Live : Sharad Pawar यांच्यावर आरोप, BJP आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेरली जाते का?| Devendra Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#SharadPawar #DevendraFadnavis #BJP #Maharashtra
मोठी बातमी LIVE : मराठा Vs ओबीसी-धनगर Vs आदिवासी, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप घेरली जाते का?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
तुम्हाला भाजप ची खूप काळजी आहे असे एकतर्फी विश्लेषण करताय.
महविकास आघाडीचे च सरकार येणार आहे
एवढे उदाहरण दिले पण 15लाख बद्दल ब्र सुद्धा बोलायला हिम्मत नाही ना
अरे बाबा तुम्हारे यहा धनगड बोलते है हिंदी माराठी मे धनगर होता है
साहिल सर आणि अनुजा मेडम आपण राजकीय विश्लेषण मस्त करता मी राजकीय अभ्यासक आहे मला तुमचे विश्लेषण खूप आवडते
सरकार ठोस निर्णय घेतं नाही....
त्या साठी शरद पवार नितिन गडकरी असे मुरलेले नेते पाहिजे...
एकही आदीवासी भाजपला मतदान करणार नाही
सामाजिक न्याय विभागाचे 2022ची स्वाधार तत्कालीन मंत्री मुंडे साहेबांनी दिली नाही? आता तर महानीय कर्षी मंत्री आहेत, वा sc st obc व आता शेतकऱ्यांच काय? 🇮🇳😂
1)आडनावावरून जात कळत नाही.
2)OBC हा प्रवर्ग आहे त्यातील जातींचे दर 10 वर्षांनी सर्वेक्षण झाले पाहिजे असं स्पष्ट लिहलेलं आहे .
3)धनगर,वंजारी यांना महाराष्ट्रात वेगळे आरक्षण आहे.महाराष्ट्रातील OBC आरक्षणाशी त्यांचा संबंध नाही.त्यामुळे त्यांनी स्वयंघोषित नेत्यांच्या नादी लागु नये.
4)महाराष्ट्रात OBCची संख्या कुणबीमराठा, कुणबी,मराठाकुणबी,लेवा पाटील,माळी या प्रमुख जाती धरूनही 32%नाही.नव्याने सापडलेल्या कुणबी नोंदी यांत पकडलेल्या नाहीत
5)जातीनिहाय जनगणना बिहारप्रमाणे करण्याची गरज आहे.पण अगोदर कुणबी नोंदी किती सापडत आहेत याची तपासणीकरून मग नव्याने जातीनिहाय जणगणना करावी.
कुछ जानकारी नहीं इस पत्रकार को
U. P. मैं सिर्फ g. R. जारी करने से हम लोगों को मिला है
Congress leader Rahul Gandhi told if he got Power in Maharashtra he removed the reservation
End all reservation
BJP 🤣 😊 😊 😊 😊 😊 😊🙏🙏
Maharashtra cha Bangladesh zalech pahije
Aho … 52 Kule cha news che kay zale Sahil… thodhe te hi prime time la sang na re…
धनगर ST आरक्षण कायदेशीरदृष्टीने शक्य नाही.
पण मराठा आरक्षण च तसं नाही.
1)कायद्यानुसार मागास ठरवलं गेला आहे.
2)मागासवर्गीय आयोगाची शिफारस आहे.
3)शुक्रे,गायकवाड आयोग आहे.
4)इपारियल डेटा आहे.
आता ते सरकार ने कसं करावं
1) obc ही जात नाही तर प्रवर्ग आहे, हे पाहिलं लोकांना सांगा😅
2) obc मधील अनेक जाती या महाराष्ट्रामध्ये नाही. त्याना तिथून बाहेर काढा.
3) जातीनिहाय जनगणना करा.
उदा-राज्यात वंजारी समाजाला nt-D मध्ये 2%आरक्षण आहे.पण खरंच त्यांची लोकसंख्या ही 4% आहे का?
4)इंदिरा सहानी नुसार सध्या राज्यातील ज्या जाती obc मध्ये आहेत.(350-400 जाती) त्या मागासवर्गीय आयोगाने शिफारसी केलेल्या आहेत का.?
5)तसेच दर 10 वर्षांनी obc मधील जातीचे फेरसेर्वेशन होते.राज्यात 1993 पासून ते 2024 पर्यत एकदाही ते झालं नाही. ज्या जातीची प्रगती झाली आहे,त्याना obc प्रवर्गातुन बाहेर काढा. नवीन लोकांना add करा, असा कायदेशीर नियम आहे.
सर्वच आरक्षण काढून टाकले पाहिजे.बस्स झाले 75 वर्षं झाली किती दिवस चालु ठेवणारं आरक्षण कधी तरी यांवर व्यापक विचार होणे गरजेचे आहे.
कोणता ही समाज सुधारलेला अथवा मागासलेला नाही.व्यक्ती मागासलेली किंवा पुढारलेली आज आहे.
Eak Desh eak araakshan ka nako
श्री साहिल जोशी सर
विधानसभा निवडणुकीत परेल मध्ये आदित्य विरुद्ध अमित नको असे मला वाटते
अनुजा ताई धाकस
नमस्कार जय सदगुरू
नक्कीच...
शरद पवार हे गरीब व पेटलेल्या मराठा समाज्याचा वापर आपल्या पक्षाला व मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी अतिशय चतुराईने व धुर्तपणाने वापर करून घेत आहे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत कधीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे गरीब मराठा समाज्याने या लबाड माणसापासून सावध राहिले पाहिजे