🙏अनयजी जय श्रीराम खरं तर जनतेने यांचे कपडे इतके उतरवले कि पार नग्न करून सोडले विरोधी पक्ष म्हणून पण यांची लायकी नाही यांची अब्रू वेशीवर टांगली आम्ही ज्यांना निवडून दिले ते पूर्ण जबाबदार लोक आहेत
लवकरच कळेल ४ ठी पास ला निवडून देणारे आणि मागच्या दारातून आपली मुल परदेशात पाठवून,त्यांच्या परकीय चलनावर जगणारे आणि देशात व राज्यात धर्म शिकवणारे खरेच मूर्ख आहेत का!
घरगडी तर राहुलने बरोबरच आणला होता. वर एकावर एक फ्री - फ्री - फ्री मोलकरीण पण आणली होती कि. परवा राहुल लोकसभेत बोलताना ७० लाख व्होटर वाढले असे म्हणाला होता.
जर हे नेते खोटं बोलत आहेत तर निवडणूक आयोगाने या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे व त्यांना त्याची शिक्षा होईल हे पण पाहिले पाहिजे. कारण हे जे बरळतात त्यावर विश्वास ठेवणारे पण भरपूर आहेत असे लोकांशी बोलताना जाणवतं. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो हे निवडणूक आयोगाने लक्षात घेतले पाहिजे.
अगदी बरोबर आहे.. पण सद्गुण विकृती आहे ..म्हणून पुरावे असूनसुद्धा काही लोक बाहेर आहेत.. ज्या न्यायव्यवस्थेला पुरावे लागतात मग इथे धडधडीत पुरावे आहेत मग घोडे कुठे पेंड खाते आहे हे बघितले पाहिजे..
😁 राहुल, राऊत आणि सुळे 😁 लोकांना समजतात खुळे 😁 नेतृत्व त्यांचे आहे उठोबा बुळे 😁 येता निकाल बुड त्यांचे जळे 😁 थोबाड होते मग काळे-निळे 😁 जनतेने उखडलीत पाळेमुळे 😁 ओस पडून गेले त्यांचे खळे 😁 उरले ना कोणी जो तो पळे 😁 ‘त्वांड’च करून घेतलेय काळे 😁 त्यामुळे सोडून चाललेत मळे
निवडणुकीतील पराभवानंतर जर हे नेते निवडणूक निकालाबाबत मतदारांची दिशाभूल करत आहेत अस जर निवडणूक आयोगाला आढळल तर निवडणूक आयोगाने त्यांच्या वर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्र सरकारनेही सद्गुण विक्रुती सोडून या नेत्यांवर कठोर कारवाई करावी.
यांना पत्रकार परिषद म्हणता येणार नाही कारण कोणत्याही पत्रकारala प्रश्न विचारला येत नाही. म्हणुन निवडणूक आयोग वर टीका करायची असे म्हणावे लागेल. राजीव गांधी पंतप्रधान असताना कॉंग्रेस ला 415 जागा मिळाल्या त्या कशा मिळाल्या असा प्रश्न विचाराला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी तालिबान किंवा अफगाण मधे जातो जो वर evm आहे...काँग्रेस जिंकली की मला परत बोलवा किंवा कागद बलेट पद्धत आली की पेट्या पळवून नव्या पेट्या ठेवायचं ट्रेनिंग देवून ठेवा ..मग मला बोलवा
ज्या ज्या त्रुटी असतील नसतील त्याचा पुरेपूर वापर हा या चादर प्रेमी पक्षांनीच केलेला आहे... बावळटपणाचे तत्वज्ञान जागच्या जागी खोडुन काढणं आवश्यक होतं...असो आता बिस्कुट्यांचा सत्कार जनताच करणार आहे तेव्हा जनताच त्यांना शिस्त ताकीद जी काय द्यायची ते देईल 👍
True... खडकवासला हा bjp चा बालेकिल्ला.. तिथून खूप हिंदू नावं लोकसभेला गायब झाली होती.... माझे पण... Bjp च्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या वेळी add करून दिले..
मतदानाची टक्केवारी वाढली की, आकडा फुगतो की ? त्यांनी दिल्ली मधील लोकसभेच्या सात ही जागा का हरले ? आणि १९२० साली आपला, ६२ जागा कशा मिळाल्या ? हे ही लोकांना अवगत करावे.😂 आणि परत उद्याच्या निकालासाठी नवीन रुडाली टीम आजच तयार करुन ठेवावी.😅
निवडणुक पूर्वी मतदार यादी अद्ययावत केली जाते त्यासाठी आयोग मतदार 1 वाढ 2 घट 3दुरुस्ती साठी नोटीस काढली जाते जागरूक नेते यादी पाहून हरकती नांदतात मग आयोग उत्तर देऊन टाकेल की, निवडणुकी नंतर हा निर्माण झालेला प्रश्न म्हंजे,the question after election is hoplesfully, and it will be dismiss by election commision
निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, विशेषतः हरलेल्या पक्ष नेत्यांनी त्यांच्या काही शंका असल्यास सरळ न्यायालयाची पायरी चढावी, आणि सर्व सामान्य लोकांनी ह्या त्रिकूटाला फारसे महत्व देऊ नये.
निवडणूक आयोगाला अधिकार दिला पाहीजे जो निवडणुकी संदर्भात पुराव्या शिवाय आरोप करून अफवा पसरवीत असेल त्यास पाच वर्ष करावासाची शिक्षा देण्याची की त्याला अपील करता येणार नाही असा अध्यादेशच राष्ट्रपतीणी काढावा
सरकारला प्रश्न विचारणं विरोधकांचं कामच असतं आणि त्याचे उत्तर देणं सरकारचं काम असतं. सर्वसामान्य माणूस सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारू शकत नाही त्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधक तेवढेच सक्षम असणं गरजेचं असतं त्यासाठी सरकारमध्ये कोणता पक्ष आहे किंवा विरोधामध्ये कोणता पक्ष आहे हे गरजेचं नसतं .
निवडणूक आयोगाचे काम करणारे लोक हे सरकारी कर्मचारी असतात आणि ते काही एकाच पक्षाचे लोक नसतात अगोदरच जुनी पेन्शन योजना न दिल्यामु ळे कर्मचारी भाजप विरोधी आहेत
Ek issue asa suudha ahie... Ekach matdarache nav 2 thikani reflect hote.... Ase khup thikani diste. Ya var suddha prakash takava. Udharan... Lagna zalya var muliche nav 2 thikani aste. He tapasun ghyave.
नितेश राणे यांनी ता तिघांसाठी फार समर्पक शब्द वापरला - थ्री इडियट्स
😂👌
Idiots ha shabd hya haramkhoransathi faar soumya ahe
🙏अनयजी जय श्रीराम
खरं तर जनतेने यांचे कपडे इतके उतरवले कि पार नग्न करून सोडले विरोधी पक्ष म्हणून पण यांची लायकी नाही यांची अब्रू वेशीवर टांगली
आम्ही ज्यांना निवडून दिले ते पूर्ण जबाबदार लोक आहेत
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूपच छान विश्लेषण केले आहे
जय श्रीराम
महा युती सरकार ने या लोकांचे आरोप विरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे नाहीतर जनतेला खरे वाटेल
👌🙏
निवडणूक आयोगाकडून ह्या सर्व मूर्खांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.
लवकरच कळेल ४ ठी पास ला निवडून देणारे आणि मागच्या दारातून आपली मुल परदेशात पाठवून,त्यांच्या परकीय चलनावर जगणारे आणि देशात व राज्यात धर्म शिकवणारे खरेच मूर्ख आहेत का!
अगदी बरोबर बोललात
@@PK-qe2pytumhi ky bollat te mla kahi hiii kalale nahi 😂.
Please sanga bgu
@@girishadannavar1574हे कोडे आहे, सगळ्यांना कळेलच असे नाही.
अर्थ लावायला लागतो 😅😅
एक राजकुमार, एका राज्याची लाडवलेली राजकन्या आणि एक रस्त्यावरचा विदूषक, काय पण त्रिकुट आहे?
तिन्ही नशेडी, commonality and all are losers
😂😂 एक नंबर कमेंट😂
राजकुमार देशाचा, राजकन्या राज्याची तर विदुषक मातोश्री चा 😂
मुर्ख राजकुमार
😄😄👌
अहो अनय साहेब जाऊद्याहो ते तिघेही खुळे आहेत त्यांचा राजकीय बाजार ऊठलेला आहे. एवढा विचार करायची गरज नाही. विश्लेषण छान केलत, धन्यवाद!!!
घरगडी तर राहुलने बरोबरच आणला होता. वर एकावर एक फ्री - फ्री - फ्री मोलकरीण पण आणली होती कि.
परवा राहुल लोकसभेत बोलताना ७० लाख व्होटर वाढले असे म्हणाला होता.
तीन विद्वानांची प्रेस कॉन्फरन्स होती. तिघांनाही दारूचे वावडे नाही.
सत्तेविना कासावीस उतावळा अहंकारी राहुल गांधी
सगळेच कासावीस! आता विरोधासाठी विरोध आणि काहीतरी खुसपटं काढत बसणे, उरले आहे 😂😂😂😂
लोकसभेच्या वेळेस आमचे आठ नावे कटली होती,आम्ही विधानसभेच्या वेळेस पुन्हा नोंदवली, मतदान केले.
अनयजी माझं व माझ्य परिचयाचे अनेकांची नावे लोकसभेत गायब होती आम्हीं विधानसभेच्या वेळी टाकली.
जर हे नेते खोटं बोलत आहेत तर निवडणूक आयोगाने या सर्वांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे व त्यांना त्याची शिक्षा होईल हे पण पाहिले पाहिजे. कारण हे जे बरळतात त्यावर विश्वास ठेवणारे पण भरपूर आहेत असे लोकांशी बोलताना जाणवतं. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो हे निवडणूक आयोगाने लक्षात घेतले पाहिजे.
मी अशा विषयावर या लोकांना शिक्षा होऊ शकते का? देशद्रोही विधान करून राहुल व राऊत जामिनावर बाहेर आहेत
🙏खुप 👌छान रिप्लाय 100%सत्य 🙏
अगदी बरोबर आहे..
पण सद्गुण विकृती आहे ..म्हणून पुरावे असूनसुद्धा काही लोक बाहेर आहेत.. ज्या न्यायव्यवस्थेला पुरावे लागतात मग इथे धडधडीत पुरावे आहेत मग घोडे कुठे पेंड खाते आहे हे बघितले पाहिजे..
अतिशय मौलिक निरिक्षण.
राहुल सोनिया जर इथले भारतीय नागरिकच नाहीत तर ते कॉंग्रेसवर अधिकार कसे गाजवतात.?
😁 राहुल, राऊत आणि सुळे
😁 लोकांना समजतात खुळे
😁 नेतृत्व त्यांचे आहे उठोबा बुळे
😁 येता निकाल बुड त्यांचे जळे
😁 थोबाड होते मग काळे-निळे
😁 जनतेने उखडलीत पाळेमुळे
😁 ओस पडून गेले त्यांचे खळे
😁 उरले ना कोणी जो तो पळे
😁 ‘त्वांड’च करून घेतलेय काळे
😁 त्यामुळे सोडून चाललेत मळे
आयला हितं शिट्ट्या वाजवायची शिश्टिम नाय राव... मास्तर लय कडक 😊
वाह वाह
@@555कोव्हिड 😁🙏भन्नाट दाद दिल्याबद्दल धन्यवाद!! ‘मास्तर’ ऐकून ‘मस्त’ वाटलं.😁😁😁
शिट्टी नाही म्हणून काय झाले!! हे 👉🎸🎺🎻🪕🎷🥁वाजवा!😁
जय श्री राम 🌹💐🌹🙏😅
@@mh48जय श्री राम 🌹🌹🙏
निवडणुकीतील पराभवानंतर जर हे नेते निवडणूक निकालाबाबत मतदारांची दिशाभूल करत आहेत अस जर निवडणूक आयोगाला आढळल तर निवडणूक आयोगाने त्यांच्या वर कठोर कारवाई करावी. महाराष्ट्र सरकारनेही सद्गुण विक्रुती सोडून या नेत्यांवर कठोर कारवाई करावी.
अगदी बरोबर ..
पण कोणावरही कारवाई होत नाही..
ज्यावर आरोप केलेत एकतर ते जामिनावर बाहेर असून मोकाट आरोप करत आहेत
Nice information Anayji
दोन राजघराण्याचे पुत्र आणि कन्या आणि त्यांना सल्ला देणारा घरगडी मग काय हस्था होणारच😊😊
या वर देवेंद्र जी यांनी अगदी मोजक्या शब्दात फार सुंदर आणी मार्मिक टिप्पणी केली आहे ती तर अप्रतीम ..🎉🎉
यांना पत्रकार परिषद म्हणता येणार नाही कारण कोणत्याही पत्रकारala प्रश्न विचारला येत नाही. म्हणुन निवडणूक आयोग वर टीका करायची असे म्हणावे लागेल. राजीव गांधी पंतप्रधान असताना कॉंग्रेस ला 415 जागा मिळाल्या त्या कशा मिळाल्या असा प्रश्न विचाराला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अनय साहेब तुम्ही छान सांगता , पण खूप गडबडीत खूप मुद्दे मांडले. फोड करून नीट सांगितले तर लोकांना कळेल असे वाटते. 🙏🏼
मातोश्रीचा घरगडी तो राऊत पण आहे. हेच काय उबाठाचे सर्वच नेते घरगडी आहेत.
राऊत हे असे भविष्यवेत्ते आहेत की त्यांच एकही भविष्य खरं होत नाही.तरी भविष्य सांगायची हौस काही भागत नाही
3बावळट एकत्र आल्यावर 1खुलाखुळा तयार होतो 5वर्ष वाजवायला तयार झाला वाजवत बसा
AnayAji Hartley great salute 💪👍🙏 nice video sadarikaran lay bhari✌️👍dhanyavad 🙏👨👩👧👦👨👩👦👦
मस्त मथळा 👍
@@ulhasguhagarkar6534 😁
त्यांनी दिला मथळा
आम्ही काढला कोथळा
(दुसऱ्या कमेंटमध्ये कविता टाकलीय.)😁
@Khavchat आता जनता देईल भोपळा😂
@@ulhasguhagarkar6534 🤣🤣🤣👍
छान विश्लेषण अनयजी जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम
Bag Piper pan ghetli asel
मी तालिबान किंवा अफगाण मधे जातो जो वर evm आहे...काँग्रेस जिंकली की मला परत बोलवा किंवा कागद बलेट पद्धत आली की पेट्या पळवून नव्या पेट्या ठेवायचं ट्रेनिंग देवून ठेवा ..मग मला बोलवा
ज्या ज्या त्रुटी असतील नसतील त्याचा पुरेपूर वापर हा या चादर प्रेमी पक्षांनीच केलेला आहे... बावळटपणाचे तत्वज्ञान जागच्या जागी खोडुन काढणं आवश्यक होतं...असो आता बिस्कुट्यांचा सत्कार जनताच करणार आहे तेव्हा जनताच त्यांना शिस्त ताकीद जी काय द्यायची ते देईल 👍
असुधारणीय
11:18 ही आकडेवारी excel मध्ये download करता येते. कोणीही त्याआधारे analysis करू शकतो. पूर्ण transparency आहे.
तीन माकडे एकत्र आले. खूपच मनोरंजन.
या वेडपट लोकांना उगाच प्रसि द्धी देवू नका.
बरोबर वाक्य वापरले राव ही जोडगळी जनतेला खुळी समजतात नव्हे जनतेनं यांना खुळ समजल हेच तर खरं आहे असो 👌👌👌👍👍👍
यांच्या बाबतीत दोन्ही प्रकारची नशा आहे!😅
Namaskar 🙏
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।
True...
खडकवासला हा bjp चा बालेकिल्ला.. तिथून खूप हिंदू नावं लोकसभेला गायब झाली होती.... माझे पण...
Bjp च्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या वेळी add करून दिले..
कामठी आरक्षित मतदारसंघ नाही. श्री. चंद्रशेखर बावनकुळे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत
My mistake. It comes in Ramtek. I thought it is Nagpur
खूप छान विश्लेषण
मस्त विश्लेषणइंटरेस्टिंग आणि मार्मिक😂
राहुल ईटालीयन कॉकटेल निर्बुद्ध
इटालियन ला माहित नाहि कोण कोण शॉट काढून गेलाय
थ्री इडियट्स. जय श्रीराम... 🚩
अरे बाबा 2004 ते 2024 चा डाटा बघा. लोकसभा ते विधानसभा मध्ये 30 ते 35 लाख मतदार वाढले. सत्य कळेल
Exllent Video.
🙏👍दोन माकड,,,ऐक माकडीण,,,
😅
खरा प्रश्न हा आहे आता पाच वर्षे वांग्याची शेती करायची कशी
@@Anmolanjaanआता पुवचीत पिकवयाची
Hyachya var ekach upaay.., 1 nation 1 election
आज एक सुंदर व्हाट्सअप वरती मेसेज आलाय राहुल गांधी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याचे काम करतायेत व सांगताहेत की इंडिकेटर झिरो बघून घ्या
Informative statistic, nice video
आमच्या सारख्या लोकांना election duty, मतदार याद्या नीट करणे, BLO अशी duty या तिन्ही लोकांना द्यावी.
मोदी साहेब एका वाक्यात सांगितलं
एका पेक्षा एक 😂😂
कॉमेडी शो सुरू करायला मोकळे झाले
पुरावे द्या आणि कोर्टात सिद्ध करा. ECI ने बोलावले की जात नाहीत.
राहुल गांधी,संजय राऊत, सुप्रिया सुळे यांना जागतिक बुद्धिमान पुरस्कार दिला पाहिजे.
त्यांनीच स्वतःलाच पुरस्कार दिला तर चालेल काय?
😂😂😂
@@BekesudhirGovind
लेहरू आणि इंदिरा ने स्वताला भारत रत्न 🥉दिले तसे 🤕😏🥸
ईव्हीएम मशीन्स मागे पडल्या आणि आता
मतदार याद्या पुढे आल्या.
असलेच मुद्दे विरोधी पक्ष
शोधत बसणार.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Very good
दादा ह्या 3 खुळ्यांमुळे लोकांनी आपले सुळे दाखवली
अमर अकबर ऍंथोनी 😂😢😢😢
होय एंथोनी बाई
Three Ediots
जय हिन्दू राष्ट्र
हिंदी भाषेत या 😅लोकांसाठीच 😂१ जबरदस्त शब्द आहे = " गेलचोदा " ❤😊❤
😂😢
हसावं कि कीव करावी हेच कळत नाही
🙏🙏🙏
🙏🚩
शीर्षक झकास
🙏🙏🚩
अनयजी खूप हसू आले त्रिकुटाबद्ल तुम्ही जे सांगितले ते ( काय बोलले त्रिकुट).
थ्री इडीयत…
जय श्री राम अनय जोगलेकर जी
मतदानाची टक्केवारी वाढली की, आकडा फुगतो की ?
त्यांनी दिल्ली मधील लोकसभेच्या सात ही जागा का हरले ? आणि १९२० साली आपला, ६२ जागा कशा मिळाल्या ? हे ही लोकांना अवगत करावे.😂
आणि परत उद्याच्या निकालासाठी नवीन रुडाली टीम आजच तयार करुन ठेवावी.😅
निवडणूक यादी मधे दुरुस्ती ही गरज आहेच. संघ हे करू शकते. आपण सहभाग घेतला तर.
उलट नाव खातरजमा न करता कमी केल्याबद्दल निवडणूक आयोगाला जाब विचारायला पाहिजे.माझ्या घरची दोन नावे कमी केली. पूनरनोंदणी केली तरी नावे आली नाहीत.
राऊ ल गांधी ला समजत असते तर आता पर्यंत लग्न होऊन चार पाच मुले झाली असती
लागा केजरी 🍺 में दाग,
मिटाउ कैसे, ❓ शिशमहल 🏡जाऊं कैसे ❓ लागा यमुना 🍻 दाग मिटाऊं कैसे 🍷💥🥸😄 😂🤪
थोडी दुस्स्ती लागा चुनरी में दाग
मिटाऊ कैसे शिशमहल जाऊ कैसे
आतिषी है द्वार पे. बिवी को समजाऊ कैसे मुख्यमंत्री तु ना बन
मुँह छुपाहू कैसे
त्री देव मोदी जी अमित भाई योगी जी
संपलेल्या ३विश्वासघातक्यांना मतदार कवडीचीही किंमत देत नाहीत.आतां आगामी २५-३० वर्षे असेंच बोंबलत बसा.
तिघेही खुळे त्यामुळे त्यांचे वक्तव्य ही खुळखुळे.
निवडणुक पूर्वी मतदार यादी अद्ययावत केली जाते त्यासाठी आयोग मतदार 1 वाढ 2 घट 3दुरुस्ती साठी नोटीस काढली जाते जागरूक नेते यादी पाहून हरकती नांदतात मग आयोग उत्तर देऊन टाकेल की, निवडणुकी नंतर हा निर्माण झालेला प्रश्न म्हंजे,the question after election is hoplesfully, and it will be dismiss by election commision
निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवणे चुकीचे आहे, विशेषतः हरलेल्या पक्ष नेत्यांनी त्यांच्या काही शंका असल्यास सरळ न्यायालयाची पायरी चढावी, आणि सर्व सामान्य लोकांनी ह्या त्रिकूटाला फारसे महत्व देऊ नये.
निवडणूक आयोगाला अधिकार दिला पाहीजे जो निवडणुकी संदर्भात पुराव्या शिवाय आरोप करून अफवा पसरवीत असेल त्यास पाच वर्ष करावासाची शिक्षा देण्याची की त्याला अपील करता येणार नाही असा अध्यादेशच राष्ट्रपतीणी काढावा
संसद रत्नाची निवडसमितीत असे कोण खुळे सदस्य आहेत त्यांची नावे सांगा.त्यांची लायकी तपासायची आहे.
संसद रत्न 🥉देणारी च्चिनायची खासगी संस्था आहे, जी पैसे घेऊन यांना रत्न 🔮 बनवते 🤕 😏🥸
रांडरत्न आहे ती फोद्री
राऊत, राहुल, आणि सुळे...लोकांना समजती खुळे ,
पण तेच झालेत आता कायमचे खूळ खुळे 😂🤣
सरकारला प्रश्न विचारणं विरोधकांचं कामच असतं आणि त्याचे उत्तर देणं सरकारचं काम असतं. सर्वसामान्य माणूस सरकारमध्ये असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारू शकत नाही त्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधक तेवढेच सक्षम असणं गरजेचं असतं त्यासाठी सरकारमध्ये कोणता पक्ष आहे किंवा विरोधामध्ये कोणता पक्ष आहे हे गरजेचं नसतं .
❤❤❤❤❤
राऊतना विश्वप्रवक्ते न म्हणता म्हस्के म्हणतात ते मूळव्याध तेच योग्य आहे
Ashutosh Shirish: I think Rahul Gandhi is an exponent of “ One Nation, One Election “. Indeed a star campaigner of BJP.
निवडणूक आयोगाचे काम करणारे लोक हे सरकारी कर्मचारी असतात आणि ते काही एकाच पक्षाचे लोक नसतात अगोदरच जुनी पेन्शन योजना न दिल्यामु ळे कर्मचारी भाजप विरोधी आहेत
पेंशन योजना ही खांगरेसनींच बंद केली त्यावेळेस का नाही आरडाओरड केली
अमेरीकेच हवाई दलाच विमान🛩️ इंडोनेशियात दुर्घटनाग्रस्त झाले, त्यात ४ सैनिक मारले गेले, १५ दिवसात तिसरा अपघात ज्यात १३८ मारले गेले 🤕 😏🥸
आता मिडिया ने यांना जास्त महत्त्व देवु नका व आपला चांगला कामाला वेळ द्यावा
झकास धुलाई 😊
Nice
सुप्रभात
अनयजी लोकसभेला माझ्या मुलाचे नाव नव्हते . विधानसभेला नोंदवून घेतले . असे कोथरूड विभागात ७००००/ लोकांची नावं वगळण्यात आली होती .
मतदार यादी कशी हॅक करायची हे बहुदा राहुल गांधीच्या आजीने त्यांना शिकवलं असेल
अनयजींचे उखाणे - असे Best Seller होऊ शकते !😂😅😅
Ek issue asa suudha ahie... Ekach matdarache nav 2 thikani reflect hote.... Ase khup thikani diste. Ya var suddha prakash takava. Udharan... Lagna zalya var muliche nav 2 thikani aste. He tapasun ghyave.
अगदी बरोबर
या तिन्ही मूर्खा ना मोठं करण्यांत आपला मराठी मीडिया चा हात आहे , जो उध्वस्त व बारामतीच्या काका ची चाटुगिरी करण्यात धन्यता मानतो
आता हे तिघे काय काय
अकलेचे तारे तोडतील काही सांगता येत नाही.😂😂😂
Nivdnuk Ayog Bhirazala Aheka?????
लग्नं करायला पोरी मिळत नाही आणि लोकसंख्या कशी काय वाढली आहे
🎉🎉🎉🎉
🌹🌹 जय श्रीराम 🌹🌹
As regards voter list, the simple solution is to link voter ID to Aadhaar but Congress is first party to fight against that , and that too in SC