Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2024
- नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
#ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi
Subscribe Us : / @rajendrabhosale
सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
• जिल्हा परिषद निवडणूक प...
दरबारात एखादा तर विदुषक पाहिजेच ना
ऐकदा पद मिळाल्यावर शेरेबाजी ,शेरशाही शिवाय दुसरीकडे कोनते ही काम करावे लागत नाही .सभासदाचे मनोरंजन व दुसरे इलेशन येइपर्यंत टाइमपास करनं ऐव्हढं ऐकच काम कराव लागतं .लयभारी .
सामाजिक न्यामंत्री ऐवजी लाच्यार आणि हस्येजत्रा मंत्री बनवायला पाहिजे
अरे लोकांमधून निवडून आले त्यांना द्या ना मंत्रीपद. पंकजाताई मुंढे यांचे पुनर्वसन करणे गरजेचे नाही का? आणि हे कुठली निवणुक न लढविता सरळ मंत्री.
कविता गाणी विनोद करून देशाचा विकास होत नाही ।।
जोकर फक्त मनोरंजनाचे काम करत आहेत. स्वार्थी माणूस आणखी काय करणार?
रामदास आठवले यांना फक्त सत्तेची खुर्ची तेवढी दिली की आठवले खुश ही खुश
मला देतात नेहमी मंत्रिपद
भारत सरकार को patrol ऐसा कि बहुत जरूरत है बाकी चाय पानी कम चाय बहुत अच्छे हैं वह मतदान डिवाइड नहीं करते बहुत बड़ी बात आठवले साहब आज के बाद कुछ दिनों के बाद कैबिनेट मंत्री बनेंगे
डॉ रामदासजी आठवले साहेबांना प्रधानमंञ्यानी कॕबिनेट मंञीपद द्यायला हवे होते. रिपाई महायुतीमधील घटक पक्ष असल्यामुळे रिपाई मतदारांच्या मताःचा अनेक मतदारसंघात नक्कीच फायदा झालेला आहे.अन्यथा देशात काँग्रेस आणि मिञ पक्षाचे सरकार स्थापन झाले असते
, माझे प्रेरणास्थान,💙🙏
अहो ते शीघ्र कवी आहेत ना त्यामुळं बहुतेक
राजदरबारात जसा खुष मस्करी असतोच, सर्कस मध्ये जोकर असतो तसं.. यांच्या मध्ये यांचं स्थान आहे.
कॉमेडियन आहे म्हणून असतात रामदास आठवले
तुम्ही अर्धवट बातमी देता. 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभेसाठी पहिल्यांदा उभारले होते. मोदी निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी 2 जागेवर उभे होते. रामदास आठवले यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांना पहिला पाठिंबा दिला. मित्र पक्ष मोदींना नंतर पाठिंबा दिला. मोदी यांच्या दोन्ही मतदार संघात रामदास आठवले यांनी 16 सभा घेतल्या ह्या ठिकाणी मित्र पक्षाच्या एकाही नेत्याने सभा घेतली नाही. त्यामुळे रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी हे घनिष्ठ मित्र मानतात. आणि मैत्रीची परत फेड म्हणून त्यांना राज्यसभा व मंत्रिपद देतात.
राजकारणात मनोरंजनासाठी विदुशेक पाहिजे देशाचा विकास होईल का अशि लोक ठेवले आहे काय करतोय तो आठवले काय धंदा सुरू आहे
रामदास आठवलेंना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सिंबाल म्हणून वापर करता येतो
फार सुंदर आहे तरी आपले अभिनंदन
कोणालाही दुखवत नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. सलग 3 वेळा राज्यमंत्री आहेत. अहंकार तर बिल्कुल नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात ही जमेची बाजू.
आठवले आर पी आय गटाचे पाच दहा खासदार आहेत त्यामुळे मोदीजींना मंत्रीमंडळात घ्यावे लागतय