शिंदे-फडणवीसाना घाम फोडणार भाषण, बच्चू कडूनी सभागृह दणाणून सोडलं; Bacchu Kadu Eknath Shinde Fadnavis
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.ค. 2024
- #eknathshinde
#bacchukadu
#devendrafadnavis
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►TH-cam : / viralmarathii
अरे बंद करा खासदार,आमदार,नगरसेवक ह्याच्या सगळ्या सोई,सवलती आणि ह्यांची पेन्शन सुध्दा.
सरकारी कर्मचाऱ्यांची कायमची पेन्शन बंद केली आणि ह्या खासदार,आमदारांची पेन्शन पण बंद करा कायमची😡😡
❤❤❤a❤❤❤❤❤❤@❤❤❤❤❤❤❤❤@❤❤❤@❤
0
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aaplyachyane, hot, nahi, tar, baykola, salman, javal, pathvatat,
Aata, sanshodhan, jhale, shetkari, jaharila, anaj, paida, karega,
Thanku bahu kdu
एकदम बरोबर आहे भाऊ
मजुर का दाता बच्चूभाऊ साहेब मजुराचा मुद्दा उचलुन धरा साहेब🌹🌹🙏🏻🙏🏻
तुम्ही का गेला त्यांच्याकडे.तुम्ही पहिल्यांदा त्यांना नावे ठेवत होता.आणि त्यांच्या मांडिला मांडी लावता. तुमच्यावरचा विश्वास उडाला आहे.
अहो पण कमीत, कमी तो माणूस जनते साठी बोलत तरी आहे, काँग्रेस काय आणि भाजप काय? कोणी असा गरिबांचा विषय मांडलाय तरी का दादा.
बच्चू भाऊ तुम्हाला गोर-गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजुरांविषषयी अत्यंत कलवला आहे. आपण अगदी पोटतिडकीने गोरगरिबांचे प्रश्र्न मांडता. परंतु असंवैधानिक मार्गाने पक्ष फोडून सरकार स्थापन करणार्यांच्या तंबूत जाउन बसलात ह्याचे आश्चर्य वाटतय.
भाऊ तुम्ही बरोबर बोलले, परंतु नकोशे सरकार आणण्यासाठी साथ दिलीत ती जनतेला पटलेले नाही
बाच्चुभाई एव्हढ नुकसान गरीब शेतकरी सहन कसा करू शकतो. शेतिभाती सोडून दिली पाहिजे काही न करता पोट भरेल. हे नुकसान तरी वाचेल.
खरंय तुमचे बोलणे पण हा माणूस पहिला गद्दार झाला आणि त्याला काही मिळाले नाही म्हणून आता तोंड आपटतो आहे आणि समाजाला दाखवतोय याला अगोदरच काही असते तर हा कशाला गद्दार माणसांसोबत गेला असता आता बोलून काही उपयोग नाही कारण तेल गेलं तूप गेलं हाती आले धुपाटणे अशी गत झाली
भाजप ला आत्ता का नावे ठेवत आहे हा आमदार अगोदर त्यांच्या सत्तेला सपोर्ट करताना नाही समजले का या आमदाराला
कडू साहेब सगळ्यांना शेती खरेदी करून शेती करू द्या, बिगर शेतकरी कुटुंबातील माणसं शेती करू पाहतात पण त्यांना करू देत नाहीत.कुळकायद्यात सरकार नी जमिनी लुटल्या ते आता नोकरी पण नाही आणि विकायला शेती पण नाही. ना त्याला जमीन ना कर्ज माफी, है बदललं पाहिजे.सगळे ना शेती करू दिली पाहिजे, महाराष्ट्र सरकार चोर आहे,मराठवाड्यात एक कायदा आणि बाकी महाराष्ट्रात. दुसरा कायदा.
आदरणीय कडु साहेब ,जय महाराष्ट्र तुमच्यासारखे आमदार ,शेतकरीवर्ग,श्रमिक कामगार यांची,बाजू प्रखरतेने मांडत आहात खूप धन्यवाद.
खरा नेता आहे
सलाम साहेब
0❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरा नेता
खरा नेता आहे
शिदे फडनविस याणा कडृने साफ धूतले
गुहाटिला पललाणारा तूच होता भामटय दोन तोडीं साफ है तु😂😂😂😂😂
पोटतिडकीने बोलतो..परंतु खुर्चीकरीता इमान विकता.
भाऊ,
शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडा+--
जय जवान जय किसान
शेतकऱ्यानो जागे व्हा यांना येणाऱ्या 2024 च्या विधानसभा सभेच्या निवडू्कीमध्ये दाखून दया.
आणि कुणाला निवडून द्यायच
बच्चुभाऊ कॉंग्रेसच्या काळात धान्याचे बाजार भाव एम एस पी पेक्षा अधिक होते त्यामुळे एम एस पी च्या भावाने धान्य खरेदी करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. मोदीच्या काळात महागाई वाढली पण धान्याचे भाव वाढत नसल्यामुळे आणि एम एस पी नुसार सुध्दा सरकार खरेदी करीत नसल्याने शेतकरी गोत्यात आला . सरकारी धोरणं सगळी शेतकरी विरोधी.
मोहितेसर बरोबर आहेत.....गद्दारांचा पाठींबा काढत का नाही.....🎉
उध्दव साहेबासोबत होते तेव्हा मंत्री होते गदारी करून शिंदे सोबत गेल्या वर काय मिळाले. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे.आले बच्चू कडुचे.
एकच नंबर भाऊ
शेतमजुरांची खरी जान असलेला नेता आपण प्रश्न मांडला खूप खूप धन्यवाद खरा विषय मांडला भाऊ....
शेतकरी अडचणी आहे सरकार बाद आहे
एकमेव आमदार शेतकऱ्यांचा कैवारी
तुम्ही बोलता एक आणि वागता दुसरेच आता या सरकारला तुम्ही मदत करत आहे विधानपरिषदेत
एकदम बरोबर साहेब
बच्चुभाऊ इलेक्शन जवळ आल्यावर चांगली अक्कल दाढ उगवली वाटतं लगे रहो मुन्नाभाई अब जनता तुम्ही भी छोडने वाली नही है
1 no. भावा
अरे तुम्हाला बोलतांना लाज वाटली पाहिजे त्या माणसाने दीव्यांग मंत्रालय तयार केले म्हणून गुवाहाटी ला गेले आणि जातांना उद्धव ठाकरे यांना कॉल केला होता आधी........हे लक्ष्यात ठेवा बोलतांना..
प्रत्येकाचे अनुभव वेगळे, पण यांच्या नावाने कार्यकर्त्यांचा उत्तमात मी पहिला आहे, फार वाईट
कुठे@@mayurb4610
कोण चुकीचे वागत आहे सांगा मला मी बोलेल...भाऊ सोबत पण pls भाऊची बदनामी नका करू भाऊ नी जर काम केलं नसतं तर 4 वेळेस अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले नसते...भाऊ च मन खूप निस्वार्थी आहे ......
बच्चुभाऊ गद्धारांचे मागे जावून खराब झालेली इमेज सुधारीत आहे.
Much needed
धन्यवाद कडू साहेब, आपण या निर्लज्य लोकांची कीती कान ऊघडणी केली तरी त्यांना काहिही फरक पडणार नाही
अतिशय सुंदर बच्चु भाऊ आम्हाला फार आवडले आपले विचार .
बरोबर आहे भाऊ तुमचं या सत्ताधारी लोकांचा माज मोडा .आत्ता हे काम तुम्हीच करू शकता.
शेतमालाला भाव वाढले तर लगेच राग येतो
खरा माणूस बचयु कडु आभारी
भाऊ.... खरच मला तुमच्या सारख्या लोक प्रती निधी वर गर्व आहे तुमच्या सारख्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत हीच श्री चरणी प्रार्थना
बांधकाम कामगार यांना देशातील सर्व ठिकाणी मदत योजना दीली पाहीजे। बचचु भाऊ धन्य वाद आपण सरकार ला सांगितले 🙏🙏🙏🙏
शेतकरयांना भाव देत नाही
बच्चू कडू साहेब, वाह,आपण खरपूस समाचार घेतला.
शेतकऱ्याचा खरा कैवारी फक्त आणि फक्त बच्चूभाऊ कडू साहेब
खरं हाय आमदार हाँटेलमध्ये ठेवून ते ना आता लोक पाळतील आता
खुप छान
बच्चू कडू साहेब खरं तेच बोलत आहेत महाराष्ट्राचे धिंडवडे उठवले आहे या सरकारनं.
सलाम साहेब आप तो प्रदान मंत्री होना चाहिये था आप बिल्कुल सही कहा साहेब
बच्चुभाऊ अभिनंदन असे लोकप्रतिनिधी पाहिजेत दे दनादन. बच्चू भाऊ गरिबासाठी न्याय मिळावा यासाठी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही बोललात शेतकऱ्यासाठी बोललात गरीब मजुरांसाठी बोललात अपंगासाठी बोललात. अभिनंदन कराव तितकं कमी आहे.
बरोबर आहे भाऊ
खऱ्या अर्थाने बच्चु कडू साहेब यांच्या सारखा माणूस महाराष्ट्र चां मुख्यमंत्री पाहिजे,
✌️🌹✌️🌹बच्चू भाऊ तुम्ही जे बोलतात.याच्याशाठी आम्ही 100% सहमती आहे.आमची गरीब शेतकरीवर्ग आपला.शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल आशा बोलत रहा विधानसभेत .आपला शेतकरी. पठाण एस एम. 👍👍🌷🌷
हि खरी सामाजीक माहीती आहे.हि माहिती किती राजकारण्याना आहे. किती राजकारण्याना शेतकर्यानाचा शेत बान्ध माहिती आहे.
बच्छु भाऊ कोनता नेता कीति चालु आहे हे शेतकरी लोकानी चागंलच ओळखला।आहे। शेतकरी 2024लाशेतकरी।चागले चागले आमदार पाडणार आहे शेतकरी वेडा नाही राहीला
जय प्रहार बच्चु,भाऊ, धन्यवाद
बरोबर बोलला साहेब
खरा नेता शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जाण असलेला
एकच खरा नेता बच्चू कडू ..साहेब
नुसते स्टंट election आले की.....मंत्री असतात गप्पं होता
अतिशय उत्तम मांडणी भाऊ जय जगदंब
आमदार बच्चू कडू साहेबांचे अभिनंदन मजूर कामगारांची बाजू मांडल्याबद्दल शेतकऱ्यांना दोन हजार रुपये बांधकाम कष्ट करणाऱ्या मजुरांना एक रुपया नाही
अगदी बरोबर बोलात बच्चु
एक.नंबर❤
अध्यक्ष महोदय,त्यांना त्यांचा वाटा द्या म्हणजे ते शांत होतील. जयभीम
बरोबर आहे
घोडे लावा बचुभाऊ
रोखठोक बच्चू भाऊ👌जबरदस्त
1 नंबर 👍 टायगर ❤️❤️❤️ बचू कडू भाऊ ❤️❤️❤️❤️❤️ सप्रेम Jai सावीधान जय भीम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बचू भाऊ सोडून कोणी मंत्री शेतकरी करिता बोलणारा पैदा नाही झाला, धन्यवाद बचू भाऊ 🙏🙏
धन्यवाद कडुभाऊ,आपण कष्टकरी,शेतकरी यांची समस्या विधान सभेत योग्यशीर मांडता,पण त्याच सरकारला पाठिंबा का देता?
ही सत्य परिस्थिती आहे तूम्ही बोललात माननीय कडु साहेब गरीबांचा खरा वाली फक्त परमेश्वर
🙏🏻👌🏽 बच्चू भाऊंच्या विचारांशी सहमत आहे❤🎉
बच्छू भाई मी सहमत आहे
नेता असावा तर असा असावा शाब्बास साहेब शाब्बास
बचू भाय याना CM केल पाहिजे सुंदर भाषन 🎉
1 नो बचू भाऊ तुम आगे बढो हम तुमारे सात हे
खरोखर एकाच आमदार गरीबांना समजून घेणारे बच्चू कडू साहेब
आणि याच लोकानचे भवितव्य यान्च्या हातात आहे. काय फरक पडणार आहे देशात. आहो यापेक्षा पारतन्त्र्य काय फरक आहे. या राजकारण्यानी आणि यन्त्रणेने ओरबाडले आहे. आणि सर्व पक्षातसारखीच स्थिती आहे.
भाऊ साहेब तुम्ही बरोबर बोललात, तुमच्या सारखे कोणीच बोलु शकत नाही, धन्यवाद भाऊ 🙏
👌👌 Great
Bhai yek no
1बरोबर बोले
गरीबांच्या खरी जाणीव असणारे नेते बच्चु भाऊ
Ma namthr bhau ur great
Great sirji👍👍
सलाम या नेत्याला
लोकांच्या मनात आले होते तेच बोलले
धन्यवाद.
बच्चुभाऊ कडू खरोखर तुम्ही जर मुख्यमंत्री झालात ना तर गोरगरीब जनता खरोखर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही विधानसभेत शासनाला घाम फोडणारे भाषण आहे बच्चुभाऊ कडू तुमचं मजूर वर्गाचे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा अभिनंदन तुमचं ज्या गायरान जमिनीवर लोकांनी 40 ते 50 वर्षांपासून अतिक्रमण केलेला आहे अशा लोकांना नियमाकुल करून भाडेपट्टी दूध 7/12 त्यांच्या नावे कसा होईल यासाठी विधानसभेत या भूमी अतिक बांधकाम साठी विधानसभेत प्रश्न गाजवावा व या लोकांना सातबारा देण्याचा प्रयत्न करावा व तुमच्या हातून ते देण्यात यावे विनंती महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटना जे जिल्हा निरीक्षक माननीय श्रीधर भाऊ सपकाळ मोबाईल नंबर 96 37 98 32 98
बच्चू भाऊ बरोबर बोलत आहेत
1000%खर आहे
भावी मुख्यमंत्री चे दावेदार खरं च खुप खरे बोलता तुम्ही महाराष्ट्रात असं नेतृत्व खुप कमी आहे पुन्हा तुमच अभिनंदन
शेतमजुरांविषयी पहिल्यांदाच बोलणारा आमदार र.धन्यवाद बच्चा साहेब.आम्हाला तर वाटत होते की सर्व राजकारणी शेत मजुर वर्गाला विसरुनच गेलेत.ज्याला शेती नाही त्यानी काय करायचे.शेतीचे फेर वाटप करते ही काळाची गरज आहे.त्यानी गैरमार्गाने व दडपशाहीने जमिनी बळकावल्यात त्याचा सर्वे करावा व शेतमजुरांना त्यांच्या उपजिविकेसाठी वाटून द्याव्यात.
खरा शेतकार्याचा नेता
बच्चू भाऊ अफलातून.सलाम तुम्हाला.
अगदी खरंय साहेब ....... कौतकास्पद ....
एकदम बरोबर भाऊ डिपि१०/१५दिवस एत नाहि सच्चा आमदार एक मराठा कोटि मराठा
बच्चू कडू साहेबांना गरीबांची खरी जान आहे
पण महायुतीच 😂😂😂
स्वतः च्या स्वार्था साठी खपल्या जाणाऱ्या नेत्यांकडून राष्ट्राच्या भविष्याचा विचार तरी 🤔🤔🤔
1 no right
श्री बचू साहेब अतिशय उत्तम कामागिरी आहे त्याबद्दल धन्यवाद साहेब
भावी मुख्यमंत्री भाऊ
कडू साहेब तुम्ही विधानसभेत वरखड सत्य बोलत आहे परंतु तुम्ही आपलं शेतकऱ्यांबद्दल चे विमान विकलं आहे त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास उडालेला आहे
महान बच्चु कडु साहेब एक नंबर लिडर, ग्रेट ग्रेट ग्रेट आहात
बच्चु भाऊ एकदम बरोबर बोलतात असा आमदार पाहिजे जनतेच्या मनातील प्रश्न मांडतात सर्वच क्षेत्रातील कामगार वर्ग नाराज आहेत
सरकार तर बहिरी झाली आहे त्यांच्या कानटाळी उघडण्यासाठी हत्तीची चित्कारी पाहिजेत 😅😅😅
बच्चू भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे खुपचं छान बोलता तुम्ही साहेब मला तुमचे बोलणे खुप खुप आवडतं 🎉
शेतकऱ्यांचे ऐकमेव वाली फक्त बच्चुभाऊ कडू हेच आहे..❤
निवडणूक जवळ आली की असले साक्षात्कार व भाषा येते.....हा तर सरकार समर्थक होता व आहे .....
काय नाय.
नावातच कडू आहे😮...बोंबलतो आणी ..खालून बरोबर
आपन पन त्यातलेच आहे वाटते, जे कडू बोलले, म्हणून पोट दुखत आहे तुमच 😂
सभागृहामध्ये असे मुध्ये मांडने म्हनजे खरा संसदपटू. सरकारमध्ये सामील झाले म्हनुन काय झाल, अन तुझे काय पोटदुखतयरे तु राजकारणी आसतील गोड्या.
कडू साहेब बरोबर बोलत. ह्या सरकाला सात दिली ती चुक केली.
आमचा नेता बंच्चू कडू साहेब मुलुक मैदाणी तोफ
अति सुंदर विचार