सर पण या मराठी मातीतील काही माणसांनी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला म्हणून काशीवरून पंडित आणून राज्याभिषेक करावा लागला...हे फारच दुःखदायक वाटते.
सर माझी अंत करना पासुन एक इच्छा आहे की तुम्हीं श्री कृष्णां विषयी एक एपिसोड करावा .. तुमच्या पद्धतीने त्यांचा relevance ,stretegies ,etc timeless thing of his हे तुम्ही सांगावं .
खुप छान माहिती दिली धन्यवाद.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन मनुवादी लोकांनी विरोध का केला हे नाही सांगीतल, त्या प्रसंगी च विष्लेषण करून सांगितले असते तर फार बरं वाटलं असतं, कारण मनुवादी व्यवस्थेचं खरं रूप कळलं असतं.धन्यवाद
आजच्या तरुण मुलांना अशीच गोष्टीरूप उदाहरणे देणे गरजेचे आहे. धन्यवाद 🙏 आपले भाषण प्रेरणादायी तर असतेच पण दर वेळेस नवीन संदर्भ नवीन उदाहरणे अगदी सोप्या भाषेत देऊन आपण ते श्रवणीय. करता.🙏🚩
देशातील,विशेषतः महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहाता,शिवराय व त्यांचा इतिहास हा स्वप्नवत वाटतो.सगळे महापुरुष फक्त,जयंती / पुण्यतिथि पुरतेच उरले आहेत,असे वाटते.बर्याचदा असे वाटते,की,शिवरायांनी एकदा प्रकट होऊन,त्यांच्या नावाची ' दुकानदारी करणार्यांना कठोर शासन करावे.' अजुनही समाजात बहुसंख्य लोकं ही चांगल्या मनोवृत्तीची आहेत,पण ती निद्रिस्त अवस्थेमधे आहेत.त्यामुळेच अतिअल्पसंख्य असलेले समाजकंटक संपुर्ण समाजाला वेठीस धरतात.अविनाश धर्माधिकारीं सारखी काही दुर्मीळ व्यक्ती,समाज जागृतीचे काम करत आहेत,त्यांना जनतेने प्रतिसाद दिला पाहिजे.कारण धर्माधिकारी यांच्यासारखे लोकचं शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी आहेत.
सर, प्रणाम...सगळ बरोबर ...मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करतोय...मासिक आणि tube वर पण प्लिज दादोजी कोंडदेव आणि विवाद वर बोला..अचानक आमच्या अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचे गुरु गायबच झाले ...मी 4थी लां असताना वाचलं आणि फोटो पाहिला होता...नेमक झालं काय ? ते सांगा प्लिज...
नमस्कार ! आपले पूर्वज पानिपतच्या लढाईत हारले नव्हते तर पाकिस्थानची निर्मिती थांबवण्यासाठी वीरगतीला प्राप्त झाले कारण अहमदशाहा दुर्राणीने डिसेंबर 1760 सालीच सिंधु नदीच्या पलीकडील भूप्रदेशाची मागणी केली होती ती शिवाजीच्या वारसदारांनी एक लक्ष प्राणांची आहूती देउन फेटाळली पण गांधीजीच्या वारसदारांनी पाकीस्थान देवून वर बांगलादेशही दिला . ॥वन गेट वन फ्री ॥
@@tyu283hu3 म्हणुन अगोदरच साजरा केला का? किमान शिवरायांचा तरी विचार करा ते वरून काय म्हणत असतील, काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांचा पाहिजे तसा वापर सुरु आहे
Sir if you can please bring some light in a seperate video to the works of Shahaji Raje and even the previous generations... i wish to know more about their valour...coz Swarajya was a fathers dream which a Son full filled with thorough determination.
अगदी नेहमीप्रमाणे सर्वोत्तम व्याख्यान
खुप सुंदर माहिती दिली आपण ...आभार
शिवछत्रपती जय हो
🙏🙏🙏🌹🚩
जय शिवराय, खूपच छान आणि प्रेरणादायक , धन्यवाद.
केवळ अप्रतिम
जय शिवराय जय जिजाऊ
अप्रतिम सर 🙏🌅 नमस्कार ❤️
धन्यवाद सर ....
तुमचे शब्द तुमचे भाषण अंतःकरनाला स्पर्श करतात आणि रक्तात चैतन्य 🙏
🙏❤️🙏
नमस्कार,माननीय अविनाश जी खूपच मनाला भिडणार आहे पण आता हे सर्व प्रकार बघून मनावर जखम होते हो.
🍁
Jay shivray
सर पण या मराठी मातीतील काही माणसांनी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला म्हणून काशीवरून पंडित आणून राज्याभिषेक करावा लागला...हे फारच दुःखदायक वाटते.
सर याच कुळातले आणि त्यांच्याच विचारांचे आणि ढोंगी प्रबोधन करणारे आहेत.
@@sureshkumarnarute saraevdhi unchi gatha adhi..mg dhongi vgere alsya bata kra..
@@sureshkumarnarute रिकामटेकड्यावानी घरी बसून अस बोलण किती सोपं आहे ना
@@sureshkumarnarute तुम्ही समाजाला तोडायचच काम करा..किमान एक तर राजा असा ठेवा जिथ सकल समाज एक होईल... शिवाजी महाराज हे भारतीय संस्कृतीचे दर्शन आहे.
@@sureshkumarnarute कोणाकडून पण जे चांगले घेता येईल ते घ्या..... विनाकारण निंदा करण्यात काय अर्थ आहे.....
सर माझी अंत करना पासुन एक इच्छा आहे की तुम्हीं श्री कृष्णां विषयी एक एपिसोड करावा ..
तुमच्या पद्धतीने त्यांचा relevance ,stretegies ,etc timeless thing of his हे
तुम्ही सांगावं .
अजून एक शंका, की छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्य आधी, की पाकिस्तान ची निर्मिती आधी.क्रुपया कुणी तरी याची माहिती कळवा
खुप छान माहिती दिली धन्यवाद.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन मनुवादी लोकांनी विरोध का केला हे नाही सांगीतल, त्या प्रसंगी च विष्लेषण करून सांगितले असते तर फार बरं वाटलं असतं, कारण मनुवादी व्यवस्थेचं खरं रूप कळलं असतं.धन्यवाद
👌👌👌😂😂😂 क्या बात हैं...
Sir!
तुमच्या प्रत्येक स्वंतत्र विचाराने माझ्या मनात तुमच्या बद्दल अतिशय कृतज्ञता व्यक्त करतो.
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण पूर्ण विचारवंत.
अतिशय मनापासून सांगितले सरांनी.
खुप प्रेरणा मिळाली... 👍👌🎉
सर आम्हाला तुमचा नेहमी अभिमान आहे मार्गदर्शन उत्कृष्ट झाले धन्यवाद 🌺🌹🌹🌺🌼🌼🌼🌼
आजच्या तरुण मुलांना अशीच गोष्टीरूप उदाहरणे देणे गरजेचे आहे.
धन्यवाद 🙏
आपले भाषण प्रेरणादायी तर असतेच पण दर वेळेस नवीन संदर्भ नवीन उदाहरणे अगदी सोप्या भाषेत देऊन आपण ते श्रवणीय. करता.🙏🚩
जन्मदिवसाच्या अनेक शुभेच्छा साहेब 🌹🌹
देशातील,विशेषतः महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहाता,शिवराय व त्यांचा इतिहास हा स्वप्नवत वाटतो.सगळे महापुरुष फक्त,जयंती / पुण्यतिथि पुरतेच उरले आहेत,असे वाटते.बर्याचदा असे वाटते,की,शिवरायांनी एकदा प्रकट होऊन,त्यांच्या नावाची ' दुकानदारी करणार्यांना कठोर शासन करावे.' अजुनही समाजात बहुसंख्य लोकं ही चांगल्या मनोवृत्तीची आहेत,पण ती निद्रिस्त अवस्थेमधे आहेत.त्यामुळेच अतिअल्पसंख्य असलेले समाजकंटक संपुर्ण समाजाला वेठीस धरतात.अविनाश धर्माधिकारीं सारखी काही दुर्मीळ व्यक्ती,समाज जागृतीचे काम करत आहेत,त्यांना जनतेने प्रतिसाद दिला पाहिजे.कारण धर्माधिकारी यांच्यासारखे लोकचं शिवाजी महाराजांचे खरे अनुयायी आहेत.
सर, प्रणाम...सगळ बरोबर ...मी तुम्हाला 2007 पासून फॉलो करतोय...मासिक आणि tube वर
पण प्लिज दादोजी कोंडदेव आणि विवाद वर बोला..अचानक आमच्या अभ्यासक्रमातून शिवाजी महाराजांचे गुरु गायबच झाले ...मी 4थी लां असताना वाचलं आणि फोटो पाहिला होता...नेमक झालं काय ? ते सांगा प्लिज...
शिवाजी गणेशन नव्हे, तर जैमिनी गणेशन हे अभिनेत्री रेखाचे वडील होते.
Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Maharaj jai jijau Har Har mahadev 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💐
अतिशय सुंदर विश्लेषण
वेद अगोदर की बुद्ध अगोदर !
अर्थात वेद , केव्हा झाले माहित नाही, कोणी केले माहिती नाही
🙏🌹
Always studious speech. Improving our knowledge
Apratim Avinash Sir
नमस्कार ! आपले पूर्वज पानिपतच्या लढाईत हारले नव्हते तर पाकिस्थानची निर्मिती थांबवण्यासाठी वीरगतीला प्राप्त झाले कारण अहमदशाहा दुर्राणीने डिसेंबर 1760 सालीच सिंधु नदीच्या पलीकडील भूप्रदेशाची मागणी केली होती ती शिवाजीच्या वारसदारांनी एक लक्ष प्राणांची आहूती देउन फेटाळली पण गांधीजीच्या वारसदारांनी पाकीस्थान देवून वर बांगलादेशही दिला . ॥वन गेट वन फ्री ॥
ह्रदयस्पर्शी वर्णन, मनाला छेद देणारे शब्द कमी पडतात अशे वर्णन अशे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणुन आपण सर्व जण हिंदू राहिलो..
भारी प्रेझेंटेशन 👌👌
सर, खूप छान आणि प्रेरणादायी भाषण.आपणाला मन:पूर्वक अभिवादन आणि महाराजांना मानाचा मुजरा.
बेहतरीन विश्लेषण
खूप छान माहीती दिली सर🙏
🙏🏽🚩🙏🏽
kiti sundar varnan karta sir..always my inspiration
।। छत्रपती चां पराक्रम डोळ्यानसमोर मांडला ।। धन्यवाद
Dinanath Dalal Yani he painting kathalele Ahe.
भाऊ हा 350 नव्हता, ही महापुरुषांची राजकीय चोरी आहे
350 varsh suru zal
@@tyu283hu3 म्हणुन अगोदरच साजरा केला का? किमान शिवरायांचा तरी विचार करा ते वरून काय म्हणत असतील, काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांचा पाहिजे तसा वापर सुरु आहे
Rajkarni faltu lok ahet pan sarv marthi lokani darroj sajra karava as maj mat ahe
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपन एवडे हूशार आहात तरी आपन हे सागले नाही हे 349 वे राज्य भिषेक आहेत मनजे आपन या सरकार च्या चूकले आसी सागनाची हिंमत नाही
👌👌👍👍keep it bro.. 👍
Sir if you can please bring some light in a seperate video to the works of Shahaji Raje and even the previous generations... i wish to know more about their valour...coz Swarajya was a fathers dream which a Son full filled with thorough determination.
❤🙏🏻🙏🏻🚩🚩❤️🔥