खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
मी माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण दिलेल असल्याने आता स्वत: सर्व घर सांभालते .मी शिक्षिका आहे आणि घरी क्लासैस पण घेते .तुमचे मी पहिल्यांदाच हे किर्तन ऐकले पण मनाला स्पर्श करणारे आहे तुमचे शब्द खुप छान.
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समाजात वावरताना एका विधवा स्त्री ची सत्यता मांडलात ,मुलींना शिक्षणाची खूप गरज आहे ,आणी मुलींना शिकवले पाहिजे , मुलगी असो वा मुलगा दोघांना ही समान अधिकार आहे, 🙏
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
आता ५० वर्षापूर्वी ची स्थिती राहिलेली नाही, आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आपण पहा सरकारी क्षेत्रात, संरक्षण खात्यात, पोलीस खाते, परिवहन, शिक्षण, चित्रपट, किर्तनकार सर्व क्षेत्रात पुढे आहेत.
किर्तन खूप छान आहे विधवा जीवन जगणे खूप त्रासदायक असते अडचणीच्या काळात कुटुंबाने तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहून धीर दिला पाहिजे
पती नसताना जगणं खरंच खूप कठीण आहे हे तुम्ही जगासमोर सांगितले खुप मनापासून अभिनंदन ऐकुन डोळ्यात अश्रू आले
डोळ्यातुन पाणी आले कोणावरही अशी वेळ येवु नये देवा सगळ्याना सुखी ठेव🙏🙏
खूप चांगल्या पद्धतीने बोललात .डोळे भरून आले.
खरच खूप अवघड आहे विधवा स्त्रीच जगण, मला पन एक मुलगा आहे,, माझ वय फ़क्त २२ वर्ष आहे, माझे मिस्टर पन सोडून गेलेत, विधवा स्त्रीला समाजात खूप कमी समजल जात , तुम्ही माझ्या आई सारख्या आहात , तुमच्या शब्दात जे चार शब्द समाजा समोर ठेवलात त्या बद्दल मनापासून thanks🙏
Hi
मी माझ्या आईवडिलांनी मला चांगले शिक्षण दिलेल असल्याने आता स्वत: सर्व घर सांभालते .मी शिक्षिका आहे आणि घरी क्लासैस पण घेते .तुमचे मी पहिल्यांदाच हे किर्तन ऐकले पण मनाला स्पर्श करणारे आहे तुमचे शब्द खुप छान.
Hi
Hii
Hii
😞😔🤦🙎
👍👍👌👌🤝🫱
ताई छान आहे. तुमचं कीर्तन प्रवचन.
खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही पण जे वेळ माझ्यावर आली ते वेळ कोणावरही येऊ नये कारण जे मी आता जीवन जगतो ते विधावाच खूप अवघड असते हो ताई मी 18 वर्षाची होती तेव्हा माझं 6/5/2015 ला माझं लग्न झाल आणि मला 2016 ला मुलगा झाला आणि 30/4/2018 ला माझ्या मिस्टरचा ॲक्सिजेंट झाला तेव्हा माझं एक बाळ पोटात होत आणि ते 9/5/2018 ला सरले😭 मग 5 दिवसात माझी डिलीव्हरी झाली आणि मुलगी झाली मग मी आई बाबा कडे राहते पण माझ्या बाबांचे 2021 ला निधन झालं आता मला कुणाचा पण आधार नाही मी आणि माझे मुलं कशे जगावे ते कळेना एक तर जगता येत नाही एक तर मरता पण येत नाही मुलं दिसालेत समोर खूप काही आहे पण माझं नशीबच फुटके आहे 😭😭😭😭
मी स्वतः एक मुस्लिम आहे माझ्या असे असंख्य बहिणींना मनापासून आशीर्वाद आहे जीवन कठीण आहे पण एक भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी कधीही खम्भीर पणे उभ आहे कारण माझी स्वतः ची बहीण वयाच्या एकवीस वार्षिच विधवा झाली माझे भावजी हार्टअटेक नि ह्या जगाचं निरोप घेतले अत्ता सोळा सतरा वर्ष झाले हे दुःख मी खरंच समजू शकतो म्हणून सर्व माझ्या बहिणीना आपल्या ह्या भावाचं मरे पर्यंत आशीर्वाद आहे व राहणार ताईच प्रवाचन खूप काही सांगून गेलं जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
ताई विधवा ना जगाचा अधिकार नाही का याचा सगळ सपत का आमचा काहि गुना आहे
ताई तुमला सागाणयचे आहे कि तू मी सावित्रीबाई फुले सांग
धन्यवाद भावा मुस्लिम आसुन किर्तन आयकतोस सलाम तुझ्या कार्याला मी सर्वच धर्मांचा आदर करतो.
@@bharatrasve416 भावा जीवनात फक्त माणुसकी असते जात धर्म नसतंय मला एक आवळ आहे जे धर्मा चे चांगले प्रवचन असतंय ते मी आवर्जून बगतो कारण जीवनात आपण दुसऱ्याच्या सुख दुःखात त्यांची मदत करू हिच शिकवण माझे बाबा. आई. ने दिलं 👍🙏🤝
Mk
याला प्रबोधन म्हणतात..ताई खरंच डोळ्यात पाणी आणल..
😭😭😭😭😭
खुप छान मुद्दा मांडला खरच विधवा स्त्री च जगणं अवघड आहे. तरुणपणी विधवेच जगणं कोणत्याही स्त्रीला येऊ नये. जरी तसं झालं तर नातेवाईकांनी तीला हीन, वाईट नजरेने न पाहता तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. 🙏🙏🙏
ह. भ. प. नागेश्वरी झाडे ताई खूप चांगल संदेश तुम्ही समाजाला दिलं मी एक मुस्लिम आहे पण तुम्ही दिलेला संदेश हा हृदयाला स्पर्श केल विधवा पण एक मुलगी. एक पत्नी. एक आई एक बहीण असते समाजात आयुष्य जगणं किती कठीण होत असत हे मी स्वतः आपल्या डोळ्याने पहिले आहे कारण माझी बहीण स्वतः वयाच्या एक्विस वर्ष असताना विधवा झाली व दोन लहानश्या मुलांना घेऊन आज पर्यंत जगत आहे गेले सोळा वर्ष ती संगर्ष करत आहे तरी आम्ही सर्व भाऊ त्याच्या पाठीशी खम्भीर उभे आहात पण त्याच दुःख आम्ही कसं सहन करताव ताई आपण चांगल्या विषयावर प्रवाचन केलं धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
👌💐👌💐
व्वा क्या बात है एकच नंबर ताई खुपच छान शब्दांकण आणि चिंतन आज समाजाला नितांत गरज आहे आहे आपल्या प्रबोधनाची आणि सत्य वाणीची. धन्यवाद
सत्य परिस्थिती आपण मांडली आहे धन्यवाद
😢😢
एकदम बरोबर बोलले ताई तुम्ही खरच आहे बाई च जगण नवरा नसताना खरच खूप कठीण आहे बाई कीतीही चांगली वागली तरी समाज निठ जगु देत नाही हे सत्ये आहे प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना कळकळीची विनंती आहे मुलींना शिक्षण पूर्ण झाल्यावरच मुलीच्या लग्नाचा विचार करा कारण कोणाच्या नशिबात काय लिहीलय ते सांगता येत नाही म्हणून मुलींना शिक्षण पूर्ण करून स्वाताच्या पायावर उभे राहण्यासाठी मुलींना शिक्षण द्या
हृदय स्पर्शी किर्तन हेच खरी समाज सेवा समाजातील महत्वपूर्ण प्रसंगावर आपण लक्ष केंद्रित केलात त्या बद्दल आपले मनःपूर्वक 🌹आभार 🙏
फार छान,भविष्यात कधीही राजकारणाच्या फंदात पडू नये ही विनंती. शेवटपर्यंत हरीचे नाम घ्यावे.
Khup Chan Tai
😢😢 khup chan Tai 👌👌👍🙏🙏
स्त्री शिक्षणाचा रचिला पाया फुले दाम्पत्याने कळस लावला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात हिंदु कोड बिल नांवाने.
खूप छान मेसेज आहे समाजाला, मुलींनी लहानपणापासून खंबीर होयला शिकले पाहिजे, लाईफ मध्ये जर कधी काही काहीं अवचित घडले तर शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगण्याची जिद्द येते.🙏👍
👍👍
P$
मस्त किर्तन आहे ताई
खूप छान ताई किर्तन सांगितले डोळे भरून आले ..👌👌👌
खूप छान ताई डोळे भरून आले मनाला लागणारा संदेश आहे खूप मस्त
ताई खरोखरच विधवा महिलांवर छान बोलता धन्यवाद.पण ताई खरं सांगू का बाईचं बाईचं शत्रू असते.
कांबले तुम्ही उत्तम वीचार ठेवले आहे जे सत्य आहे, खरोखर आहे ,हे असेच होत आहे मुली लग्न झाल्यावर सासु सासर्या ला जवल राहु देत नाही , हे खरे आहे, म्हन्जे थोड्कयात। संस्कार बरोबर दिले नाही ,आई वडीलाने असेच म्हनावे लागेल।
मी डाॅ झाडबुके सोलापूर ताई विधवा स्त्री बदल किर्तन सांगितला ते ऐकून डोळ्यातल पाणी आल नमस्कार ताई
खरच आहे ताई माझेपण मिस्टराना तेविस वर्षे पूर्ण झाली
ताई आम्ही विधवा स्रीला प्रथम मान देतो
ताई स्त्री साठी तुमचं कळकळीची किर्तन मनाला खुप चांगलं समाधान वाटत ताई माझे पती पण मिलट्रीत होते ते ड्युटी वरच शहीद झाले तेव्हा माझं वय चोवीस वर्षे होतं , तुम्ही बोलता तो प्रत्येक शब्द बरोबर आहे माझं लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी झालं आज माझे पती जाऊन अठरा वर्षं झाली काय करणार सगळी जबाबदारी मुलींचे लग्न शिक्षण सर्व काही करावं लागतं, लोकांच्या नजरा टोमनी सगळं सहन करुन संघर्ष करत आले🙏
ताई तुमचा बोलनात सत्य आहे आणि खरच आहे ताई धनवाद ताई
खूप छान ताई डोळे भरून आले असा प्रसंग वैऱ्यावर ही येऊ नये
अगदी बरोबर आहे खुप खुप वाईट वाटते. १०००%
ताई मी पण ऐक विधवा आहे हे सगळ मीपन सहन करते ताई हा समाज खरच खुन घान आहे😭😭😭🙏🙏🙏
नाही हो लाख जनात दोन जन नालालायक आसतात ताई म्हणुका आपण नव्हांनो हजार लोकांना दोषी ठरविले पाहिजे का
Hii
Right
Hii
ताई विधवांच्या वाटी जे जगणे आहे ते खूपच वाईट आहे यामध्ये बदल होणे गरजेच आहे.तुमची खूप मदत होईल त्यासाठी
खरंच खूप छान सांगितले ताई या जगात जे चाललय तेच तुम्ही सांगता . जगाचा बघण्याचा दृष्टिकोन खूप.वेगळा आहे. तुम्ही जर अशीच कीर्तनातून सगळ्यांना जर सांगितलं तर खरच जगात सगळ्यांचे मनाचे परिवर्तन झालेच पाहिजे. आणि एका स्त्रीला बघण्याचा दृष्टीकोन ही बदलेल.
खूप छान नागेश्वरी ताई.🙏🙏 मनाला स्पर्श करणारा संदेश
Mast kirten aahe tai
सत्य परिस्थिती सांगितली ताई तुम्ही !
. धन्यवाद ताई साहेब
खूप अवघड होत जीवन जगन पाच वर्षे झाले पती गेले आज पाच पहिले झाले मुलगी पन गेली
छान आहे ताई डोळे भरून आले कारण माझ्या दोन्ही बहिणी विधवा आहेत 😢😢😢
दुसऱ्या लग्नचा विचार आहे का?
खूप छान ताई ऐकून खरच रडू आले, मी ही एक विधवा आहे एकट जगण खूप कठीण असते हे मी अनुभवले आहे, या जगात कोणी कोणाचे नसते
जशी विधवाला एकटे पणा ने जाणवत असत तसे विधुर पुरुषाला एकटे पणा जाणवत असतो आमची हिच कंडीशन आहे यात काय करणार भी पण अनुभवलो आहे
गाव कोणते आपले ताई 🙏👏
ताई मी पण एक विधवा आहे खुप छान बोलात तुमी 🙏🙏😭😭
amar
खरच ताई तुमचं कीर्तन ऐकून मी धन्न्य झाले मिपण एक विधवा चे आहे मी तर बाविस वर्षे चीच होते ते दोन हजार मधे गेले
सर्व विधवा बहिणींना मी तुमचा भावा म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे
Hello
@@suvrnakhairnar6622 पण हे खरं आहे
लाख मधे चार दोन आसे आसु शकतो पण म्हणुन का लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
खरच ताई खुप वाईट अनुभव येतात विधवा बायकांनाच मी पण एक विधवा आहे नवरा सोडुन गेला त्यावेळी मी एकवीस वर्षाची होते
हे अगदी खर आहे ताई हा समाज जिवंत पणीच मरणाचा अनुभव देत असतो खुप प अवघड असत हे विधवेच जिवन त्या जिवणात जगण्या पेक्षा मरन खुप सोप वाटु लागत. पण नाईलाज असतो जगण्याला कारण एक विचार असा ही असतो आपण गेल्या नंतर आपल्या मुलांच कस होणार?कारण हा समाज खुप विचित्र आहे.
अतिशय सुंदर अप्रतिम गायन
Nice Kirtan Tai
खूप छान ताई ऐकून डोळे भरून आले 🙏 🙏 🙏
खुप छान किर्तन सांगितले ताई
असे असावे किर्तन व याला म्हणतात समाज प्रबोधन करणे
ताई वास्तव कथन केले आहे!!
डोळे टचकन भरुन आले!!
ताई खरंय आपण बोलता ते .विधवास्रीचे जीवन हे खरंच हलाखीचे असते. तिची बीचारीची त्यात काय चूक नवरा अर्ध्यावर सोडून गेला .कोणी कोणाचे मरण पाहिलेले नाही. समाजाने पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आधार दिला पाहिजे. अशी वेळ कोणावरही येऊ नये.
Tai navre अर्ध्यावर फक्त मरणा नंतरच सोडून नाही जात जिवंत पणी पण जातात 🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭
जय श्री राम ताईअतिशय सुंदर किर्तन झाले. असेच समाज प्रबोधन करत रहा. जय श्री राम
खुप छान ताई
मुलगी ही आदर्श आहे
मुलगि माझं जिवन आहे
झाडे. मडम खूप खूप छान कितन
मुलीच्या आईची मुलीच्या सासरी होणारी लुडबुड थांबवा ताई
😭😭😭😭😭😭🙏👌😭😭😭विध्वा का देव करतो
खरंच समाज प्रबोधन काय असतं ते ताई नी दाखऊन दिले ....वारकरी संप्रदायाने अश्या प्रकारचे कीर्तन केल्यास समाजात नक्कीच सुधारणा घडेल
ताई मला दोन मुली आहेत त्यात मी खूप खूप समाधानी आहे
मी पण ताई 27 वर्षाची विधवा आहे मला दोन लेकर आहे ताई खूप छान वाटले ऐकून
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने समाजात वावरताना एका विधवा स्त्री ची सत्यता मांडलात ,मुलींना शिक्षणाची खूप गरज आहे ,आणी मुलींना शिकवले पाहिजे , मुलगी असो वा मुलगा दोघांना ही समान अधिकार आहे, 🙏
वा, ताई वास्तव परिस्थिति, गणेश बोंडे चा सप्रेम जय हरी
ताई आपण १००% खर बोलात!
Khup.chan.tai
खूप खूप छान ताई खरच डोळ्यात पाणी आले
खुप छान ताई माहिती दिली आहे आमच्या डोळ्यातले अश्रू जात नाहीत
खूप छान माऊली
ताई हे खरेच आहे. तुमच्या किर्तनात स्त्रि शिक्षण या विषयावर भर द्या. समाज खूप बुरसटलेला आहे
समाज नाही हो समाजातील लाखातले दोन चार जन म्हणुन का आपण चार जनांसाठी लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
खूपच छान ताई माझा नवरा असूनसुद्धा मी हे दुःख अनुभवलं आहे असं जीवन कोणालापण भेटू नये
वा वा नागेश्वरी ताई झाडे महाराज आपण कीर्तन खूप खूप भावनिक पद्धतीने करतात खूप छान आपले कीर्तन मला खूप आवडले अशी कीर्तन मी पहिल्यांदाचं ऐकले
Khup chhan kirtan ahe he Tai tumach hrudaysparshi
विधवांना पेन्शन चालु कराच
खूप छान बोलता ताई खरंच आहे विधवा श्रिने जगावं कस खूप वाईट दिवस आहेत माझा पण भाऊ करोना मध्ये गेला ताई कस वाटतंय ह्या बहिणी ला काय सांगू ताई
याला म्हणतात समाजप्रबोधन ताई ऐकून डोळ्यातले अश्रु आवरले नाही ताई
🙏खुपचं छान ताईसाहेबा
खूप खूप छान
मी पण एक विधवा आहे किर्तन खुप सुंदर केलं मॅडम आज पर्यंत कोणीही विधवा स्त्रियांना बद्दल बोलताना दिसत नाही
हो पण विधवेला त्रास देनारा पण लाखात चार दोन आसतात म्हणून का आपण लाख पुरुषांना दोषी ठरविले पाहिजे का
बोलणारे व तुमच्या बाजुने लढणारेही आहेत पण जे तुमच्या साठी लढतात त्यांना ओळखा व तुम्ही महिला एकत्रित येवुन लढणार्याच्या पाठीशी ठाम पणे उभे राहा तुम्हाला जगण्यासाठी न्याय हवा आहे तुमच्यावर समाजाकडून होणारा अनन्याय अत्याचार थांबायलाच हवा ,विधवा स्त्रीला मान मिळायलाच हवा तीलाही मन आहे भावना आहे इच्छा आहे ,मग तिचं जगणं समजून न घेता तिने कुठपर्यंत असं रडत जगायचं ,समाजाचा दृष्टीकोन चुकीचा आहे विधवा स्त्रीला बघण्याचा,पण तीच मन न समजुन घेता तीला नावं ठेवणारे त्रास देणारेच खुप जास्त आहे,पण तुम्ही आता एकत्र या माऊल्यानो तुम्हाला तुमचा हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही आहेत
नंबर दया तुमचा
खरच खूप छान कीर्तन
😊
माऊली खुपच छान सांगितला ऐकून बरं वाटलं🙏🙏
तुम्ही खूप छान संदेश दिला आहे खूपच कठीण असते जगा खूप त्रास असतो समाजाचा
मी पण ऐक विधवा आहे आपला नवरा मेला कि जगण खुप खुप कठिन असत खुप वाईट वाटत
हे खुप वाईट आहे परंतु आपण चांगले तर दुनिया चांगली कोणी कोणी वाईट वागले म्हणून समस्त पुरुषांना दोषी ठरवण्यात काही अर्थ नाही
ताई माझा पण लहान भाऊ २०२० सप्टेबंर आणि माझा पुतन्या २०२१ मध्ये २९ एप्रिल करोनानी मरण पावले
वहा...
खुपच सुंदर असे किर्तनचा विषय मी या आधी कधी ऐकले नाही.....
बोलण्यासाठी एक शब्दही शिल्लक नाही माझ्याकडे.... 👌😭❤😭👍
ताई खुप छान काळजाला भिडणार कीर्तन
Chan sangitl tai
Khup chhan kirtan tai khrch dolyat pani aal
Kharch aaj kal aslya kirtanachi khup grj aahe tai
Tai mi tumche kirtanala Salam karto.Tumche kirtan her ekacha doletun pani ante. Her ekachi manuski jagavte. Her ekala manuskine jagaila shikavate.
खूप छान ताई विधवांना मान मिळालाच पाहिजे
खूप छान ताई.
आता ५० वर्षापूर्वी ची स्थिती राहिलेली नाही, आज मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. आपण पहा सरकारी क्षेत्रात, संरक्षण खात्यात, पोलीस खाते, परिवहन, शिक्षण, चित्रपट, किर्तनकार सर्व क्षेत्रात पुढे आहेत.
खूप छान ताई खूप छान आहे त्यामुळे त्या काळात
खुप छान ताई माझे डोळे भरून आले माझी लहान भावजे या प्रसंगात आहे खुप वाईट वाटतं मला
Chan tai👌👌👌❤😥😥😥😥maze pan pati nahe ya jagat don mule ahet
ताई मी पण एक विधवा आहे माझ वय 24 वर्ष आहे तुमच किर्तन ऐकून खूप छान वाटल
So sad..
विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावायला सागां ताई
त्यामुळे स्त्रियांना होणारा त्रास कमी होईल😢
🙏🙏🙏
खरंच अवघड जिवन असत परंतु प्रारबधा पुढे कुणाचेच चालेल नाही
खूप छान ताई मी याचं यातून मार्ग जात आहे जगाव वाटत नाही पण ते फक्त आईसाठी जग व लागतं
पुनर्विवाह का करत नाही..... जगात चांगली लोक खूप आहेत
@@vaibhavnigade1370 असं चाले असतें तर तुमच्याअसे सले गरज नव्हती हो भाऊ आई आहे मला तीला सांभाळून कोणी घेणार नाही
मी पण विधवा आहे तूमच बरोबर आहे
ताई तुमचे किर्तन एकच नंबर जय हरी. जय हरी 😂😂😂😂
खूप च छान ताई
विधवा हा शब्द खूप वेदनादायक आहे.या अन्याय कारक प्रथा बंद होण्यासाठी प्रबोधन होण्याची अतिशय गरज आहे.हळदीकुंकू न लावणे हे सुद्धा बंद झालं पाहिजे.
खुप सुंदर किर्तन आहे
तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्रीया बद्दल चे केलेले विचार आज खरे ठरतात खरोखर स्त्री शिकली पाहिजे तिच्या पायावर ती उभी राहिल जय भीम