काही तरी देना ?
अंगी नाही ग्यान म्हणे साधू मला मान
साधू अशानं व्हायाचा नाही हो...
साधू हाटेलचा चहापाणी नाही हो...
-वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
आश्रम वेब सेरीस मध्ये असेच दाखविले आहे
पोखरकर सर अंतर जातीय विवाह व समाजातील रुढी परंपरावर यावर अपले मत काय यावर व्हिडीओ बनवा
असा एकही धर्म भारतात नाही. सर्व धर्मात हे चालू आहे.
बुद्ध आहे सुध्द.
मानव होईल समृध्द.
सत्य स्विकारा माझ्या बांधवानो
रविंद्र सर एवढी खटपट आपल्यासाठी करतात
संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यात एक दिवस तरी सहभागी होऊन 'एक दिवस तरी वारी अनुभवावी'
मी दरवर्षी सहभागी असतो. यंदाही होणार आहे 🙏
पालथ्या घड्यावर पाणी....😅
@@amolshinde7113असं का म्हणता
Kaha thhe ye sab 33 koti, Avatars chamatkars yagya mantra shraap, Rishi Muni Sadhu Babas, Kali Chandi Durga Bhawani Jwala Chamunda etc jab hum Gulam bane baithe thhe hazaro saal
Hindu धर्मातील babanna.khup जास्त maaj चढला...कडक शिक्षा झाल्याशिवाय वठणीवर येणार नाहीत ..हे babe-dhabe kalnak आहेत....
म्हणत रामायण संपते.
श्री राम हे देव आणि मानसशास्त्रज्ञ आहेत.
रावण हा राक्षस आणि मनोरुग्ण आहे.
न्याय हा मानसशास्त्रज्ञ असतो आणि अन्याय हा मनोरुग्ण असतो.
न्याय हे सत्य आहे आणि अन्याय हे असत्य आहे.
न्याय म्हणजे संरक्षण आणि अन्याय हा जुगार आहे.
न्याय म्हणजे प्रेम आणि अन्याय म्हणजे द्वेष.
न्याय म्हणजे नम्रता आणि अन्याय म्हणजे अहंकार.
सर प्रत्येक वेळी नवीन विषय घेता व सविस्तर आणि निपक्षपाती मांडणी करता याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूपच छान.. अभ्यासपूर्ण माहिती 🙏
काय उद्बोधक आणि प्रभावी video बनवलाय सर तुम्ही, More Power to you. कधीकाळी मी देखील भिडे गुरुजी, उत्तरेतील प्रवचनकार यांच्याबाबत भक्तीभाव बाळगून होतो पण जसे जसे वाचन वाढले, श्याम मानव, दाभोळकर ह्या महान कार्य करणाऱ्या निस्पृह कार्यकर्त्यांचे लेख आणि पुस्तके इयत्ता ८वी पासून वाचण्यात आली, आपसूक झान्ज उतरत गेली. चक्रधरस्वामी, ज्ञानोबा तुकोबा, जनाई, समर्थांचा महाराष्ट्रधर्म किती भव्य व उत्कट आहे हे तेव्हाच्या राज ठाकरेंच्या मराठी साठीच्या आंदोलनात व राजू परुळेकर यांच्या लेखातून उलगडत गेले मग उत्तरेतील लफंग्या बुवा बाबांची विकृत चेहरे समजून उमजून आले. धन्यवाद सर. चाफेकरचा जातीय वादी विकरीत चेहरा पुढे आणणाऱ्या तुमचा त्या video पासून मी चाहता आणि प्रभावित झालो. जय महाराष्ट्र
🙏🙏🙏
व्वा, पोखरकर साहेब, काय सुंदर व सत्य माहिती दिलीत. धन्यवाद व जय महाराष्ट्र.
सर तुम्ही विषय अगदी उत्कृष्ट मांडला आहे. आशा बुवा बाजी बद्दल लढलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला तो म्हणजे आमचं घर आम्ही साफ करू, त्यानुसार ही खान कंपनी त्यांच्या धर्मातल्या अनिष्ट प्रवृत्ती, चित्रपटातून का मांडत नाही? यामुळे जास्त विरोध होत असावा असावा.
Jai Sanatan Hindu dharm,Jai shree ram,Jai Shivaji 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dhile aani bhrast प्रशासन असेल की असे च होणार यादशे काही खरे नाही. बहेरांपेक्षा असतील फितूर घटक आहेत
⛳🚩⛳करसनदास यांना महाराष्ट्र भूषण द्या,,, सोमय्या वेडा होईल
अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करीत असतात ,सनातन विचार धारा संपली पाहिजे
धन्यवाद सर
काही प्रमाणत योग्य आहे. पण तुम्ही दिशाभूल करीत आहात.
*तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधला हा खुप खुप आणि खुपच सुंदर ॲपिसोड तसेच अतिशय सुंदर प्रकारे मांडणी...अप्रतिम...👍👍*
धन्यवाद 🙏
Dusrya dharma madhe pan ahet te pan dakhava
बरो बर आहे सर
मा.पोखरकर,नमस्कार. अत्यंत समयोचितव व एका महत्वपूर्ण विषयावरचा हा अत्यंत सुंदर व्हिडीओ. असे व्हिडीओ हे खूप परिणामकारक व लोकाना विचार करावयास भाग पाडतात. सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीततर हे काम खूपच कठीण आहे.या पार्श्वभूमीवर आपले काम खूप प्रशंसनीय व कौतुकास्पद आहे.धन्यवाद.
آپ جیسے لوگوں کی وجہ سے سچ سامنے لائے آپ کو سلام ہے
खूप ऐतिहासिक स्फोटक उद्बोधक नवीन माहिती देवून समाजप्रबोधन करीतआहात त्याबद्दल धन्यवाद. अशीच भारतात अन्य प्रांतातील अन्याय अत्याचारांचा व तत्कालीन त्या त्या प्रांतातील समाज सुधारकांचे कार्या ची माहिती तोंडओळख महाराष्ट्रासह सर्व भारतीयांना होत राहील पु:न्हा एकदा धन्यवाद आभार🙏
Asya sadhu lokanna rajkarni lokancha pathimba asto tyamule ase prakar hotat
बरोबर सर
Pan Mazi takrar ashi aahe hi bhampak sadhuna kadak shikshan zalich pahije parantu muslim dharmguru aani chritain padrin vishayi Thode bola Karan he lok pan kami badmash nahit
Gujaratyanni virodh Karan samaju shakato.karan ki tyatale kityek tya bhondu chya anouras santatichech vanshaj asatil.
लोकांपर्यंत आपण ही माहिती पोहचवली या बद्दल आपले आभार. सर्व लोकांनी हा चित्रपट जरूर पहावा. चित्रपट सृष्टीने या चित्रपटास नक्कीच समर्थन द्यायला हवे.
Bogus aani bhampak sadgun vishayi atishay parkhad vishleshan
नास्तिकतेचा कोणताही धर्म नसतो..., उगाच नास्तिकतेला धर्माची जोड देऊ नका,माणूस हा देखील इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गाचाच भाग आहे, त्याला कसल्याच धर्माची गरज नसते, नीती मूल्ये वेगळे, आणि धर्म वेगळा
धर्म आणि रूढी परंपरा याची गल्लत करू नका दोन्ही मध्ये फरक ahe
माझ्या मनातले विचार तुमच्या कडून जसेच्या तसे ऐकायला मिळतात.
धन्यवाद सर.
हिंदू धर्माचा हेच वैशिष्ट्य आहे की कोणीही त्याच्या बद्दल वाटेल ते मत व्यक्त करू शकतात तसे स्वतंत्र ते तो देतो.म्हणून अधिकची टीका हिंदू धर्मावर होते.इतर धर्मिय ती सूट देत नाही म्हणून त्यावर कोणाला बोलता येत नाही म्हणून मूग गिळून गप्पबसतात
अगदी बरोब्बर
👍👌☸️✌️👃
त्यावेळचे न्यायमूर्ती आणि आताचे yat जमीनसमान चा फरक आहे.
Every person should start to fight superstitous tradition,ritual,belief from their home, colony,society,city district,state and country and support this struggle people ngo civil society then we will became superstition free india 💯💯💯
सर तुमचे वीडियो माला आवाड़तात , खूप गोस्टी समझतात, पण तुम्ही भाषा भेद प्रांत भेद ही करता हे कालूण येते. मस्करी ही करता ही बाब शोभत नहीं , तुम्हीं जर्नलिस्ट अहात , तथ्य प्रेजेंट करा पण प्लीज़ जज नाका बनु . खुप छान काम अहे तुमछे 🙏 ऑल थे बेस्ट
वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
पोखरकर सर आपन खुप अभ्यास पुर्ण मांडणी करता मी सुध्दा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ वाचतो स्वामी दयानंद सरस्वती यांनी पाखंडी लोकांचे पाखंड उघडे पाडले
छान विश्लेषण ❤ ❤
Sir याला दोषी दोघे आहोत समाज आणि बुवा , पालक म्हणुन लोकं मुलांना विश्वास ठेवायला लावतात , बुवाकडे घेऊन जातात ,मग परत तीच मुले फुडें आसीच अनुकरण करतात पालकांचे ,आणि यांचे फावले जाते ,
जाऊ नका ना बुवा कडे, बघा किती फरक पडतो ते , अनिस वाले ,आणि काही शूद्र लोकं कूठे जातात ,
6:36 हे वाक्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं आहे.🇮🇳
देशाला तुमचा sarkhaya पत्रकराची khoob garaz aahe
सर अतिशय मार्मिक आणि उपयुक्त असे समाज प्रबोधन आपण केले आहे. धन्यवाद.
रविन्द्र सरांच वैविध्यपुर्ण विषय हाताळण्याच कसब विलक्षणच . 🙏
एक छोटीशी सुधारणा,सत्यार्थ प्रकाश हे सनातन विरोधी न्हवते तर सनातन च खरा अर्थ समजावून सांगणारे दयानंद सरस्वती यांचं मार्गदर्शन आहे
त्याला सांगा मुसलमान बद्दल पण काम क्रीडा बाहेर काड दुसऱ्याच्या घरात कां डोकवून बघतो आहे.
हिम्मत आहे का
गुप्तरोग झालेला बौद्धभिखू मी पाहिला आहे.
विडिओ बनवा
छान माहिती दिली. मर
' माझ्या घरातील कचरा मीच साफ करणार ना! ' हे विधान नरेंद्र दाभोळकर यांचे आहे सर...
Ok 👍
आपण पहिल्यांदा पूर्ण अभ्यास करावा आणि नंतरच बापूजींविषयी बोलावं असं मला मनापासून वाटतं
Good sir
Ravindra pokharkar zindabad❤
aple ghar pahile saaf karne he dr dabholkar nehmi mhanat asat..
2014 पासून साधू गोसावी आता राजाश्रय मिळाल्याने जास्त मातलेत. दर वर्षी एक नवीन बाबा मार्केट मध्ये येतोय.