आजच्या काळात अतिशय अभ्यासू, संपूर्ण त्रयस्थ आणी योग्य शब्दात मते व्यक्त करायची क्षमता असलेले असे एकमेव सामाजिक अभ्यासक म्हणजे डाॅ. सदानंद मोरे. आजच्या काळात मोरे सरांचे असणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. त्यांनी लिहिलेले 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथाचे दोन्ही खंड महाराष्ट्राने वाचलेच पाहिजेत.
Very balanced and intellectual interview.Mr More is a neutral and learned historian. His views should be taken more seriously and in the right manner as India needs such neutral and learned historians, who can work as watch dogs of our historically negligent, democratically ignorant and constitutionally illiterate society...Jai Hind...
शेवटी मोदींना facist म्हणून मोरेंनी त्यांची बाजू दाखवली. शेवटी तुम्हीही काय आहेत ते दिसले. आपण खूप दिवस आपले खरे रूप चांगले झाले. त्यासाठी वागळे आपले अभिनंदन
सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक संदर्भांचे शास्रशुद्ध विश्लेषण कसे असावे याचा जागोजागी प्रत्यय ही मुलाखत ऐकताना येतो. शेवटचे भ्रष्टाचार व फॅसिझम संबंधीचे विश्लेषण तर उत्कृष्ट आहे.
इतिहासाच्या विकृतीकरण आपल्या आवडत्या पक्षाचे नेते नेहरू यांनी आपण ज्यांना धर्मनिरपेक्ष मानतात अशा वामपंथी इतिहासकांरा हस्ते करवून घेतले आहे. इतिहासाचे इतकं जास्त विकृतीकरण झालेलं आहे की आता इतिहासाच्या पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
मोरे सर, काँग्रेसच्या एकुण 15 प्रांतिक सभासदांपैकी 13 जणांनी वल्लभभाईना पसंती दिली होती व ते काँग्रेसचे अध्यक्ष आणि पहिले पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यानंतर नेहरू गांधीजी यांच्याकडे गेले व मला पंतप्रधान करा अशी मागणी केली व गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना माघार घ्यावी असे सांगितले व ते वल्लभभाईनी मान्य केले.
काँग्रेस पक्षाचे पाच पक्षश्रेष्ठी {हायकमांड} होते. महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडीत नेहरू, राजेंद्र प्रसाद व पाचवे मौलाना आझाद. नेहरू जरी पंतप्रधान असले तरी पक्षसंघटनेवर महात्मा गांधींखालोखाल पटेलांची पकड होती. भारतीय घटना सभेत काँग्रेस पक्षाचे 82% + सदस्य होते. महात्मा गांधींच्या हत्त्येनंतर पटेलांना मानणार्या सदस्यांनी पटेलांना आग्रह केला की पक्षात तुम्हाला मानणारे लोक 80%+ आहेत, तुम्हीच पंतप्रधान झाले पाहिजे. पटेल त्यांना म्हणाले, " निवडून आलेले तुम्ही लोक मला मानता याबद्दल आभार. पण मला माहित आहे की जे कोट्यावधी मतदार तुम्हाला नी मला मतं देतात ते आपले करिष्मॅटीक नेते नेहरू यांच्याकडे बघून देतात. तेव्हा आहे हे ठीकच आहे." -प्रा.हरी नरके Prof. Hari Narke is a Scholar, Author and Orator of International repute. He is serving as professor and Head of Mahatma Phule Chair, in the University of Pune, India.
It is only anti-BJP paid jouranalism , votebank politics and appeasement of minorities at the cost of Hinus. Congress let down Hindus sice independence.
खूप महत्वाची माहिती मोरे सरांनी दिली
Thanks sir once again
आजच्या काळात अतिशय अभ्यासू, संपूर्ण त्रयस्थ आणी योग्य शब्दात मते व्यक्त करायची क्षमता असलेले असे एकमेव सामाजिक अभ्यासक म्हणजे डाॅ. सदानंद मोरे. आजच्या काळात मोरे सरांचे असणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. त्यांनी लिहिलेले 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथाचे दोन्ही खंड महाराष्ट्राने वाचलेच पाहिजेत.
Very balanced and intellectual interview.Mr More is a neutral and learned historian. His views should be taken more seriously and in the right manner as India needs such neutral and learned historians, who can work as watch dogs of our historically negligent, democratically ignorant and constitutionally illiterate society...Jai Hind...
Good guidance by more sir
Convincing narrations
your analysis comes true
Very intellectual interview
शेवटी मोदींना facist म्हणून मोरेंनी त्यांची बाजू दाखवली. शेवटी तुम्हीही काय आहेत ते दिसले. आपण खूप दिवस आपले खरे रूप चांगले झाले. त्यासाठी वागळे आपले अभिनंदन
सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक संदर्भांचे शास्रशुद्ध विश्लेषण कसे असावे याचा जागोजागी प्रत्यय ही मुलाखत ऐकताना येतो. शेवटचे भ्रष्टाचार व फॅसिझम संबंधीचे विश्लेषण तर उत्कृष्ट आहे.
इतिहासाच्या विकृतीकरण आपल्या आवडत्या पक्षाचे नेते नेहरू यांनी आपण ज्यांना धर्मनिरपेक्ष मानतात अशा वामपंथी इतिहासकांरा हस्ते करवून घेतले आहे. इतिहासाचे इतकं जास्त विकृतीकरण झालेलं आहे की आता इतिहासाच्या पुनर्लेखन करण्याची आवश्यकता आहे.
Mala vatat itihasach vikrutikaran jitak nehru chya sarkar mdhye zal tvdh kadhich zal nahi...
Hatya hone chukichech.ekhadyachi hattya karun vichar nasht karta yet nahit.
Pan jewha eka gatala zukte map dile jate aani dusrya gatache Shoshanna kele jate tewha ashya goshtinchi bije perli jatat.Hindu-Muslim problem tithe suru Zale.
DESH SARV SHRESHT AAHE.
मोरे सर, काँग्रेसच्या एकुण 15 प्रांतिक सभासदांपैकी 13 जणांनी वल्लभभाईना पसंती दिली होती व ते काँग्रेसचे अध्यक्ष आणि पहिले पंतप्रधान होणार हे निश्चित झाल्यानंतर नेहरू गांधीजी यांच्याकडे गेले व मला पंतप्रधान करा अशी मागणी केली व गांधीजींनी वल्लभभाई पटेल यांना माघार घ्यावी असे सांगितले व ते वल्लभभाईनी मान्य केले.
काँग्रेस पक्षाचे पाच पक्षश्रेष्ठी {हायकमांड} होते. महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडीत नेहरू, राजेंद्र प्रसाद व पाचवे मौलाना आझाद.
नेहरू जरी पंतप्रधान असले तरी पक्षसंघटनेवर महात्मा गांधींखालोखाल पटेलांची पकड होती. भारतीय घटना सभेत काँग्रेस पक्षाचे 82% + सदस्य होते.
महात्मा गांधींच्या हत्त्येनंतर पटेलांना मानणार्या सदस्यांनी पटेलांना आग्रह केला की पक्षात तुम्हाला मानणारे लोक 80%+ आहेत, तुम्हीच पंतप्रधान झाले पाहिजे.
पटेल त्यांना म्हणाले, " निवडून आलेले तुम्ही लोक मला मानता याबद्दल आभार. पण मला माहित आहे की जे कोट्यावधी मतदार तुम्हाला नी मला मतं देतात ते आपले करिष्मॅटीक नेते नेहरू यांच्याकडे बघून देतात. तेव्हा आहे हे ठीकच आहे."
-प्रा.हरी नरके
Prof. Hari Narke is a Scholar, Author and Orator of International repute. He is serving as professor and Head of Mahatma Phule Chair, in the University of Pune, India.
😂😂😂😂😂
It is only anti-BJP paid jouranalism , votebank politics and appeasement of minorities at the cost of Hinus. Congress let down Hindus sice independence.