खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏 उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩
गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे (जे सध्या होत नाहीये) 🙏🚩
सावंत रामदास स्वामी गुरू होते कि नाही हा विषयावर मत मांडताना तुमचा गुरु या विषयावर किती अभ्यास आहे हे तपासा. गुरु होण्याशी जात ,धर्म, वय याचा संबंध नाही. घराणे कितीही मोठे असले तरी मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा आवश्यक असतोच
रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे. ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते. इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल. संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात. एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे. सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.
इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत
तुम्हाला कोणी सांगितलं की रामदास स्वामी यतकिंचीत घराण्यात जन्माला आले म्हणून? त्यांचं नाव घ्यायची तुमची पात्रता नाही. तुमचं जातीय राजकारण चालू द्या, अनेक शुभेच्छा.
मुलांना स्वराज्य स्थापन कर म्हणून गुरू होणारी माउली आपल्या पतीला स्वराज्य स्थापन करा अस का बर सांगू शकली नसेल हा प्रश्न इतीहास सांगणार्याना कधी पडत नाही.
पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.
सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत. तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?
एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.
Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.
Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत
आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली.
अभ्यासातून आलेले आपले विचार एकदम पटण्यासारखे आहेत जर एखाद्या गोष्टीला इतिहासात काही पुरावे नसतील तर तेच सत्य होते हे समाजाच्या मनावर बिंबिवण्याचा प्रयत्न केला गेला आहे यात दुमत नाही
तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.
@@jaibharat9247 आडनाव वाचून reply ठरवणार असाल तुम्ही तर आम्ही काय बोलू आता! हाच तो खरा जातीवाद. शिवरायांच्या राज्यात आता तरी वागू नका असे. संत तुकाराम, गजानन महाराज, संत एकनाथ, समर्थ रामदास, बाळू मामा, गाडगेबाबा, इ सगळेच आपल्यासाठी समान !
माझ्या बोलण्याचा रोख बहुतेक आपल्या लक्षात आला नसावा बाकीचे देव नाहीत का छत्रपती शिवाजी महाराज भवानी माता आंबाबाई यांना मानायचे किंवा ब्राहमनेत्तर लोक खंडोबा म्हसोबा बिरोबा यांना मानतात तर नेहमी जे संत म्हणून काही ठराविक होऊन गेले आहेत त्यांची भलीमोठी मंदिरे त्यांना गडगंज देणग्या वगैर हे सर्व कसं राजरोसपणे सुरू असते गण गण गणात बोते शेगाव येथे असणारे महाराज किंवा साईबाबा का नाही संत तुकाराम महाराज यांचे येवढं मोठं मंदिर किंवा गाडगे बाबा असतील संत एकनाथ असतील संत चोखामेळा असतील गोरा कुंभार असेल अशी अनेक उदाहरणं आहेत? मला फक्त एकच बोलायचं होत की समर्थ रामदास स्वामी किंवा साईबाबा किंवा शेगांव चे महाराज यांना येवढं कसं महत्व बाकीचे काहीच नाहीत का शेगांव महाराजांची पोस्ट एकाने केली होती मला टॅग करून त्यात एका महिलेने टिप्पणी केली होती की महाराज यांच्या कृपेने मला मुल झालं मग ही किती मानसिक गुलामी म्हणायची मला कोणाला विरोध नाही करायचा पण ह्या पण गोष्टी नको व्हायला
शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे . कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात
शिवछत्रपती, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे तिन्ही युग्यपुरुष हे स्वयंभू होते. पण तुम्हाला विडिओ मधुन काय साध्य करायच ते उघड उघड कळत.त्या तुकाराम महाराजांना एकेरी शब्द वापरला आहे( तो तर ) त्यांतुन सुध्दा स्पष्ट होत आहे.
बाकी इतिहास ठिक आहे रामदास स्वामी गुरु नव्हते हे पण बरोबर आहे फक्त एक गोष्ट सावंत ती अशी कि रामदास शेकड्याने नाही होणार एकमेव असे संत आहेत ज्यांनी त्या काळात भक्ती मार्गातून बलोपासनेचा प्रचार केला .बाकी फक्त देव देव करायच तत्वज्ञान देणारे आणि लोकांना कोरडे उपदेश देत फिरणारे खूप होते पण शक्ती ची उपासना करायची स्फुर्ती देऊन गावो गावी फिरत धर्माची आण देऊन लोक जागृती करणारे किती संत झाले हे बघितलं तर कळेल .
आता चिवट मराठ्यांच्या विरूद्ध लढायच म्हंटले तर ताकत हवीच पण बोलतात ना शक्तीपेक्षा युक्ती मोठी बाहेरून आलेल्या मुसलमानांना ताकदीचा भलताच माज होता म्हणून पार वाकवणे वगैरे प्रकार होत असतं. ज्याच्या डोक्यात सुरवातीपासूनच जी गोष्ट ठासून भरलेली असते तो तिचा च जयजयकार करणार आणि जर येवढं ताकदीचा महिमा गायला तर प्रत्येक ठिकाणी असाच उल्लेख आढळतो की जो कोणत्या शाहीतला मुसलमान सरदार होता त्याची ताकत प्रचंड होती पण तिथे च मावळ्यांची शरीर यष्टी अगदीच बारीक असल्याचे सांगितले आहे आणि ते कळत पण तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्याने सुद्धा होत हे मग किती बलाढ्य ताकदीचे मराठे तयार केले सांगावेत अपवाद सोडून
@@jaibharat9247 पार नाही पहार असते ती आणि ती वाकविण्याच्या भाकडकथावर जर विश्वास असेल तर तुमच्या बुद्धी ची किव येते 🤣 तुम्हाला उत्तर देऊन ही काही उपयोग नाही
सलाम तुमच्या कार्याला
सेवेच्या ठायी तत्पर खरोखरच शिवरायांचे मावळे आहेत..
इंद्रजित सर hats off for your knowledge and confidence in it.🚩
जय शिवराय
संत रामदास स्वामी यांबद्दल खूप कमी माहिती आहे. यांना.
शिवरायांचे गुरू जिजाऊ साहेब आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे होते.
शिवरायांच्या गुरु म्हणजे त्यांच्या आईसाहेब मा जिजाऊ साहेब होत्या
धन्यवाद इंद्रजीत सर...
योग्य प्रकारे विश्लेषण करून माहिती दिली
👍
आदरणीय सावंत सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली
खरंच खूप मथवाची माहिती दिली इंद्रजित sir
जय शिवराय
खूपच महत्वपूर्ण माहिती साठी धन्यवाद. 🙏
उगाच खोटी माहिती आणि इतिहास पसरवत आहेत त्यांना जबरदस्त चपराक.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे हेच 🙏🚩
अतिशय शुद्ध विश्लेषण, सत्य काय असत ते आज कळलं
आजचा भाग खुप महितिपूर्ण आणि अभ्यासपूर्ण होता.
खूप छान.. बरेच गैरसमज दूर झालेत. ईतिहासकार असेच तटस्थ हवेत.
GREAT INFORMATION 🙏
सर नमस्कार या भागात तुम्ही खरचं मनापासून बोललात. एकदम निरभिड पणे .असेच बोला. सलाम तुम्हाला.👃👃👃
गुरू कोण होते त्यांची भेट झाली होती की नव्हती ह्या सर्व पेक्षा
त्यांनी काय शिकवलं आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो ह्या गोष्टींकडे कडे लक्ष दिलं पाहिजे
(जे सध्या होत नाहीये)
🙏🚩
ते ही होत आहे , त्या साठी आपल्या चॅनल वरील " मला समजलेले शिवराय " ही मालिका पहा ! नक्की शिकण्यासाठी बरेच काही मिळेल.
@@STTHistory dada tumcha number bhetel ka
Kahi tri mahtvach bolaych aaahe
सावंत रामदास स्वामी गुरू होते कि नाही हा विषयावर मत मांडताना तुमचा गुरु या विषयावर किती अभ्यास आहे हे तपासा. गुरु होण्याशी जात ,धर्म, वय याचा संबंध नाही. घराणे कितीही मोठे असले तरी मार्गदर्शन करण्यासाठी गुरु हा आवश्यक असतोच
दक्षिण दिग्विजय या संदर्भातली सविस्तर माहिती सहसा उपलब्ध होत नाही , त्या बद्दल कृपया पुढील भागा मध्ये माहिती द्यावी.
जय हिंद , जय शिवराय 🚩
अत्यंत महत्वपूर्ण आणि सत्य माहिती
आपल्या कार्यालय सलाम 🙏🙏🙏🚩🚩
खूप खूप धन्यवाद सर,,आपले मनापासून आभार.. सत्य समाजासमोर स्पष्ट करून सांगितले
Very rightly said 🙏
खूप चांगली ऐतिहासिक माहिती दिली आहे 👍
Jay jijau Jay shivray ❤️🔥🚩
Jay jay raghuveer Samarth 🤗❤️🔥🚩
Thank you so much for sharing the real history.
Khup chaan mahiti dili ani puravya sakat. Dhanyawad!
Lot of thanks to shared real history...!
Dhanyawad 🙏🏻🚩🚩
Dhnyavad sir.
Very well explained.
He ajun mala mahitach nhavate. Chaan mahiti
सहमत
Thank you for true information
Jay Shivray..💐👍
वास्तव माहिती
Very nice 🙏
मासा पाणी खेळे गुरू कोण असे त्याचा।।
- महात्मा ज्योतिराव फुले
Perfect
Agdi barobar
🔥 🔥
गुरु शिष्याचे गुण वर्णन करु शकतो का? हा तुमचा प्रश्नच हास्यास्पद आहे. शिष्य जर कौतुकास पात्र असेल तर गुरु निश्चित शिष्याचे कौतुक करणार.
सर आपण मांडत असलेली संपुर्ण इतिहास सत्य आहे. आपण संपुर्ण मांडलेल्या विषयाची पुस्तक रुपाने मांडणी केली.तर खरा इतिहास लोकांपर्य्ंत पोहचवावा.
Good explanation
खुप छाण सर धन्यवाद
🙏🏼🙏🏼🚩
रामदास स्वामी हे गुरू नव्हते हे सत्यच आहे. पण उत्तरकाळात एक विशेष नातं त्यांच्यात आणि महाराजांमध्ये होतं ही म्हणायला नक्कीच जागा आहे.
ह्याच्यात एक मुद्दा राहतोय तो म्हणजे संभाजी महाराजांना सज्जनगडावर पाठवलं जे की अनुपुराण ह्या शंभू महाराजांच्याच सांगण्यावरून लिहिल्या समकालीन ग्रंथावरून सिद्ध होतं. गृहकलह आणि राज्याचं भवितव्य ह्या सारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील बाबतीत रामदास स्वामींच्यावर महाराज विश्वास टाकायला तय्यार होते, म्हणजे त्यांचे नाते (उत्तरकाळात) घनिष्ट होते असे वाटते.
इतर संत महाम्यांना कोणता गढ देण्याचा privilege दिल्याची नोंद नाही. परंतु १६७६ सालचं जिजोजी काटकर ह्यांना लिहलेले पत्र हे अस्सल आहे तुम्हाला माहीतच असेल.
संभाजी महाराजांना लीहलेल्या पत्रातून अधिकारी वाणी दिसते, आणि त्या पत्रातील मजकुराबाबतीत वाईट न वाटून घेता शंभू राजांनी संप्रदाया कडे विशेष लक्ष दिले मग त्यात अगदी दोन शिष्य ह्यांच्या मधले वाद वैगरे मिटवणे सुद्धा. ही पत्र जयसिंगराव पवार ह्यांच्या स्मारक ग्रंथाच्या शेवटी सापडतात.
एवढेच काय, समर्थ साहित्यात कित्येक ठिकाणी स्पष्ट दिसते की रामदास स्वामिंवर किती प्रभाव पडला होता स्वराज्य कार्याबद्दल. ह्यात आनंदवन भुवनी कविता, दासबोधातील उत्तंपुरूष निरूपण समास हे तर स्पष्ट पणे शंभू राजे सज्जनगडावर असताना केलेला उपदेश दिसतो. त्याच्यात ' तुमच्या वर तुळजा भवानीची कृपा आहे ', ' म्लेंच्छ ह्यांचे बंड बहुत माजलेले आहे ' , ' दोन गट पडू देऊ नये' ' सावधान raha' इत्यादी आहे.
सारांश, असे वाटते की १६७०-१६८० मध्ये महाराज आणि रामदास स्वामी ह्यांच्या (हातावर मोजण्याइतक्या) भेटी झाल्या असाव्यात आणि परस्पर विश्वास बसला असावा. उत्तर कालीन लेखकांनी ह्या सत्याची अतिशोयक्ती करून दिली आणि त्यांना गुरूपद दिले.
💯
sambandh navhtach
भेट झाली नाही तर कसला गुरु
इतके सगळे दाखले देवून समाधान होत नसेल तर मग कमाल आहे शिवाय सावंत सरांनी जो अभ्यास केलाय तो काही काम नव्हत म्हणून नव्हे एखादया मुद्याला राज्य सरकार पण सरांचा सल्ला घेत
गुरु कोण याबाबतीत नरहर कुरुंदकराचे तीन ऑडियो मध्ये चांगली माहीती आहे ,उत्सुक लोकांनी ऐकावे
मी सरांना प्रथम ऐकत आहे. आणि पुन्हा पुन्हा ऐकणे पर्वणीच असेल याबाबत शंका नाही.
Factual 👌👌
शिवराय सर्व हिंदु संताचा आदर करत होते है यातून सिद्ध होते.🚩🚩
तुम्हाला कोणी सांगितलं की रामदास स्वामी यतकिंचीत घराण्यात जन्माला आले म्हणून? त्यांचं नाव घ्यायची तुमची पात्रता नाही. तुमचं जातीय राजकारण चालू द्या, अनेक शुभेच्छा.
राजमाता जिजाऊ हिच खरी गुरू आहे....🙏
fact 👍
मुलांना स्वराज्य स्थापन कर म्हणून गुरू होणारी माउली आपल्या पतीला स्वराज्य स्थापन करा अस का बर सांगू शकली नसेल हा प्रश्न इतीहास सांगणार्याना कधी पडत नाही.
🙏🙏🙏
भारत में 5000 साल से ब्राह्मण गुरु की परम्परा है, उस समय केवल समर्थ गुरु रामदास केवल उच्च कोटि के ब्राह्मण गुरु थे..
सर आम्हाला बहिर्जी नाईकांबद्दल ऐकायचय ते असल्यापासून नंतर पुढे काय झाले
साहेब तुम्ही होऊ शकता का रामदास sawamihi
त्याला काय मांडवातून पळायचं तर आहे त्यात काय अवघड आहे
शिवरायांच्या सिंहासनाचे मॉडेल कसे होते त्याच्याबद्दल सरांकडून माहिती ऐकायला आवडेल
व्यंकोजी राजे आणि शिवाजी महाराज यांचे संबंध कसे होते
✅
Hya Lokana Rasdas Swami Maharajancha Kay Problem Ahe Kalat Nahi
👏👏👏👌👌👍👍
शिवाजी महाराज के बारे में दी गई बहुमूल्य जानकारी की किताब और प्रकाशन का नाम कृपया बताएं
"शिवाजी कोण थे" ये छोटीसी किताब पढ़ लो. गोविंद पानसरे जी ने लिखी हैं. हिंदी में सेतुमाधव पगडी इनकी भी किताब हैं
शिवरायांचे गुरू महात्मा फुले व गौतम बुध्द होते
श्री रामदासांना किल्ले सज्जन गडावर राहण्यासाठी राजाश्रय कोणी व कधी दिला कृपया सांगावे.
आदिलशाही मध्ये च रामदास तिकडे राहत होता
रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हते च
पन तेव्हाच्या पोर्तुगीज लेखकाने लिहून ठेवलय की रामदासांची आज्ञा मोडन,, हे राजाला ही शक्य नव्हत.
पुरावा दे, फेकाड्या, फालतु बाता मारू नको. उलट पोर्तुगीज पाद्र्यांना पिटाळून लावून त्यांचा शिरच्छेद केल्याचा अस्सल पुरावा उपलब्ध आहे. आणि चक्क पोर्तुगीज दस्तऐवज यांवर आंधळे पणाने विश्वास ठेवणारा महान इतिहासकार दिसतोय तू.
चूक
राजकारण करताना मोरया गोसावी ला महाराजांनी झापलं होत तर रामदास ची काय औकात
दक्षिण दिग्विजय संपूर्ण व्हिडिओ बनवा
Singhasan kas banvala gela ky ky vaparla gela yachi mahiti dyavi
सर तुम्ही फार वस्तुनिष्ठ मांडणी केली. तुमचे सर्वच व्हिडिओ बहुजनांच्या Unlearning आणि Relearning साठी खूप महत्वाचे आहेत.
तुकाराम महाराजांच्या बाबतीत असहमातीचा एक मुद्दा मांडतो. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटल्याचे ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी त्यांची भेट घडली असेल आणि वारंवार घडली असेल असा तर्क देतो येतो की. केळुस्कर गुरुजींच्या शिवचरित्रात मी एक नोंद वाचली होती. शिवाजी बंगळूर वरून पुण्यात आल्या नंतर त्यांनी जहागिरीत एकप्रकारे जनसंपर्क मोहीम राबविली होती. ते लोकांना भेटत, त्यांना प्रेरित करीत. या पार्श्वभूमीवर जे शिवाजी जहागिरीत गावोगावी फिरून अतिशय सामान्य लोकांना भेटतात, त्यांच्याशी ओळख, संवाद रुजवतात, ते शिवाजी, तेव्हा पंचक्रोशीत अफाट प्रसिध्दी पावलेले तुकाराम यांना भेटले नसतील काय? त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला नसेल? ठीक आहे की महाराजांना आहे तशी लांब दाढी तोवर आली नसेल. पण सादरीकरण त्रुटी पूर्ण झाले म्हणजे तो प्रसंग घडला नसावा असा तर्क काढता येईल?
शील प्रज्ञा सत्य करुणा***
एकंदरीत इतिहासकारांना कुठल्याही परिस्थितीत हेच म्हणायचंय की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे गुरू नव्हतेच! पण कधीतरी त्यांचा संबंध आला आहे हे तरी मान्य करायला हवे.
तेही शक्य नाही कारण समाज जागा झालाय आता कावा कळतो लोकांना तुमचा तुम्हाला रामदास ला great दाखवायचा केविलवाणा प्रयत्न
Shivaji Maharaj was a great thinker and administrator. Hence he was able to gather and connect to the common people. That is 'rayatecha' rajya.
Why are we even discussing this? Why is it important who the guru and who is shishya? Both respected each other and contributed to swarajya in their own way.
There is a hon court 's judgement about this subject and Ramdaas swami was not his idol or teacher
सावंत सर तुमची पुस्तके सांगलीत कुठे मिळतील
Dadoji kondadev was no one and is incorrect history ..Shri Shahaji Maharaj and Shri Jijau mata were the only guru..mostly it was Shri Chatrapati Shivaji Maharaj who highly intelligent and exceptional personality
आपला मराठा समाज कधी एक होणार कोणताही पक्ष न पाहता शिवरायांचा अपमान होतो त्यावेळी समाज एक व्हायला पाहिजे असं वैयक्तिक मत
न.र. फाटकाचं लिखाण का वाचावे?
Request ahe...shivaji maharajanchya mrutu var dekhil asa ek video banva...karan maharjancha khun ki mrutyu ha khup serious prshn ahe
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मधून प्रचंड मेहनत घेऊन समर्थ रामदास स्वामी यांची अस्सल पत्र शोधून काढली याचा व्हिडिओ ऐबीपीमाझा वर आलेला आहे परत तंजावूरच्या सर्फोजीराजे भोसले यांच्या सरस्वती महाल या प्रचंड मोठ्या लायब्ररीत बाड क्रमांक सहित सगळी पत्र शिवाजीमहाराज व रामदासस्वामी यांच्या हातची उपलब्ध आहेत संभाजीमहाराज यांनी समर्थ रामदास स्वामी यांची समाधी मंदिर बांधले आहे व सज्जनगडावर ही पत्राची नक्कल आहे
बर छत्रपती शिवाजीराजे सगळ्या संताचा आदरच करणारे होते व त्यांनी सगळ्या संताचा सल्ला नक्कीच राजकारणात घेतला असणार हे सत्यआहे शिवाजीमहाराज हे शंभरटक्के हिंदूधर्म संस्कृतीच प्रतीनीत्व करत होते हे नक्कीच
शिवाजीमहाराज व रामदास स्वामी कुठेही ऐकमेकाला गुरू शिष्य म्हणताना आढळून येत नाही
संकेत कुलकर्णी यांनी आणलेले हेच पत्र गजानन मेहंदळे यांनी बनावट असून ते नंतर च्या काळात बनवले होते.
संकेत कुलकर्णी यांनी लंडन मध्ये प्रचंड मेहनत घेऊन बनावट पत्र मिळवली आणि बनावट समजतात खुलासा करण्याची मेहनत पण नाही घेतली. असे अर्धवट इतिहासकार आता तयार झाले आहेत
@@STTHistory बरं इतर बाबतीत तुम्हाला मेहेंदळे चालत नाहीत, आणि इथे बरोबर सोयीस्कर पणे तुम्ही त्यांना आणलं.
swarajya nirman karnya madhe ramdas swamincha pn khup mota hissa hotha tho kasa tr jewa te 12 varsh dheshabhart firle teva tyanne 1200 madh suru kelle ani tyat te probodan,kirtan,bhajan,etc karat ase jeva maratha saynik mrutu mukhi hoiche teva navin sainink jadune sainik hoila tayar navte hoth tr tyanchi mansikta probodanamole swarajya chya pracharamole tayar jhalyali hoti tumala guru mhantlh ki directly tumhi talvar baji shi nath jodlh tr ky ky honar 😂 dharmik gru kiva santh yanna gruch boltat ani ashya prakare guru ch nath jodlh jath tumhi tr directly makda cha Hati banun sangitlh lokan madhe swarajya karay pochavnya madhe ya sarkya brech guru hote
हे त्या पोंक्षे च ऐकून सांगू नकोस😂
@@SapiensHaiHum me pongshe tonkshe ch aikun bolat nahiye dasbhod wach adhi
HA NO.1 ETIHASKAR AAHE HYACHA SATKAR KARA.
500 विरुध्द 28000 हजार विषयी माहिती द्या.
Sri raam Sri Krishna had gurus. What u r saying is not convincing
यांनी एकदा दासबोध आणि रामदासस्वामींचा अभ्यास करावा. मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त
आपण गुरू या शब्दाचा अतिशयोक्ती मध्ये वापर केला तर चुकीच वाटत पण राजकीय व्यक्ती एखाद्या धार्मिक गूरूंचा आशीर्वाद किंवा मार्गदर्शन घेऊ शकतो.जसे देवेंद्र फडणवीस हे बागेश्वर धाम च दर्शन घेतात काही प्रमाणात मार्गदर्शन पण घेतात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच असु शकतं.केव्हा तरी महाराजांनी समर्थ रामदासांच आध्यात्मिक मार्गदर्शन घेतल असेल.गुरू या शब्दाचा उगाच बाऊ करण्यात काही अर्थ नाही.
काहीही 😂😂
संत तुकाराम महाराज हे खूप दृष्टे संत होते,पण त्यागी ,विरागी होते,जेव्हा महाराज त्यांना आपले गुरू करण्याची विनंति करावयाला गेले तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले आम्ही विरागी विचाराचे संत आहोत तरी शिवबा आपण राजकारणी,समाजकारणी व जीवन विद्येचे गुरू संत समर्थ रामदास ह्यांना आपले मार्गर्दशक म्हणून स्वीकारावे,ह्यात स्वराज्याचे भले आहे असे निस्वार्थ बुध्दीने कळकळीने सांगितले! छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याची मासाहेब जिजाबाई व इतर कारभाऱ्यांन कडून खातरजमा करून घेतली.
Dadoji Kondadev ch ky???
हा पहिला व्हिडिओ आहे ज्यात conviction नाही आहे...
Conviction तुम्हाला नाही. पण सत्य लपून राहात नाही
राष्ट्रवादी चे इतिहासकार
Actual fact👌🏻🚩
Shivaji rajencha guru tyanchya matoshri hotya.
निनाद बेडेकर यांच्या बद्दल तुमचे काय मत आहे?
अभ्यासातून आलेले आपले विचार एकदम पटण्यासारखे आहेत
जर एखाद्या गोष्टीला इतिहासात काही पुरावे नसतील तर तेच सत्य होते हे समाजाच्या मनावर बिंबिवण्याचा प्रयत्न केला गेला आहे यात दुमत नाही
IS HIS EXPLANATION FULLY BOGUS?
रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे शिष्य नव्हते हे त्या पोंगक्षे ला ही सांगा.तो फुकण्या शिवाजी महाराजांना रामदास स्वामी सैन्य पुरवत होते असे बरळतोय.😂
खूप आभार सर..
तुमचं सगळ खरंय हो पण काही वर्णाच्या लोकांना अस वाटते की शिवराय आमच्या माणसाशिवाय मोठा होऊच शकत नाही म्हणून ते रामदास शिवरायाचे गुरू होते अस ठासून सांगत असतात.
आपण ठासून ठासून सांगायचे की महाराज आत्म निर्भर होते👍
Khara ithash sangitla sir tumhi
समर्थ रामदास स्वामी की जय. जय जय रघुवीर समर्थ 🙏
🚩" जय जय रघुवीर समर्थ "🚩
मला एक कळत नाही ब्राह्मण च नेहमी रामदास स्वामीच उदो उदो का करतात त्यांनी तर सखल जनतेला उपदेश केला ना?
असं आपल्याला वाटत, कधी सज्जनगडावर येऊन पहा तिथे आपल्याला सर्व जाती चे लोक दिसतील.
@@jaibharat9247 आडनाव वाचून reply ठरवणार असाल तुम्ही तर आम्ही काय बोलू आता! हाच तो खरा जातीवाद.
शिवरायांच्या राज्यात आता तरी वागू नका असे. संत तुकाराम, गजानन महाराज, संत एकनाथ, समर्थ रामदास, बाळू मामा, गाडगेबाबा, इ सगळेच आपल्यासाठी समान !
माझ्या बोलण्याचा रोख बहुतेक आपल्या लक्षात आला नसावा बाकीचे देव नाहीत का छत्रपती शिवाजी महाराज भवानी माता आंबाबाई यांना मानायचे किंवा ब्राहमनेत्तर लोक खंडोबा म्हसोबा बिरोबा यांना मानतात तर नेहमी जे संत म्हणून काही ठराविक होऊन गेले आहेत त्यांची भलीमोठी मंदिरे त्यांना गडगंज देणग्या वगैर हे सर्व कसं राजरोसपणे सुरू असते गण गण गणात बोते शेगाव येथे असणारे महाराज किंवा साईबाबा का नाही संत तुकाराम महाराज यांचे येवढं मोठं मंदिर किंवा गाडगे बाबा असतील संत एकनाथ असतील संत चोखामेळा असतील गोरा कुंभार असेल अशी अनेक उदाहरणं आहेत? मला फक्त एकच बोलायचं होत की समर्थ रामदास स्वामी किंवा साईबाबा किंवा शेगांव चे महाराज यांना येवढं कसं महत्व बाकीचे काहीच नाहीत का शेगांव महाराजांची पोस्ट एकाने केली होती मला टॅग करून त्यात एका महिलेने टिप्पणी केली होती की महाराज यांच्या कृपेने मला मुल झालं मग ही किती मानसिक गुलामी म्हणायची मला कोणाला विरोध नाही करायचा पण ह्या पण गोष्टी नको व्हायला
दादोजी नावाचे व्यक्ती होते की नाही.... हा उल्लेख च केला नाही...
.. अभ्यास केला असेल तर छातीठोक पणे नाही तरी म्हणा!
दादोजी नावाचे व्यक्ती होते पण गुरु नव्हते म्हणून अशा खिजगणतीत नसलेल्या माणसाचा उल्लेख केला नाही
@@shyamsugdare3922 खिजगणतीत नसलेल्या माणसावर बी ग्रेडी मान्य केळुस्कर गुरुजी संपूर्ण आख्यान देऊ करतात तेव्हा मात्र तुमची बोलती बंद होते.
जाऊन द्या काही हरकत नाही गुरू नव्हते पण त्या मुळे स्वामी ना कमी पण येत नाही
नक्कीच नाही , त्यांचे कार्य त्यांच्या जागी श्रेष्ठच आहे.
रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हा सत्य इतिहास आहे.
शिवरायांचा आठवावा प्रताप. हे रामदास स्वामी नी संभाजी महाराजांना पाठवलेल पत्र आहे .
कधी कधी अस वाटत की तूम्ही इतिहासकार कमी आणि ऐका विशिष्ट जातीचेच प्रवक्ते वाटतात
💯😂
तूपण त्यांच्यासारखा घरातून पळून जा. बायको पोर सोड आणि लंगोटी लावून फिर.
शिवछत्रपती, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे तिन्ही युग्यपुरुष हे स्वयंभू होते. पण तुम्हाला विडिओ मधुन काय साध्य करायच ते उघड उघड कळत.त्या तुकाराम महाराजांना एकेरी शब्द वापरला आहे( तो तर ) त्यांतुन सुध्दा स्पष्ट होत आहे.
बाकी इतिहास ठिक आहे रामदास स्वामी गुरु नव्हते हे पण बरोबर आहे फक्त एक गोष्ट सावंत ती अशी कि रामदास शेकड्याने नाही होणार एकमेव असे संत आहेत ज्यांनी त्या काळात भक्ती मार्गातून बलोपासनेचा प्रचार केला .बाकी फक्त देव देव करायच तत्वज्ञान देणारे आणि लोकांना कोरडे उपदेश देत फिरणारे खूप होते पण शक्ती ची उपासना करायची स्फुर्ती देऊन गावो गावी फिरत धर्माची आण देऊन लोक जागृती करणारे किती संत झाले हे बघितलं तर कळेल .
आता चिवट मराठ्यांच्या विरूद्ध लढायच म्हंटले तर ताकत हवीच पण बोलतात ना शक्तीपेक्षा युक्ती मोठी बाहेरून आलेल्या मुसलमानांना ताकदीचा भलताच माज होता म्हणून पार वाकवणे वगैरे प्रकार होत असतं. ज्याच्या डोक्यात सुरवातीपासूनच जी गोष्ट ठासून भरलेली असते तो तिचा च जयजयकार करणार आणि जर येवढं ताकदीचा महिमा गायला तर प्रत्येक ठिकाणी असाच उल्लेख आढळतो की जो कोणत्या शाहीतला मुसलमान सरदार होता त्याची ताकत प्रचंड होती पण तिथे च मावळ्यांची शरीर यष्टी अगदीच बारीक असल्याचे सांगितले आहे आणि ते कळत पण तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो त्याने सुद्धा होत हे मग किती बलाढ्य ताकदीचे मराठे तयार केले सांगावेत अपवाद सोडून
@@jaibharat9247 पार नाही पहार असते ती आणि ती वाकविण्याच्या भाकडकथावर जर विश्वास असेल तर तुमच्या बुद्धी ची किव येते 🤣 तुम्हाला उत्तर देऊन ही काही उपयोग नाही
हे रामदासाच योगदान मान्य पण तेच लोकांना सांगितले पाहीजे
रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज ही दोन वेगवेगळी अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत त्यांची एकमेकांशी तुलना करणे हीच मोठी चूक आहे असे माझे स्वतःचे मत आहे.
पण ते रामदास गोसावीं ना महाराष्ट्राची अस्मिता असणार्या वारकरी संप्रदायात स्थान का नाही मिळाल यावर काही उजेड?
Ha Jitendra Awhad chan judwa bhai vaatoo.. 🤣🤣
Jayrashtra hindavi tu purandarecha bhadva vattos 🤣🤣