गुजराती लोक मास मच्छी खात नाहीत... मग त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून जायचं आणि मास मच्छी खायची आणि जोर करायचा... सोसायटी मध्ये उघड्यावर मांस मच्छी चे तुकडे टाकायचे आणि दुसऱ्यांच्या भावना दुखावतील याची नोंद घ्यायची नाही... असं सुद्धा होत आहे... म्हणून ते लोक जागा आणि घर देत नाहीत.. काय चुकलं त्यांचं?
राज साहेबांना फुकट वाया नका जाऊ देऊ..डॅशिंग, परखड ,अत्यंत अभ्यासू ,स्पष्ट बोलणारा,वोट बँक चा विचार न करता जनतेसाठी झटणारा, जनतेसाठी अंगावर केसेस घेणारा असा राजा वाट बघतोय महाराष्ट्राची जनता कधी पदरात सत्ता टाकते याची..Raj saheb❤
Kahi Hii Asudet Pan Swatah Pan Paisa Kamwun Ch Basle Aahet.Khare Desh Bhakt Tech Astat Je Niswarthi Vruttine Desha Sathi Kahi Hii Karatat.Jase Anand Dighe.
अविनाश दादा असता तरी हात उचलला नसता. राज साहेबांची शिकवण आहे एवढ्या वडीलधारी माणसावर हात उचलायचा नाही म्हणून.. पण एक मात्र नक्की. अविनाश दादाने इतक्या सहजासहजी सोडले नसते कमीतकमी 30 मिनीट, 1 तास झापले असते म्हातार्याला
श्री सत्यवान दळवी आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून ताईंना मदत केली जय महाराष्ट्र👏✊👍 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी बरोबर बोलले प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र👏✊👍
@@pd370don't dream like fool, if, you wana blame than blame your politician not common people oppose them humiliate them public for sick mentality, Do you have any idea howany Bangaldeshi, Pakistani, Rohingya infiltrated in Maharashtra
आत्ता तरी लोकांनी जाग होईल पाहिजे मराठी लोकांचं पाठीराखा हा एकमेव माणूस आहे तो म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩 या माणसाला फुकट घालूऊ नका वेळ अजून गेली नाही यावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आणि मतदान पेटी तून त्याना समर्थन करायला पाहिजे जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚩
सर्वांना कळकळेची विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये पैसे न खाता राज ठाकरे यांना मतदान करा नाहीतर येणार काळ मराठी माणसासाठी खूप वाईट असेल लोकाचे जाऊद्या पण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तरी हे पाऊल उचला 🙏🙏🙏🙏
@@soniavankar1180 कायद्याने प्रत्येक सोसायटी ला सूट दिली आहे की त्या सोसायटी मध्ये कशाप्रकारे राहायचं ती सोसायटी ठरवणार... गुज्जू लोक बाहेरून नाही आलेत... जेव्हा सौराष्ट्र होतं तेव्हा पासून ते आहेत इथे... आपलं उभं आयुष्य दिलंय त्यांनी सुद्धा ... उगाच फालतू बडबड करू नका... जर तुम्हाला कुणा जीवाला मारून त्याला खाल्ल्याशिवाय नाही राहता येत तर मग कशाला कुणाच्या घरी भाडेकरू म्हणून जायचं ज्यांना ते नाही चालत...?
महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मोठ्या मनाचा आहे ह्याचेच हे दुष्परिणाम आहेत ....😢😢 आपण बाहेरील राज्यातील लोकांना आपले समजतो....आणि हे लोक आपल्या मराठी माणसाबद्दल काय विचार करतात...... horrible 😢😢😢...... मनसे यांना खूप खूप धन्यवाद ❤
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत पाट्या लावू शकत नाही,,, महाराष्ट्र शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा असुन त्यांचा स्मारक लावण्या साठी परवानगी घ्यावी लागते,,, मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून मराठी बोला साठी लाझ वाटते अनकी काय पाहिजेन
असेही मुंबई महाराष्ट्र मध्ये राहिलीच नाहीये... सर्व बाकीच्या लोकानी काबिज केली...मराठी माणसानेच स्वताच्या हाताने हे केलाय.. राज ठाकरे आहेत म्हणून निदान थोड़ा तरी मराठी टक्का राहिलय...🚩🚩
Asa nahiye re. I mean I have not recently been to the South, but Kalyan Dombivli vagare ajunahi aplach vatato. Even based on some video, Dadar still seems Marathi. Baghu, kadhi travel kela South la tar sangto.
मराठी माणसाचा दणका दाखवा साहेब आमचा महाराष्ट्र आणि आम्हाला दमदाटी सर्व भाशिकानी हे लक्षात घ्या महाराष्ट्रात राहून आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खाऊन जर आम्हाला तुम्ही त्रास देणार तर तुम्हाला हाकलायला वेळ नाही लागणार ईथून पुढे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
@@prasad_3121 ho bombil khaun siddhivinayak darshan karayla janar kay devmanus? Tithe kay modak nahi bombil paplet Prasad denar ki? Doka nahi tar viket ghe.
महाराष्ट्रात मराठी टिकायची असेल तर राजसाहेबांशिवाय पर्याय नाही. कळकळीची विनंती कुठल्याही सहानुभूतीला भावनिक आवाहनाला प्रतिसाद न देता मनसेला मतदान करा... मनसे बदल घडवा तरच बदल घडेल.
"मराठा" म-नसे रा-ष्ट्रवादी ठा-करे या पैकी कोणालाही 'आता' हे लोकं घाबरत नाही, भरपूर पैसा अमाप सत्ता देऊन यांना आपणच मोठ्ठ केलं, अगदी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलेला निंदनीय संजय निरूपम पासुन तिलित तोमैया पर्यंत सगळयांना विचारा 'मराठी'माणसांना ते काय समजतात ?
ह्यांची हिम्मत तरी कशी होते मराठी माणसांबद्दल असे बोलायचे मुंबईत राहून ?? 😮😮😮😳😳😳😠😠😠 Can you imagine such a thing happening in Karnataka or Tamil Nadu ??
Kaa re?? kaa nahi bolayecha marathi mansabaddal? Mothe dada jhale ka sagde? Jase marathi boltat dusryanshi tase te hi parat bolu shaktat. India madhe sagdyana equal rights ahe. Tula problem aahe tar raj thakre la sobat ghe ani gheun jaa apla maharashtra kaapun India cha baher. Try karun bhagh, aukaat kadhel, pakistani aani chini evdha maartil ki hangvan lagel
haa bhai sahi he nahii to app log mumbai se sub ko bhaga do ek bar pata chal jaye gaa mumbai kyaa bane gaa orr app log mumbai me jis jis ne propatry li he na us ka dam de do chale jange gujrat fir dekhte he mumbai kase chal ti hul pati denaa ban karo mumbai kisii kaa nahi sub kaa he app log mat karo gujrati bessnes man ke office me kam ajj ki tarik me jyaada tar mumbai me joo 90 taka office shop hotal sub gujrati kaa app kaa kyaa he bata vo bus maharasta hamara he bhai dubai bhii ragistan he vaha kaa shak kyaa bol taa he indiaa ka roll he jyaada dubai bana ne kaa hum sub ek he bhai ye mumbai me hul pati ban karo bhayaa loko ko bhagavo joo us se aate he gujrati ko nikal ne se pahle soch lana khalii 2 gujuu ek ratan tata orr mukesh ambani bus mumbai bole to bus samaj javoo mini gujrat 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼app hamare log he yar love u allso maharasta sivaji maharaj ki jay 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
त्याचं वय बघून मारलं नाही त्यानां ते ठीक आहे पण त्याच्या मुलाला चांगला चोप द्या कारण त्यानां समझलं पाहिजे की ते कुठे आहेत आणि त्यानां हाकलून लावा गुजरात ला.
एक आमदार असलेला पक्ष म्हणून काहीजण हिनवत राहिले काहीजण टिंगल टवाळी करत होते..आज कोण कामा आलं रे मराठी माणसा तुला..अजूनही वेळ गेली नाहीये राज साहेबांच्या पदरात सत्ता टाका एकदा🙏🏻
माझा अनुभव आहे हे गुजराती मराठी माणसाला कमी लेखतात, जेव्हा एकटे असतात तेव्हा गोडी ने राहतात पण एकदा का ह्यांची संख्या वाढली की माज दाखवतात, बाकी मराठी माणूस भावनिक माफी मागितली की विसरला सगळ...
मूळात मराठी माणूस/मराठा नावाचा काही प्रकारच नाहीये. आपली कड पडती असली, की लोकांना मराठा आहोत हे आठवतं. इतरवेळी खरं रूप दिसतं मराठ्यांचं: जातभेद नि जातवार गट. नुसतं भाषा एक असून भागत नाही, त्याहून आणखीबी लागतं. ते म्हणजे आपण एक लोक आहोत ह्याचं भान नि लोकपण रूजावं, वाढावं ह्यासाठी केलेले प्रयत्न. ह्यासाठी त्या रीतीचा इतिहास लिहावा लागतो, तो पोचवावा लागतो. त्यासह समाजाचं संघटन करावं लागतं. तमिळांचं तमिळपण हे भाषेतून आलं नाहीये, ते स्वतःला वेगळ्या वंशाची लोकं मानतात, त्यातून आलंय. असलं वंशभेदी लोकपण आपल्याला भावणार नाही, नि त्याची आपल्याला गरजबी नाही. मराठ्यांना शिवाजींनी इतिहास आयता दिला, संघटन आपल्याकडं सोपवलं. आपल्याला तेबी सांभाळता येईना. आपल्याला लिपी दिली, तीबी राखता न आली. आपल्याला भाषा दिली, तीबी आपण वाढविली, विकसिली नाही. आपण केवळ रडतो नि रडतच राहू. हे आपलं वैशिष्ट्य आहे. बरं, गुजरात्यातबी गुज्जूपण नाहीये. आपण ज्यांना गुज्जू म्हणतो, ते सहसा एका जातीची गुजराती लोकं असतात. त्यांच्यातबी आपल्याइतक्याच मारामार्या आहेत. प्रत्येक राज्यात बळकावू नि ओरबाडलेले असतात. आपल्यात आपण ओरबाडलेले आहोत, हे आपले दुर्दैव.
लाज वाटली पाहिजे ल मराठी माणसाला . ऐक पक्ष , ऐक नेता त्यांचे हि सगळी माणसे स्वाता चा जीव तुमच्या साठी देयाला , मराठी माती साठि , संकृती साठि, आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठि लढणारी सेना त्यांना आत्ता तरि साथ द्या आत्ता तरि जागे व्हा राज ठाकरे नां साथ द्या . बाकि ईतर पक्ष आपल्या साठि ऊभे नाहि आहे
We should respect the land and people we all stay in. Respect to you girl !! How can someone dare to not allow people whose root is Maharashtra and Mumbai being their own land and behave as if rest belong to Mumbai. Be thankful and have gratitude where rest have been allowed by Maharashtrians and, allowed to set up your jobs and businesses.
they are gujjus they are like this only they support only their community and nobody else, my father lost his job because of this community bullshit only
achaa mumabi kisii ki bapp ka nahii he samje bhai ye mumbai jooo ajj kahaa se kaha he to gujrati ki vaja se he hiraa bajar kiskaa he gujrati kaa ratan tata kon he gujjrati orrr jioo bus orr bohal log he gujrati joo mumbai ki shan he orrr hum to app loko koo madat karte he to app log gujrati ke office me ghar me kam karanaa band kardoo kyou jaate ho orrr khali fikat chii dada giri nako karaa modiii bhii gujrati samajo gujrati kaa power dekho kitnaa he 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼mony powar bus ho gyaaa
अजून डोक्या वर घेवून नाचा गुजराती अन्ना हया ची चर्बी आता महाराष्ट्रतील प्रत्येक गावत वितलवली पहिजे नाहीतर 2 वर्षा नंतर कलनार् नाही की आम्ही महाराष्ट्रत आहोत की गुजरात मधे तुम्ही राजकर्णी आय घाला।
जेव्हा वेळ येते मतदानाची .. तेव्हा का मत देत नाही ... कृपया आता तरी समजा काय चालले आहे ... राज साहेब हे एकच आहेत का मराठी ... ह्यावेळी तरी मनसे ला मत दया...
ह्या असल्या मुजोरी खोर माणसांना माफी नाही. चांगलाच दणका दिला पाहिजे. म्हणजे परत मराठी माणसाच्या नादी लागणारा नाहीत. आणी दणका देण्या साठी मनसे च पाहिजे. ह्या महाराष्ट्रात मराठी माणूस टिकवायचा असेल तर, राज साहेबांच्या हाती सत्ता द्या. मग बघा.
मराठी माणसं पुढे आला नाही हे खरंच दुर्दैव आहे पण तृप्ती ताईंनी लोकांना आवाहन करून पहायला हवं होतं कारण खूप वेळा असं होतं की हे भांडण वैयक्तिक असेल असं समजून कोणी मधे पडलं नसेल.
कुठे आहे मा. बाळासाहेबांची शिवसेना? मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी. का आत्ता फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरता उरलाय मराठी माणूस तुमच्या साठी. मराठी माणसां जागा हो आणि मतदान कर आपल्या राजाला. जो मराठी माणसांसाठी अंगावर केसेस घेऊ शकतो, जो उत्तर भारतीय मंचावर जाऊन मराठी माणसांची भूमिका मांडतो. धडकी भरवा त्यांच्या मनात जे मराठी पक्ष इतर भाषिकांची मते मिळणार नाहीत म्हणून राज साहेबांना बरोबर घेताना दिसत नाहीत
Staying in mumbai and I have experienced this many times. This gujarathi's and marwadi's stay here & don't even try to learn marathi language and keep hating on marathi people for no reason I don't know why. We Marathi people always welcome non maharashtrains with open hearts but now I think it's enough we should not forgive this people now. Jai Maharashtra ⛳
Main hu rajasthan sa, kuch waqt phle bus conductor as jahgda Hua th, galati uski thi paar same mujje Gali da Maa ki to h uski wahi baja di, baala tujiyha paksha 6 pusalaa jasti phlaat, fir teri Maharashtra police n.a. mujje forex liya rishwat l liya my, my sikhaa marthi hum hindu h hindi aata h hame tum sikho hindu tujiya aachi gand
such type of trend exists in pune also and it is high time that maharashtra govt should look into it and do something about it .....maharashtrat rahun marathi lokana sideline karat ahet he lok
ही वेळ का यावी याचा विचार करा सगळ्यांनीच....आपल्या घरात येऊन आपल्यावरच शिरजोरी....धन्य गुजराती....आम्ही जाऊ का गुजरातला जागा घ्यायला....देतील गुजराती ..
सर्वप्रथम ताई तुमचं अभिनंदन की ही बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली. या माझ्या मुंबईत माझ्या महाराष्ट्रात या गुजरातचे वर्चस्व का कोणी दिलाय यांना एवढं बळ या महाराष्ट्र सरकारच काय सासर आहे काय गुजरात धिक्कार आहे या महाराष्ट्र सरकारचा हे सरकार आहे निर्ल्ज राजसाहेब तुमचे विशेष आभार हे माजुरी गुजराती पळवून लावले पाहिजेत इथून.
अरे जमीन महाराष्ट्र राज्याची. पाणी महाराष्ट्र राज्याचे. अन्न आमचे . राहता आमच्या राज्यात. आणि आम्हाला जागा नाही. यांना धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू हाना.
The truth and the work they do for the Marathi people and Maharashtrians loved it and the way they do it is just so lovable and inspirable yaar Love Mns all the the Maharashtrians should be like them for the respect of Marathi and Maharashtra ❤💯
बरं झालं असे आवाज उठवायला पाहिजे.आणी एकमेकांना मराठी माणसाणी मराठी माणसाला मदत केली पाहिजे.कारण शिवाजी महारांंजाचे रक्त कस .उसळायच कोणावर अन्याय झाला का ! तसं मराठी माणूस मराठी माणसांवर अन्याय झाला तर रक्त उसळलच पाहिजे.. आणि एकमेकांना सपोट केला पाहिजे..जय शिवराय..🙏🙏
ज्या वेळी राज साहेब नसतील आणि हे असे प्रकार सगळी कडे होणार तेव्हा तुम्हाला सगळ्याना राज साहेब आठवणार पण तेव्हा वेळ निघून गेलेली असणार 🙏🏻 ह्या वेळी चे माझ्या पूर्ण परिवाराचे मतदान मनसे ला 🙏🏻 माघाठाणे विधानसभा 🙏🏻🔥
राज ठाकरे कायम मराठी माणसाच्या माघे उभे राहतात पण निवडणुकीला जनता त्यांना सोडून सर्वाना मतदान करते... नंतर परत 5 वर्ष रडत बसतात.... ह्या वेळेस माझ मत फक्त मनसेला ❤️
महत्वाचे म्हणजे ह्या दोघांना कोणी हक्क दिला मोबाईल खेचून घ्याचा ....ताई ल हात लावायचा....ह्यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे .... तेव्हा ह्यांना समजेल परत कोणत्या आई बहिणी वर हात नाही टाकणार......ह्याचा सारखे खूप जन आहेत ह्यांना ह्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ..... जय मनसे!!
ह्या लोकांना साथ पण मराठी माणूसच देत आहे राजकारण पासून होत आले आहे बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत कुणाचीही हिम्मत नव्हती मराठी माणसाचा अपमान करायचा घ्या मोदीचा सरकार पाहिजे ना मग अपमान. सहन करा ह्या बाईने आवाज उठवला दाद द्यावीशी वाटते बरोबर बोलत आहे मुंबईमध्ये नाही मराठी माणसाला जागा मग गुजरात मध्ये देणार 🙁🙁
मी एक शिवसैनिक (उबाठा) माझी अनेक गोष्टी बाबत मत भिन्नता आहे मनसे शी. पण एक ठाम पणे सांगतो मुंबई मध्ये मराठी माणसा साठी एकच पर्याय राहिला आहे राज साहेबांची मनसे
सर्वाना अडचणी निर्माण होत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज साहेब दिसतात व इलेक्शन च्या वेळे वर का दिसत नाही खंत आहे😢... एकदा साहेबाची तळ तळ पाहून वोट द्या साहेबांच्या मनसे ला पहा कशी नीट राहतात हे सर्व... महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाचे राज होईल
लोकांचा आणि मराठी माणसाचा सर्वात मोठा मूर्ख पना म्हणजे नेहमीच भाषेला आणि धर्मा ला मराठी माणसा पेक्षा जास्त महत्त्व दिले, अजून अशी किती वर्षे दादागिरी करून आपण इज्जत मागणार, आपल्याला इज्जत मागावी लागते कारण महाराष्ट्रात मराठी माणूस हा financially weak आहे. जर financial परिस्थिती चांगली अस्ती तर आपल्याच मुंबईत आपल्याला इज्जात ची भीक मागावी नसती लागली.
महाराष्ट्रात मतदान करण्याचं हक्क फक्त मराठी मतदारांनाच द्या इतरांना देऊ नका मगच महाराष्ट्राची पॉवर स्पष्ट व सिध्द होईल
👍👍👍..राजकारण्यांनी तर वाट लावली मुंबई, महाराष्ट्र आणि देशाची.
असेच कायदे व्हायला हवेत बरोबर
गुजराती लोक मास मच्छी खात नाहीत... मग त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून जायचं आणि मास मच्छी खायची आणि जोर करायचा...
सोसायटी मध्ये उघड्यावर मांस मच्छी चे तुकडे टाकायचे आणि दुसऱ्यांच्या भावना दुखावतील याची नोंद घ्यायची नाही...
असं सुद्धा होत आहे... म्हणून ते लोक जागा आणि घर देत नाहीत.. काय चुकलं त्यांचं?
agree 200 percent
Jabardast suggestion
जेव्हां मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा मनसे व राज साहेब आठवतात.मात्र मतदान दुसर्याच पक्षाला करतात .
्
Rite
👍
हो ना
Ho
Agdi barobar
राज साहेबांना फुकट वाया नका जाऊ देऊ..डॅशिंग, परखड ,अत्यंत अभ्यासू ,स्पष्ट बोलणारा,वोट बँक चा विचार न करता जनतेसाठी झटणारा, जनतेसाठी अंगावर केसेस घेणारा असा राजा वाट बघतोय महाराष्ट्राची जनता कधी पदरात सत्ता टाकते याची..Raj saheb❤
Khara aahe bhava ekach nirdhar Raj saheb
Khar ahe 🙏
Ekdam brobr
राज ठाकरे... 😂😂
बडबड्या धांदुल !!!
पिंड ठोकळ, दंड पोकळ..... 😂😂😂
Kahi Hii Asudet Pan Swatah Pan Paisa Kamwun Ch Basle Aahet.Khare Desh Bhakt Tech Astat Je Niswarthi Vruttine Desha Sathi Kahi Hii Karatat.Jase Anand Dighe.
सत्यवान दळवी दादा,,आपले मनसे आभार....तातडीने घटनास्थळी भेट देऊन मनसे दणका दिलात....
#अविनाश दादा असता तर चोपले असते गुज्जू लोक...
जय मनसे..
Jay manse
Barobar hai
अविनाश असता तर लोळवला असता या बाप लेकाना..वाचले बिचारे..तरी एकदा जाऊन येईल तो यांच्याकडे मग कळेल यांना.. ठाण्यात च असतो तो
अविनाश दादा असता तरी हात उचलला नसता. राज साहेबांची शिकवण आहे एवढ्या वडीलधारी माणसावर हात उचलायचा नाही म्हणून.. पण एक मात्र नक्की. अविनाश दादाने इतक्या सहजासहजी सोडले नसते कमीतकमी 30 मिनीट, 1 तास झापले असते म्हातार्याला
❤😮
महाराष्ट्र मधील मराठी माणूस मेलाय.. भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹🙏
नक्कीच मेलाय
Karan to paishya pudhe lachar zalay..
Yes 100%
हाकलून द्या साल्याना महाराष्ट्र मधून
Aarakshan purti jaga jhalay manus😢
खरो खर ताई तुमचे बोलने आयकुन डोळ्यात पाणी आले ताई अजुन मराठी माणस जिवंत आहे हा मराठी माणसाचा दनका मनसे
श्री सत्यवान दळवी आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून ताईंना मदत केली जय महाराष्ट्र👏✊👍 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अगदी बरोबर बोलले प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसे चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी जनतेने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र👏✊👍
Support MNS 👍🏻 मनसे ही एकाच अशी पार्टी आहे जी मराठी माणसाच्या मागे उभी असते. So Support MNS
अगदी बरोबर
Nice script 😂
Fakt Marathi Manoos var version 2 politics karnaari party...
यांना परप्रांतीय लोकांनी दणका दिल्यानंतरच मनसे आठवते 😢
You are A Brave Lady Who Fought For Your Right.
Proud of You Sister❤
Soon movement of Maharashtra as a separate nation will take place and it will not be a part of India.
@@pd370chup be
@@pd370don't dream like fool, if, you wana blame than blame your politician not common people oppose them humiliate them public for sick mentality,
Do you have any idea howany Bangaldeshi, Pakistani, Rohingya infiltrated in Maharashtra
मनसे च्या हाती सत्ता आली तर पूर्ण महाराष्ट्राला चांगले दिवस येतील
Kahi nhi honar aahe , modi ani shah . NDA madhe gheun yetil
Pan marathi maansala tar 5kg ration ani 50% bus chya tickit made savlat pahije😂
Bjp आणि मनसे ची चुपी युती
Need to punish such ppl publicly … sad state of affairs
Kahi nahi, manse chya hati satta ali tar parat hanamari suru kartil.... MNS la vote dila tar Gunde log parat yetil rajkarna madhe
आत्ता तरी लोकांनी जाग होईल पाहिजे मराठी लोकांचं पाठीराखा हा एकमेव माणूस आहे तो म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩
या माणसाला फुकट घालूऊ नका वेळ अजून गेली नाही यावेळी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी आणि मतदान पेटी तून त्याना समर्थन करायला पाहिजे
जय महाराष्ट्र 🚩
जय मनसे 🚩
Ho Akdam barobar aahe
Uday Aani Aditya kute gele Aata
Ho barobar aahe, marathi manus marathi mansala sapot karat, nahi, he khup durdevi Aahe
100 %
ऐसा,डंका,गुजराती,को,देना,जरूरी,है
B,j,p,chor,hai,
मनसे,जिंदाबाद,
सर्वांना कळकळेची विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये पैसे न खाता राज ठाकरे यांना मतदान करा नाहीतर येणार काळ मराठी माणसासाठी खूप वाईट असेल लोकाचे जाऊद्या पण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी तरी हे पाऊल उचला 🙏🙏🙏🙏
Konachehi paise kha pn vote fakt MNS kra 😮nytr Mumbai Khali kra
मराठी लोकांनो जागे व्हा आपले कोण यांना ओळखा नाहीतर आपण परके होणार एक दिवस 😢 मत फक्त मनसेला ❤
Marathi Mansa hot challey divsan divas Kami, Maharashtra chi halat paha nit!
यांच्या वर एक्शन झालाच पाहिजे... फक्त माफ़ी नी नाही चालणार...😡😡
Some serious action should have taken on them. Maharashtra madhe ase chalnar nhi 😡
@@soniavankar1180 कायद्याने प्रत्येक सोसायटी ला सूट दिली आहे की त्या सोसायटी मध्ये कशाप्रकारे राहायचं ती सोसायटी ठरवणार... गुज्जू लोक बाहेरून नाही आलेत... जेव्हा सौराष्ट्र होतं तेव्हा पासून ते आहेत इथे... आपलं उभं आयुष्य दिलंय त्यांनी सुद्धा ... उगाच फालतू बडबड करू नका...
जर तुम्हाला कुणा जीवाला मारून त्याला खाल्ल्याशिवाय नाही राहता येत तर मग कशाला कुणाच्या घरी भाडेकरू म्हणून जायचं ज्यांना ते नाही चालत...?
मनसे ला साथ दिली तरच मराठी माणसाचे खरं आहे 🙏
महाराष्ट्रातील मराठी माणूस हा मोठ्या मनाचा आहे ह्याचेच हे दुष्परिणाम आहेत ....😢😢 आपण बाहेरील राज्यातील लोकांना आपले समजतो....आणि हे लोक आपल्या मराठी माणसाबद्दल काय विचार करतात...... horrible 😢😢😢......
मनसे यांना खूप खूप धन्यवाद ❤
काही परप्रांतीय मराठी द्वेष करतात.
त्यांची मस्ती वेळोवेळी उतरवणे गरजेचे.
जय महाराष्ट्र ❤
काही हा शब्द आवडला भावा
@@kameshsharma7047tyach kahinmule pudhe saglyanchi g..nd marli jail he nakki😅
यासाठी मतदान करताना विचार करून मतदान करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एक पर्याय आहे . मराठी माणसांसाठी मराठी संस्कृती जपण्यासाठी 🙏
एकदम बरोबर बोललात , आपलेच काही मोठे मराठी राजकारणी विकलेगेले आहेत.
Urle nahit marathi mansachya nyay hakkasathi fakt aata swartha sathi
Ambani Ani Bollywood walyanchya party madhe tar sagle jatat nachat..90% Bollywood people are par prantiya..tyana kadhi kadhnar
महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत पाट्या लावू शकत नाही,,, महाराष्ट्र शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा असुन त्यांचा स्मारक लावण्या साठी परवानगी घ्यावी लागते,,, मराठी माणसाला महाराष्ट्रात राहून मराठी बोला साठी लाझ वाटते अनकी काय पाहिजेन
असेही मुंबई महाराष्ट्र मध्ये राहिलीच नाहीये... सर्व बाकीच्या लोकानी काबिज केली...मराठी माणसानेच स्वताच्या हाताने हे केलाय..
राज ठाकरे आहेत म्हणून निदान थोड़ा तरी मराठी टक्का राहिलय...🚩🚩
Akdam barobar aahe
Asa nahiye re.
I mean I have not recently been to the South, but Kalyan Dombivli vagare ajunahi aplach vatato.
Even based on some video, Dadar still seems Marathi. Baghu, kadhi travel kela South la tar sangto.
Mumbai konityahi vishisht samajchi nahi, samjun ghya.
@@abhinavchauhan6863मुंबई ही मराठी लोकांची आहे हे तुम्ही समजून घ्या...त्यातूनच मराठी लोकाना हद्दपार करणार असतील तर संघर्ष तर होणारच मग... 🚩
@@Manish_Chavan7 nahi ahe, tumhala ajun samjhle nahi ka....mumbai cosmopolitan hoti ani rahil....premane jaga ani pradeshik arajakta pasarvu naka
मुंबईत राहायचं असेल तर मनसेला मत द्या
महराष्ट्रात राहायचं असेल तर मनसे ला मत द्या🚩
❤
Raj saheb❤
Raj sahebach he sagl thik kartil ,Jai manse
नुसती माफी मागून चालणार नाही ,त्यांची मुजोरी मोडायची आहे
मराठी माणसाचा दणका दाखवा साहेब आमचा महाराष्ट्र आणि आम्हाला दमदाटी सर्व भाशिकानी हे लक्षात घ्या महाराष्ट्रात राहून आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खाऊन जर आम्हाला तुम्ही त्रास देणार तर तुम्हाला हाकलायला वेळ नाही लागणार ईथून पुढे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय
राज ठाकरे साहेबांचा दरारा पाहिजेच मराठी माणूस कोण आहे
My whole family vote to MNS only this time…no BJP no SS no congress
Only MNS⛳
जय मनसे
जय मनसे 🚩
@@kedarjadhav4194¹😊0😊aqd hu hu sec, CT
8:22 ni BH
अगदी बरोबर
एकेकाळी इंग्रज लिहायचे Indians not allowed आणि आता Marathi not allowed, मराठ्यांनो फक्त आता 150 वर्षे लावू नका म्हणजे झाल,जय महाराष्ट्र ❤
हा मराठी विरुद्ध नाही आहे , असाल मुद्दा हा शाकाहारी विरुद्ध मांसाहारी मुद्दा आहे, ही बोंबील फुकट डोकं फिरवते
मराठे जातीवादात अडकले आहेत, त्यातून बाहेर येण्यास किमान २०० वर्षे तरी जातील
@@georgecarlinn6288 mumbait mase bombil nahi khanar tar kay dhokle khau kay lovedya😂😂
@@prasad_3121 ho bombil khaun siddhivinayak darshan karayla janar kay devmanus? Tithe kay modak nahi bombil paplet Prasad denar ki? Doka nahi tar viket ghe.
@@georgecarlinn6288 tujhya gharat khato bombil to tyacha gharat kahi khail tu dhoklya ith yeun amhala Ganpati cha shikavshil kay re
महाराष्ट्रात मराठी टिकायची असेल तर राजसाहेबांशिवाय पर्याय नाही.
कळकळीची विनंती कुठल्याही सहानुभूतीला भावनिक आवाहनाला प्रतिसाद न देता मनसेला मतदान करा...
मनसे बदल घडवा तरच बदल घडेल.
तो आता उत्तर भारतीय प्रेमी झाला आहे.
तो म्हणजे कोण नांव काय आहे
@@sks1464मुंबई पालिकेत सलग २५वर्षे शिवसेना सत्तेवर आहेत ,खासदारा आमदार व नगरसेवक शिवसेनेचे आहेत काय करताहेत आणि प्रश्न मनसेला विचारायचे
"मराठा"
म-नसे
रा-ष्ट्रवादी
ठा-करे या पैकी कोणालाही 'आता' हे लोकं घाबरत नाही,
भरपूर पैसा अमाप सत्ता देऊन यांना आपणच मोठ्ठ केलं,
अगदी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलेला निंदनीय संजय निरूपम पासुन तिलित तोमैया पर्यंत सगळयांना विचारा 'मराठी'माणसांना ते काय समजतात ?
@@sks1464रडका घरकोंबडा का
आता आठवली ka मराठी आता आठवले राज साहेब मानुनच् एकदा सत्ता राज साहेबाकडे द्या मग बगा....सुता सारखे सरळ होतील सर्व
मनसे तुम्हाला दिलसे सलाम असेच मराठी माणसाशी नातं ठेवा❤
But u vote for Congress right?
MNS la chance Milala.. Punha ekda paise khanyacha.. MNS swata bhaiyyanna thevte.. Contract dete.. Ni ithe sungat aliy.. Election alay ata,. 😂😂 3 ra bungalow bandhaychay😂😂
महाराष्ट्रात आवाज पण मराठी माणसाचाच पाहीजे ...हिंदुह्णदयसम्राट बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद... जय मनसे
मराठी माणसाला मुंबईमध्ये खरा आधार जर कोण देत असेल तर मनसे आणि महाराष्ट्राला खरंच जर कोणाची गरज असेल तर राज साहेब ठाकरे जय मनसे 🚩🚩🚩
ह्यांची हिम्मत तरी कशी होते मराठी माणसांबद्दल असे बोलायचे मुंबईत राहून ?? 😮😮😮😳😳😳😠😠😠
Can you imagine such a thing happening in Karnataka or Tamil Nadu ??
It happened in Delhi bengal Kerala even Maharashtra saint killings stop doing communal devide game playing
Kaa re?? kaa nahi bolayecha marathi mansabaddal? Mothe dada jhale ka sagde? Jase marathi boltat dusryanshi tase te hi parat bolu shaktat. India madhe sagdyana equal rights ahe. Tula problem aahe tar raj thakre la sobat ghe ani gheun jaa apla maharashtra kaapun India cha baher.
Try karun bhagh, aukaat kadhel, pakistani aani chini evdha maartil ki hangvan lagel
Bhaiya bhagao maag Muslim rohingyas Aatmadhi allay kaa desh haat nahi tumhaala aurangbad hawai Shambhajinagar nako maag kaay kelas
@@delllappy3834zaath uptya tizya state madhi i ghala na itha kashala dadagir re tuzya lokanchi chut marichya
haa bhai sahi he nahii to app log mumbai se sub ko bhaga do ek bar pata chal jaye gaa mumbai kyaa bane gaa orr app log mumbai me jis jis ne propatry li he na us ka dam de do chale jange gujrat fir dekhte he mumbai kase chal ti hul pati denaa ban karo mumbai kisii kaa nahi sub kaa he app log mat karo gujrati bessnes man ke office me kam ajj ki tarik me jyaada tar mumbai me joo 90 taka office shop hotal sub gujrati kaa app kaa kyaa he bata vo bus maharasta hamara he bhai dubai bhii ragistan he vaha kaa shak kyaa bol taa he indiaa ka roll he jyaada dubai bana ne kaa hum sub ek he bhai ye mumbai me hul pati ban karo bhayaa loko ko bhagavo joo us se aate he gujrati ko nikal ne se pahle soch lana khalii 2 gujuu ek ratan tata orr mukesh ambani bus mumbai bole to bus samaj javoo mini gujrat 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼app hamare log he yar love u allso maharasta sivaji maharaj ki jay 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼
त्याचं वय बघून मारलं नाही त्यानां ते ठीक आहे पण त्याच्या मुलाला चांगला चोप द्या कारण त्यानां समझलं पाहिजे की ते कुठे आहेत आणि त्यानां हाकलून लावा गुजरात ला.
Barober aahe
एक आमदार असलेला पक्ष म्हणून काहीजण हिनवत राहिले काहीजण टिंगल टवाळी करत होते..आज कोण कामा आलं रे मराठी माणसा तुला..अजूनही वेळ गेली नाहीये राज साहेबांच्या पदरात सत्ता टाका एकदा🙏🏻
Ekach saheb raj saheb mns. ❤❤❤
दादा एकदम बरोबर बोलले
जेव्हा काही pb होईल तेव्हा मनसे आठवते तुम्हाला आणि मतदान करताना हा विचार कुठे जातो की मराठी नेत्याची जास्त गरज आहे या महाराष्ट्राला 🚩🚩
राज ठाकरे साहेब हेच करू शकतात
नवनिर्माण घडवूया ......... मनसे ♥️🚩
राजकरण्यांनो बघा तुमच्या राज्यात मराठीची गळचेपी. शरम वाटू द्या थोडी..
मनापासून फक्त मनसे ❤️🚩✌🏻
माझा अनुभव आहे हे गुजराती मराठी माणसाला कमी लेखतात, जेव्हा एकटे असतात तेव्हा गोडी ने राहतात पण एकदा का ह्यांची संख्या वाढली की माज दाखवतात, बाकी मराठी माणूस भावनिक माफी मागितली की विसरला सगळ...
मूळात मराठी माणूस/मराठा नावाचा काही प्रकारच नाहीये. आपली कड पडती असली, की लोकांना मराठा आहोत हे आठवतं. इतरवेळी खरं रूप दिसतं मराठ्यांचं: जातभेद नि जातवार गट. नुसतं भाषा एक असून भागत नाही, त्याहून आणखीबी लागतं. ते म्हणजे आपण एक लोक आहोत ह्याचं भान नि लोकपण रूजावं, वाढावं ह्यासाठी केलेले प्रयत्न. ह्यासाठी त्या रीतीचा इतिहास लिहावा लागतो, तो पोचवावा लागतो. त्यासह समाजाचं संघटन करावं लागतं.
तमिळांचं तमिळपण हे भाषेतून आलं नाहीये, ते स्वतःला वेगळ्या वंशाची लोकं मानतात, त्यातून आलंय. असलं वंशभेदी लोकपण आपल्याला भावणार नाही, नि त्याची आपल्याला गरजबी नाही. मराठ्यांना शिवाजींनी इतिहास आयता दिला, संघटन आपल्याकडं सोपवलं. आपल्याला तेबी सांभाळता येईना. आपल्याला लिपी दिली, तीबी राखता न आली. आपल्याला भाषा दिली, तीबी आपण वाढविली, विकसिली नाही. आपण केवळ रडतो नि रडतच राहू. हे आपलं वैशिष्ट्य आहे.
बरं, गुजरात्यातबी गुज्जूपण नाहीये. आपण ज्यांना गुज्जू म्हणतो, ते सहसा एका जातीची गुजराती लोकं असतात. त्यांच्यातबी आपल्याइतक्याच मारामार्या आहेत. प्रत्येक राज्यात बळकावू नि ओरबाडलेले असतात. आपल्यात आपण ओरबाडलेले आहोत, हे आपले दुर्दैव.
Khara ahe bhau.... gujarathina maaj ala ahe jasta...
फक्त हिंदू म्हना
लाज वाटली पाहिजे ल मराठी माणसाला . ऐक पक्ष , ऐक नेता त्यांचे हि सगळी माणसे स्वाता चा जीव तुमच्या साठी देयाला , मराठी माती साठि , संकृती साठि, आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठि लढणारी सेना त्यांना आत्ता तरि साथ द्या आत्ता तरि जागे व्हा राज ठाकरे नां साथ द्या . बाकि ईतर पक्ष आपल्या साठि ऊभे नाहि आहे
अगदी बरोबर ,
अश्या समस्यांना फक्त मनसे च न्याय देउ शकतात,जय महाराष्ट्र👍👍
सगळ्या मराठी माणसाने एकत्र येऊन सगळेच बाहेरून आलेले लोकांना बाहेर काढु या एकत्र जय महाराष्ट्र जय शिवराय
सगळ्यांनाच संधी दिली आहेच तर,एकडे ह्या राज साहेब ठाकरे यांना संधी देऊन बघा.....जय महाराष्ट्र ❤
Great work MNS 👏🙏
❤❤जय मनसे जय राजसाहेब ठाकरे 👑👑👑
माझा वोट तर मनसे लाच असतो
We should respect the land and people we all stay in. Respect to you girl !! How can someone dare to not allow people whose root is Maharashtra and Mumbai being their own land and behave as if rest belong to Mumbai. Be thankful and have gratitude where rest have been allowed by Maharashtrians and, allowed to set up your jobs and businesses.
they are gujjus they are like this only they support only their community and nobody else, my father lost his job because of this community bullshit only
मराठी माणसाचा एकच राजा साहेब माननिय श्री. राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय मनसे
असं बोलून मोकळ होयच आणि मतदान दुसऱ्या पक्षाला करायच
Great work mns..😍🙏🙏
मी मराठी माणसांना कळकळीची विनंती करतो मुंबई मधून गुजरातींना हकलून द्या नाहीतर परिस्थिती वाईट होईल
गप्प रे
achaa mumabi kisii ki bapp ka nahii he samje bhai ye mumbai jooo ajj kahaa se kaha he to gujrati ki vaja se he hiraa bajar kiskaa he gujrati kaa ratan tata kon he gujjrati orrr jioo bus orr bohal log he gujrati joo mumbai ki shan he orrr hum to app loko koo madat karte he to app log gujrati ke office me ghar me kam karanaa band kardoo kyou jaate ho orrr khali fikat chii dada giri nako karaa modiii bhii gujrati samajo gujrati kaa power dekho kitnaa he 💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼mony powar bus ho gyaaa
असली लोक खूप धोकादायक
रतन टाटा गुजराती कधी पासून 😂
अर्धवट ज्ञान घातक असतं
@@deepakvala7621te tuzhe hiryache bajar gujarat lach ugadh ki mag..
Tuzhe kay hat bandhle ahet ka... ki te gujarat rajya etka bhikari ahe ki tynchech loka tynna posyla jadzhale ahet mhanun tumhi ethe tithe ashrita sarkhe tond marat firta... swathacha rajya sodun..... Bhikari Gujarat che Bhikari Gujarati sagle... mhanun Maharashtra madhe yetat tumche sadke doke gheun ..
अजून डोक्या वर घेवून नाचा गुजराती अन्ना हया ची चर्बी आता महाराष्ट्रतील प्रत्येक गावत वितलवली पहिजे नाहीतर 2 वर्षा नंतर कलनार् नाही की आम्ही महाराष्ट्रत आहोत की गुजरात मधे तुम्ही राजकर्णी आय घाला।
राज साहेब मराठी माणूस जगणे मुशकील झाले आता
मतदान करा मनसेला
मी यंदा राज ठाकरे यांना मत देणार आहे!🙏💯..
Aani Raj saheb modi la pathimba.!!🙄🙄
आम्ही देतो पण त्यांची पार्टी तिथे नसते
Mee pan
good
यावेळी मनसे किंवा मनसे नसेल तर नोटा
जेव्हा वेळ येते मतदानाची .. तेव्हा का मत देत नाही ... कृपया आता तरी समजा काय चालले आहे ... राज साहेब हे एकच आहेत का मराठी ... ह्यावेळी तरी मनसे ला मत दया...
😂😂😂😂😂,
Paise dila var mns la visrun jatat paise pan janata che ahet only mns
7:24 Tumhi amchya rajyat rahta ............ekdam barobar , marathi bolaycha nasel bolu naka pan aukatit rahva
Asech bolale pahije
इथे पण मनसेने समझोता केला, नुसती माफी मागून चालणार नाही, यांची मुजोरी मोडली पाहिजे.
महाराष्ट्र बाहेर हाकलले पाहिजे
महाराष्ट्रात फक्त हवा "राज ठाकरे"च
आता संधी देऊन फक्त नवनिर्माणालाच
ह्या असल्या मुजोरी खोर माणसांना माफी नाही. चांगलाच दणका दिला पाहिजे. म्हणजे परत मराठी माणसाच्या नादी लागणारा नाहीत. आणी दणका देण्या साठी मनसे च पाहिजे. ह्या महाराष्ट्रात मराठी माणूस टिकवायचा असेल तर, राज साहेबांच्या हाती सत्ता द्या. मग बघा.
मराठी माणसं पुढे आला नाही हे खरंच दुर्दैव आहे पण तृप्ती ताईंनी लोकांना आवाहन करून पहायला हवं होतं कारण खूप वेळा असं होतं की हे भांडण वैयक्तिक असेल असं समजून कोणी मधे पडलं नसेल.
Great work 👍 MNS salute all of MNS who help that lady.....jai hind, jai Maharashtra,jai bhim
कुठे आहे मा. बाळासाहेबांची शिवसेना? मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी. का आत्ता फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपुरता उरलाय मराठी माणूस तुमच्या साठी.
मराठी माणसां जागा हो आणि मतदान कर आपल्या राजाला. जो मराठी माणसांसाठी अंगावर केसेस घेऊ शकतो, जो उत्तर भारतीय मंचावर जाऊन मराठी माणसांची भूमिका मांडतो. धडकी भरवा त्यांच्या मनात जे मराठी पक्ष इतर भाषिकांची मते मिळणार नाहीत म्हणून राज साहेबांना बरोबर घेताना दिसत नाहीत
भाजपा सोबत सतेत
@@SamadhanWagh-t4n झोंबल का? आणि हो नाव मराठे असून चालत नाही. मराठी लिहिता पण यायला पाहिजे
मी कम्युनिस्ट आहे परंतु मला राज ठाकरे चे विचार आवडले
थोडक्यात, तुम्ही साम्यवादी नाहीत.
माफी मागितली तरी सोडू नका, ठोका गुजराती ला
Gujrat la haklun dyayla pahije
Staying in mumbai and I have experienced this many times. This gujarathi's and marwadi's stay here & don't even try to learn marathi language and keep hating on marathi people for no reason I don't know why. We Marathi people always welcome non maharashtrains with open hearts but now I think it's enough we should not forgive this people now.
Jai Maharashtra ⛳
Main hu rajasthan sa, kuch waqt phle bus conductor as jahgda Hua th, galati uski thi paar same mujje Gali da Maa ki to h uski wahi baja di, baala tujiyha paksha 6 pusalaa jasti phlaat, fir teri Maharashtra police n.a. mujje forex liya rishwat l liya my, my sikhaa marthi hum hindu h hindi aata h hame tum sikho hindu tujiya aachi gand
काम असला की मनसे आठवते वोटिंग के टाइम मुँह फेर लेते है। ओन्ली मनसे 💪💪
अश्या लोकांना महाराष्ट्रात राहीचा अधिकार नाही लवकरात लवकर या वेक्तिवर कारवाई झाली पाहिजे हात जोडून विनंती एक मराठी
सर्व सोसायटीमध्ये परप्रांतीय अशीच दादागिरी करतात
such type of trend exists in pune also and it is high time that maharashtra govt should look into it and do something about it .....maharashtrat rahun marathi lokana sideline karat ahet he lok
ही वेळ का यावी याचा विचार करा सगळ्यांनीच....आपल्या घरात येऊन आपल्यावरच शिरजोरी....धन्य गुजराती....आम्ही जाऊ का गुजरातला जागा घ्यायला....देतील गुजराती ..
यासाठी मराठी लोकांनी एकत्र येऊन ह्या लोकांना दिसतील त्या ठिकाणी तुडविले पाहिजे.
सर्वप्रथम ताई तुमचं अभिनंदन की ही बाब तुम्ही निदर्शनास आणून दिली.
या माझ्या मुंबईत माझ्या महाराष्ट्रात या गुजरातचे वर्चस्व का कोणी दिलाय यांना एवढं बळ
या महाराष्ट्र सरकारच काय सासर आहे काय गुजरात धिक्कार आहे या महाराष्ट्र सरकारचा हे सरकार आहे निर्ल्ज
राजसाहेब तुमचे विशेष आभार
हे माजुरी गुजराती पळवून लावले पाहिजेत इथून.
Sagle gujurati tasa nasta zast bolu Nako ...don't blame everyone
मुंबई फक्त मराठी माणसाची परप्रांतीय सगळे डुबरे डाबरे मराठी माणसांनी मराठी माणसाला साथ द्या
मराठी माणसाचा पाठीराखा एकमेव माणूस म्हणजे राज साहेब ठाकरे
अरे जमीन महाराष्ट्र राज्याची.
पाणी महाराष्ट्र राज्याचे.
अन्न आमचे .
राहता आमच्या राज्यात.
आणि आम्हाला जागा नाही.
यांना धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू धरू हाना.
फक्त मनसेचे कार्यकर्ते अशी हिंमत दाखवू शकतात, बाकी सर्व राजकीय पक्ष मतासाठी लाचारी पत्करतात, तृप्तीजी तुमच्या धाडसाचं कौतुक. 👌👌👍👍🙏
The truth and the work they do for the Marathi people and Maharashtrians loved it and the way they do it is just so lovable and inspirable yaar Love Mns all the the Maharashtrians should be like them for the respect of Marathi and Maharashtra ❤💯
बरं झालं असे आवाज उठवायला पाहिजे.आणी एकमेकांना मराठी माणसाणी मराठी माणसाला मदत केली पाहिजे.कारण शिवाजी महारांंजाचे रक्त कस .उसळायच कोणावर अन्याय झाला का ! तसं मराठी माणूस मराठी माणसांवर अन्याय झाला तर रक्त उसळलच पाहिजे.. आणि एकमेकांना सपोट केला पाहिजे..जय शिवराय..🙏🙏
ज्या वेळी राज साहेब नसतील आणि हे असे प्रकार सगळी कडे होणार तेव्हा तुम्हाला सगळ्याना राज साहेब आठवणार पण तेव्हा वेळ निघून गेलेली असणार 🙏🏻 ह्या वेळी चे माझ्या पूर्ण परिवाराचे मतदान मनसे ला 🙏🏻 माघाठाणे विधानसभा 🙏🏻🔥
जो पर्यंत,मनसे सेना आहे ,तोपर्यंत महारष्ट्रात सुख समाधान लोकांना मिळेल.जय महाराष्ट्र
मनसे चे आभार....❤
मराठी माणसाने मराठी माणसाच्या मदतीसाठी पुढे यायला पाहिजे. 🙏🙏
Tysthi BJP la vote kara bhau marathi manus chalaly pudh ajun jail
Mns did marvellous work,raj Thackeray must get chance to be a cm of Maharashtra
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे
राज ठाकरे कायम मराठी माणसाच्या माघे उभे राहतात पण निवडणुकीला जनता त्यांना सोडून सर्वाना मतदान करते... नंतर परत 5 वर्ष रडत बसतात.... ह्या वेळेस माझ मत फक्त मनसेला ❤️
महत्वाचे म्हणजे ह्या दोघांना कोणी हक्क दिला मोबाईल खेचून घ्याचा ....ताई ल हात लावायचा....ह्यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे .... तेव्हा ह्यांना समजेल परत कोणत्या आई बहिणी वर हात नाही टाकणार......ह्याचा सारखे खूप जन आहेत ह्यांना ह्यांची जागा दाखवून दिलीच पाहिजे ..... जय मनसे!!
मुंबई मध्ये आता मनसे आहे म्हणून मराठी माणूस टिकून आहे . मनसे शिवाय पर्याय नाही 1 चान्स देऊन पहा.. 🙏🏼
त्याशिवाय आता पर्याय च नाही हे देऊन बघु नका
निर्णय च करा फक्त मनसे ..
ह्या लोकांना साथ पण मराठी माणूसच देत आहे राजकारण पासून होत आले आहे बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत कुणाचीही हिम्मत नव्हती मराठी माणसाचा अपमान करायचा घ्या मोदीचा सरकार पाहिजे ना मग अपमान. सहन करा ह्या बाईने आवाज उठवला दाद द्यावीशी वाटते बरोबर बोलत आहे मुंबईमध्ये नाही मराठी माणसाला जागा मग गुजरात मध्ये देणार 🙁🙁
यासाठी आपलेच लोक जबाबदार आहेत. महाराष्ट्रात राहून गुजराती यूपी ला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. कित्येक कंपन्या गेल्या विरोध शून्य.
इतका मराठी लोकांचा अपमान
हे चिंताजनक आहे. 😢😢😢😢
😅
Waah script aahe khub chan 😂
मराठी माणसा एकत्र ये या मुंबई वर राज्य फक्त मराठी माणसंच पाहिजे बाकी कोणच नाक पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
आहे का कुठल्या पक्षात दम मराठी माणसा चे पाठी राहणार. मनसे जिंदाबाद.
म्हणून मला गुजराती लोकं अजीबात आवडत नाहीत😏
मी एक शिवसैनिक (उबाठा) माझी अनेक गोष्टी बाबत मत भिन्नता आहे मनसे शी. पण एक ठाम पणे सांगतो मुंबई मध्ये मराठी माणसा साठी एकच पर्याय राहिला आहे राज साहेबांची मनसे
बाकीचे पक्ष कुठे गेले , दर वेळेला मनसे ची माणसं येतात मदत करायला
सर्वाना अडचणी निर्माण होत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राज साहेब दिसतात व इलेक्शन च्या वेळे वर का दिसत नाही खंत आहे😢... एकदा साहेबाची तळ तळ पाहून वोट द्या साहेबांच्या मनसे ला पहा कशी नीट राहतात हे सर्व... महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाचे राज होईल
Fakt आणि फक्तं मराठी माणसांना च मतदान करू द्या.. आणि खर्च मराठी माणसांना सपोर्ट करा भविष्यात येणारी आपली पिढी सुरक्षित असणार.
मराठी माणसाच्या मदतीसाठी कायम एकच पक्ष उभा राहतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा विजय असो
मुंबईत मनसेलाच निवडून द्या मग समजेल त्यांना
लोकांचा आणि मराठी माणसाचा सर्वात मोठा मूर्ख पना म्हणजे नेहमीच भाषेला आणि धर्मा ला मराठी माणसा पेक्षा जास्त महत्त्व दिले, अजून अशी किती वर्षे दादागिरी करून आपण इज्जत मागणार, आपल्याला इज्जत मागावी लागते कारण महाराष्ट्रात मराठी माणूस हा financially weak आहे.
जर financial परिस्थिती चांगली अस्ती तर आपल्याच मुंबईत आपल्याला इज्जात ची भीक मागावी नसती लागली.
एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩 जय मनसे 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩