खुप वाईट वाटले सर. दहशत वाढत चालली आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महारास्ट्र राज्य बदमाश लोकांच्या हातात गेलं आहे. सर्व विचारवन्तानी सावध रहायची गरज आहे कारण महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
@@sudhirpol4427 मराठा आरक्षण ज्यानी घालवली त्यांच्याबद्दल chudichup आणि ज्यानी मराठा समाजासाठी इतकी कार्ये केली त्याला शिव्या देण्यासाठी टोळी कोणी उभी केली..मग दहशत कोण करतय
आज दिसतंय का महाराष्ट्र बिघडला म्हणुन, जेव्हा आंबेडकर वादी लोकांना घरात घुसून मारतात, अट्रॅसिटी करतात, ब्रिगेडी भर कीर्तनत कीर्तनकारला मारतात तेव्हा कुठे जाते पुरोगामीत्व, आज एखाद्या हिंदूंनी विरोध काय केला लागली गांडीला आग
@@Hrushikesh_T हे काय उत्तर आहे का? उगाचच काही माहिती नसते, नेता बोलला की बाकीचे त्याला follow करतात...नेत्याला पण काही माहिती नसते...mazya प्रश्नाचे उत्तर आहे का
निवेदिता ताईंना माझा आवाहन आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट करून दाखवावी. आमची आमच्या आई-वडिलांवर ती श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचा मी कधीही अंधश्रद्धेसारखा वापर केलेला नाही आणि करणारही नाही.
आपल्या राज्याचं वाटोळं करण्यात सध्याच्या गृहमंत्र्यांच्या खूप मोठा वाटा आहे, अश्या लोकांना सोईस्करपणे सोडून दिले जाते, म्हणून अश्या लोकांची हिम्मत वाढते म्हणूनच आपल्याला आता विचार करून पुढची पाऊले उचलावी लागतील...आपण जे जागृती करत आहात त्यांबद्दल आभारी❤
@@prashantdalvi3897 आमच्या मराठवाड्यात म्हणतात एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, थोडक्यात त्याने शेण खाल्ल तर आपणही खायचं किंवा खणाऱ्याच समर्थन करायचं का?
महात्मा फुले यांचा आदर्श ठेवायला हवा. सत्यशोधक विचारांचा प्रसार करताना त्या विचारांचे आणि विचारवंतांचे रक्षण करणारी भक्कम फौज उभी करायला हवी. महाराव सरांना पाठींबा आणि तुम्हाला शुभेच्छा सर! सोबत आहोत!!
साहेबांना विचारा आपल्या मुस्लिम बांधवांना संबोधून असे वक्तव्य करत नाहित कधी? का ते या देशाचे नागरिक नाहीत? का तुमचे षंढत्व करु देत नाही? निवेदिता यांनी त्यांचा प्रेमभाव प्रकट करत असताना काही गोष्टी बोलल्या, त्याचा अर्थ समजून न घेता उगाच गोंधळ माजवला. तीच गोष्ट जर एखादा मुसलमान बोलला असता तर तुमच्या तोंडाला कुलूप लागलं असतं, हे गोष्ट दुर्लक्ष करून सुध्दा दुर्लक्षित होणार नाही इतकी उघड आहे.
@@palashchavan5427 ratan tata sir sarkha kon Banu nhi shakt hai tari mahi asav baba bhakta ni🤡.. tyanche vichar ghen Ani tyancha sarkh banna difference ahe
पालघरला साधु मारले ते झुंड बळीचा होते बर का? एकट्या दुकट्याने नाही मारले!😁 सेना मनसे वाले जेव्हा परप्रांतीय लोकांना हाणतात तेव्हा तेही झुंडी नेच असतात. किरीट सोमय्या ला पुण्यात मारहाण झाली तेव्हा ही mva ची झुंडच होती. फक्त दुसऱ्याची ती झुंड आणी आपली ती कवायत. असे नसते. 😁😁
धन्यवाद .. आपण सर्वांनी ज्ञानेश महाराव सरांच्या सोबत उभे राहणे गरजेचे आहे.. या झुंडशाहीचा सामना करायला हवा.. विचारांनी चर्चा करता आली नाही की धर्म व देवाचा वापर केला जातो.. ही यांची संस्कृती… संस्कारच विकृती वाढत चाललीय..
अंधश्रद्धेवर मा.महाराव यांनी घणाघाती हल्ला केलेला आहे, विकृत लोकांनी यावर योग्य विचार करणे आवश्यक होते. झुंडशाही या भाजपा सरकारचा राज्यात जास्त बोकाळली आहे. अशा मुर्ख, अविचारी लोकांपासून चांगल्या लोकांनी सावध रहावे. सर, अतिशय योग्य विचार आपण मांडता.धन्यवाद🎉🎉
निवेदिता जोशी नी प्रत्यक्ष पुरावा देऊन आपले म्हणणे अणि त्यांची श्रद्धा किती खरी आहे ते सिद्ध करावे, म्हणजे इतरांना सुद्धा ठरवता येईल श्रद्धा ठेवावी की नाही
सेलिब्रेटी लोकांनी कुठे काय बोलावे याचा विचार त्यांनी स्वतः करावा, कारण त्यांना लोक follow करतात, माझे असे म्हणणे आहे की निवेदिता मॅडम यांनी स्वतः बिल्डिंग वरून उडी मारून स्वामी म्हणत स्वतःला वाचूवून दाखवावे मी ही स्वामींची भक्ती करेन! तर्क आणि काल्पनिक कथा यात किती तफावत आहे हे लक्षात ठेवा, श्रद्धा करा पण विचारांची, अविचारांची उधळण करून समाज आणि देशाला भरकटवू नका... 🙏
नमस्कार सर...!! तो व्हिडिओ पाहून खुप वाईट वाटले.. आता अशा विद्वान माणसांवर असे हल्ले झाले तर सद्सद्विवेक जागृत असणारा माणूस शांत बसून शकत नाही..पण काय करणार...! आदरणीय महाराव सरांचे खच्चीकरण झाले आहे.... त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष करावा... न्यायासाठी लढावे...!! जय संविधान...!!
नमस्कार सर,आज ज्ञानेश महाराव सरांनी माफी मागितली हे बघून खूप वाईट वाटले.खरंतर ज्ञानेश महाराव सरांचे विचार समजून घेण्यासाठी विवेकबुद्धी असावी लागते,पण आपल्या तरुण पिढीची धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे. कुठेतरी ज्ञानेश महाराव सर एकटे पडल्यासारखे वाटले, पण त्यांना कळायला हव की, त्यांच्या विचारांचे असंख्य तरुणांना मार्गदर्शन होत आहे,हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे,कुण्या काल्पनिक देवांचा नाही...
ज्ञानेश महाराव सरांच्या सोबत पुरोगामी लोकांनी तरी यायला पाहीजे .आंदोलन किंवा विरोधप्रदर्शन उभे करावे . असा प्रसंग दुसऱ्या ज्ञानेशवर येऊ नये . खुपच वेदनादायी आहे हे सर्व .२० / २५ वर्षापूर्वी बेधडक बोलता येत होत पण आज मात्र परीस्थिती बदली आहे .आज हे नालायक गुंड ठोकायची भाषा बोलतात . ज्ञानेश माहाराव मात्र असाह्य दिसतात . खुपच वाईट झाले .
माननीय महाराव साहेबांनी पुरोगामी विचाराची कास सोडू नये तसेच महाराष्ट्र हा समाज सेवक व संताची परपंरा लाभली आहे समाजसुधारक लोकांनी या तथाकथित दांभिकाना भिक घालू नये यांना फुले ,शाहू,आंबेडकर आणि छ.शिवाजी महाराजचा वारसा आहे .या कर्मकांड्याना धंदेवाईक लोकांना घाबरू नये निषेध! निषेध ! निषेध !
जाहिर निषेध ! निषेध ! निषेध ! महाराव सर अत्यंत स्तुत्य व महाराष्ट्राला योग्य तेच मार्गदर्शन नेहमी करतात व त्यांनी ते तसेच करावं हि विनंती ... झुंडशाहीचे लोक त्यांच्या मालकाचे गुलाम असतात व त्यांच्या मर्जीनुसारच वागतात...
महाराव सरांना माफी मागायला लावणे म्हणजे फार मर्दाचे काम नाही ते तर विचार क्षमता संपलेल्या निर्बुद्ध लोकांचे काम आहे. महाराव सरांना माझा पाठिंबा तसेच अभिव्यक्ती सरांना पण 🙏🙏
😁😁 आरक्षणाच्या मारमारीत कुठे आहे ब्राह्मणवाद. सगळे बहुजनच एकमेकांच्या उरावर बसलायत की! किती वर्षे ब्राह्मणवादाच्या नावावर स्वतःचे अपयश, भांडण खपवणार आहात? 75 वर्षे झाली सत्तेवर तर मंत्री संत्री आमदार खासदार काय ब्राह्मण आहेत. एखादा देफ किंवा मनोहर जोशी सोडून सगळी सत्ता तर बहुजनांकडेच एवढी वर्षे! खरंच संतांची शिकवण जरा डोळसपणे वाचायची वेळ आलीय!
स्वामींना किंवा ईश्वराला मानणारे आजारी पडल्यावर दवाखान्यात जात नाहीत का!?? मला कोणी एक बंदा दाखवा जो आजारी पाडल्यावर मंदिरात जाऊन देवाला सांगत असेल देवा मला ताप आला आहे किंवा मला खोकला झाला आहे तर तो आपण लवकर बरा करावा ही विनंती आणि चमत्कार झाला असेल आणि दुखणे दूर झाले असेल असा कोणी आहे तर सांगा? जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉 जय विज्ञान जय संविधान ❤💐
संतांचे, फुलेंचे,प्रबोधनकारांचेच विचार ज्ञानेश महाराव बोलले. सर्वांनी समर्थ महाराज प्रत्यक्ष हजर असते तर त्यांनी कदाचित पाठ थोपटली असती महारावांची! अहो जग ज्यांना मानते अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे काही लोक किती खोटं अन् खालच्या स्तरावर बोलतात, समाज माध्यमातून लिहितात! कुणाकुणाच्या तोंडाला शाई फासली गेली? तसा विचार सुद्धासर्वोदय विचारांची, गांधी विचार संस्कार असलेले सच्चे अनुयायी कार्यकर्ते करूच शकणार नाहीत! ज्ञानेश महाराव यांनी माफी मागण्या ऐवजी तोंडाला शाई फासू द्यायला पाहिजे होती! तथाकथित भक्तांचं समाधान हि झालं असतं आणि "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता!" या संत तुकाराम महाराजांच्या विचारांनाजिवंत ठेवण्यासाठी जी तळमळ महारावांची आयुष्यभराची आहे तिचा विजय झाला असता! त्यांनी भाषणात सुरूवातीलाच हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन या पैकी कोणत्याही धर्मातील धर्मगुरूंच्या हातून जर काही चुकीचे घडले तर जामिनावर सुटका संविधानानुसार होते , असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे! भाषण पुन्हा ऐकावं अशी विनंती आहे! खरं तर प्रत्येक धर्मातील युवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा प्रसार व जे कट्टरतावादाला खत पाणी घालणारी, माणसाला माणसापासून तोडणारं असेल त्याचा अव्हेर केला पाहिजे. असं घडलं तर महारावचं काय कुणालाचं असं पोटतिडकीने, तळमळीने बोलण्याची गरजचं पडणार नाही! रविंद्र भाऊ मांडणी जबरदस्त केली! अभिनंदन! तुमचे व्हिडिओ दृष्टिकोन देणारे असतात! कार्य अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी चिरंतन ऊर्जा लाभो हीच सदिच्छा! -गिरी गुरुजी कला शिक्षक (सेवा निवृत्त+सेवा प्रवृत्त) टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव.जिल्हा-बुलडाणा(स्थापना-२४जानेवारी १९२१.स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र)
मित्रा, तुझ्या चॅनेलचं नाव अभिव्यक्ती. ती फक्त तूच व्यक्त करायची! कमाल आहे. ज्याला व्यक्त करायची ती करू दे.ज्याला बघायची त्याना बघू द्या. तुला जे व्यक्त करायचं ते तू कर .अट एवढीच की दुसर्याच्या श्रद्धेवर कशाला टीका टिप्पणी करतोस? तुझी श्रद्धा जिथे असेल त्याबद्दल बोल .मालिका काढ.काय वाटेल ते दाखव. हा पण त्यावर राम भक्त किंवा स्वामी भक्त बोलत बसणार नाहीत. दुसर्याच्या श्रद्धेला चिवडत बसायला त्याना वेळ व आवडही नाही. आपलं सोडून दुसर्याचं चिवडत बसण्याची सलय तुम्हाला आहे. तुम्हाला समाज सुधारण्याची फाजील खाज आहे. या तथाकथित पुरोगामयाची श्रद्धा वैयक्तिक पातळीवर कुठे असते हे तुम्हाला सांगायला हवं? फुकट फौजदारी करण्याची घाणेरडी सवय तुम्हाला आहे. त्याच्या श्रद्धा तुम्ही दुखवू नयेत. त्यानी तुमची श्रद्धास्थाने दुखवू नयेत. झालं. आणि ते करतही नाहीत. पण तुम्हाला खाज भारी.समाज सुधारण्याची.आपला देश किती मोठा.लोकसंख्या किती मोठी.प्रत्येकाची श्रद्धा कुठे असेल माहीत नाही .पण जाहीर व्यासपीठ मिळालं रे मिळालं की चेव चढतो आणि दुसर्याच्या श्रद्धास्थानांविषयी काहीतरी बोलून टाळ्या मिळवायच्या .काय तुम्हाला अभिव्यक्त करायचं ते तुमच्यासंबंधी करा ना.हे संविधानाला धरून होईल.
अतिशय दुःखदायक घटना आहे. महाराष्ट्राची वाटचाल यु.पी., बिहारच्या मार्गावर आहे. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रचे वाटोळे करत आहेत हे लोक .....जाहिर निषेध या घटनेचा
बहुजन समाजाला आतातरी अक्कल यायला हवी की हा समाज इतका धूर्त आहे की बहुजनांवर आता पूर्वीसारखी जुलूम, जबरदस्ती करता येणार नाही म्हणून त्याने आपला पवित्रा बदलला आहे. पण त्याच्या मनात तेच पूर्वीचं स्वतःच्या श्रेष्ठत्वाचं विष तसंच आहे!
झुंडीवर पोलिस कारवाई का करीत नाही.या पोलीसांना लक्षात ठेवा.यांना झु़डी पगार देत नाही.कायदेशीर लढाई करून खरा खोटा करावे.यांना सुध्दा झुंडीने उत्तर दिले पाहिजे.रविंद्र पोखरकर आपले स्वागत आहे.
तुमच्या मताशी मी सहमत आहे.ही अर आर यस ची पिलावळ समाज्यात दुही निर्माण करते .आपला बहुजन समाज त्याला बळी पडतात. पण आपल्यासारखे समज सुधारकांमुळे त्याला आळा बसतो. हे काम चालू ठेवा .आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत.किबहूना सोबत आहोत.
कशासाठी जगायचं, आणी कसं जगायचं याचं भान व जान आली की माणुस स्व प्रयत्न करायला लागतो.....मग त्याच्या पुढील कोणताही प्रश्न उरत नाही....हे सामान्यांनी समजून घेतल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही..... महाराव यान्च्या सोबत जे धमकावण्याची भाषा वापरली आहे त्याचा निषेध करावासा वाटतो....
असे लोक येऊन जर खरा आवाज dabnyacha जो प्रकार सरांच्या बाबतीत दिसला संभाजी ब्रिगेड नि ह्यात लक्ष घालून जो कोणी सरांना बोलतोय त्याला इंगा दाखवतील अशी apeksha
आदरणीय श्री ज्ञानेश महाराव यांच्या पेक्षा जहाल भाषेत जहाल हिंदुत्ववादी सुधारक कै.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी व संत गाडगेबाबा , संत तुकाराम महाराज यांनी टीका केली आहे त्यांचे लिखाण प्रत्येक बहुजन हिंदुने वाचले पाहिजे ,श्री ज्ञानेश महाराव यांच्या वर दहशतीने दबाव आणणार्यांचा निषेध केला पाहिजे.
हे नेहमीच होत आले आहेत, तेव्हा यांचा स्वामी वाचवण्यासाठी पुढे कधीच येत नाही,फक्त एव्हढंच सांगतो ,घाबरु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,अरे कधी तरी पुढे येऊन भक्तांचे अपघात रोखून दाखव.
तुमचं म्हणणं खरं आहे म्हणावे तर शिवरायांची भवानी मातेवर श्रद्धा होती हे खरे मानायचे काय नाही? बाळासाहेब,उद्धवजी हे एकविरादेवी ला जातात! काय मत आहे ह्यावर श्रद्धा की अंधश्रद्धा? # मागच्या वर्षी मक्केत सुद्धा चेंगरा चेंगरी होऊन अनेक हज येतरेकरू जीवाला मुकले होते! ह्यावर काही ठोस मत मांडता येईल का? # की फक्त टिंगलटवाळी करायला हिंदूच सापडतात?
Brilliant video. Thackerays [Uddhav Raj] and Pawars both have heavily contributed to current Maharashtra which is fast becoming GJ-UP-Bihar, and strategically Marathi population is behind finished off.
हल्ली कुणी काही प्रबोधनात्मक बोलले/लिहिले तरी लोकांच्या काल्पनिक धार्मिक भावना येवढ्या दुखावल्या जातात की, कळत नाही या लोकांच्या शैक्षणिक,आर्थिक,व्यावहारिक, व्यावसायिक,सामाजिक,राजकीय,आणि नैसर्गिक भावना जिवंत आहेत की नाही?...
आजकाल स्वताला तथाकथित प्रबोधनकार समजणारे व वैचारीक सुंता झालेले लोक एकाच धर्माला किंवा एकाच धर्मातील श्रध्दा स्थांनाना टार्गेट का करतात...? त्यांच्यात दम असेल तर दुसऱ्या धर्मावर पण बोलून दाखवावे...!!
एकदम जबरदस्त. असं परखड बोलनारा मर्द, आम्हाला पाहिजे. हा विडिओ प्रत्येकाने पहा. आणि प्रत्येकाला share करा. जनता फार हुशार आहे. त्याला सगळं कळत. पण बोलायला घाबरते. अशातच असा मर्द पुढे होतो. आणि सत्य मांडतो. असेच बोलत जा आमच्या मनातलं. धन्यवाद.
म्हणूनच सत्याला सत्तेची गरज असते, फक्त सत्यमेव जयते म्हणून भागत नाही अंधश्रद्धा आणि विवेक यातील संघर्ष चालूच राहणार क्रांती आणि प्रतिक्रांती बुद्ध व्हा शुद्ध व्हा तपस्या करून ज्ञानप्राप्ती होत नाही हे मान्य,सत्याचा शोध घेणे म्हणजे ज्ञानप्राप्ती, सत्यशोधक यातूनच दुःखमुक्ती चा मार्ग 4 आर्यसत्य व आर्य अष्टांगिक मार्ग जो जगन्मान्य आहे
अगदी बरोबर बोललात सर, विचारवंतानी, विचार करण्याची वेळ आली आहे, वेळ कमी आहे, शाहु, फुले आंबेडकर, विचारांची पिछेहाट होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे, बहुजन समाज, पुन्हा, गुलामी, स्विकार तो, कि, काय, , आणि, मनुस्मृती, लागू होते, की, काय, काय, चालले आहे, पुरोगामी, महाराष्ट्र मध्ये, आणि देशात, ,
अज्ञानी लोक इतरांचे गुलाम असतात. महाराव साहेब अतिशय अभ्यासू ज्ञानी आहेत. सत्यशोधक आहेत. त्यांना माफी मागण्यास भाग पाडणारे अभ्यासू नाहीत तर महा-अज्ञानी आहेत.
विचारांचा सामना विचारांनी करता येत नाही त्यावेळी अशी गुंडगिरी केली जाते.
Yes bhava
बरोबर
अविचारी लोकं आहेत
हरामाचा खाणाऱ्यांच्या बुडाला आग ही लागणारच😅😅😅😅😅
👍
जाहीर निषेध. सर महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे.
Nishedh mhnun chalne nahi, thokala pahije yana, yancha maj badhkar ahe.
Patil adi aplay jamini dya jyacha ghetlay tyanchya
जाहीर निषेध व्यक्त करत रहा 😂
Sadetod ,marmik vivechan ❤
Jahir निषेध
खुप वाईट वाटले सर. दहशत वाढत चालली आहे. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महारास्ट्र राज्य बदमाश लोकांच्या हातात गेलं आहे. सर्व विचारवन्तानी सावध रहायची गरज आहे कारण महाराष्ट्राला तुमची गरज आहे.
@@sudhirpol4427 मराठा आरक्षण ज्यानी घालवली त्यांच्याबद्दल chudichup आणि ज्यानी मराठा समाजासाठी इतकी कार्ये केली त्याला शिव्या देण्यासाठी टोळी कोणी उभी केली..मग दहशत कोण करतय
आज दिसतंय का महाराष्ट्र बिघडला म्हणुन, जेव्हा आंबेडकर वादी लोकांना घरात घुसून मारतात, अट्रॅसिटी करतात, ब्रिगेडी भर कीर्तनत कीर्तनकारला मारतात तेव्हा कुठे जाते पुरोगामीत्व, आज एखाद्या हिंदूंनी विरोध काय केला लागली गांडीला आग
मनुवादयांचा हा सर्व प्रकार आहे अभिव्यक्ती चे खुप खुप आभारी आहोत.
Manuwad काय आहे जरा समजावल तर बरे होईल.
Manu कोण होता? माहिती आहे का
tumhala asch pahije....tarach thobad band theval
@@Hrushikesh_T हे काय उत्तर आहे का?
उगाचच काही माहिती नसते, नेता बोलला की बाकीचे त्याला follow करतात...नेत्याला पण काही माहिती नसते...mazya प्रश्नाचे उत्तर आहे का
@@shribaji536आंबेडकर वाद बंद करा तुम्हांला हिंदू धर्मात नाक खुपसायची गरज नाही.
@@shribaji536बरोबर
देवेंद्र व नरेंद्र कृपेने आपल्या महाराष्ट्राला लवकरच उत्तरप्रदेश व बिहारच्या पंक्तीत बसणार आहे. गोव्याला यांनी या पायरीवर आणलेच आहे.
अरे बामना - रामगिरी काही बोलला तर चुकीच आणि हा बोलला ते बरोबर कस असत😁😁😁
निवेदिता ताईंना माझा आवाहन आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट करून दाखवावी. आमची आमच्या आई-वडिलांवर ती श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचा मी कधीही अंधश्रद्धेसारखा वापर केलेला नाही आणि करणारही नाही.
बरोबर
Me pan yein pahyyla tya padtewelii
Are tai ka bolta tila mi sangto mar udi baugh kay hote te
Hila sagle samartha aathwtil
Kiti hi andhshraddha
Are tai ka bolta tila mi sangto mar udi baugh kay hote te
Hila sagle samartha aathwtil
Kiti hi andhshraddha
जास्त वरून नको १० फुटांवरून खाली उडी मारते का बघा .
आपल्या राज्याचं वाटोळं करण्यात सध्याच्या गृहमंत्र्यांच्या खूप मोठा वाटा आहे, अश्या लोकांना सोईस्करपणे सोडून दिले जाते, म्हणून अश्या लोकांची हिम्मत वाढते म्हणूनच आपल्याला आता विचार करून पुढची पाऊले उचलावी लागतील...आपण जे जागृती करत आहात त्यांबद्दल आभारी❤
अगदी बरोबर सांगत आहात.
आव्हाड ने माणूस बंगल्यावर नेऊन हाणला होता! काय कारवाई केली होती उद्धवनी?
मग अशी बोलण्याची हिंम्मत होते कशी😂😂
ज्ञानेश महाराव यांना धमकावण्यात सरकारी गुंडगिरी कारण आहे .. गृहखाते झोपले आहे का ?
@@prashantdalvi3897 आमच्या मराठवाड्यात म्हणतात एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, थोडक्यात त्याने शेण खाल्ल तर आपणही खायचं किंवा खणाऱ्याच समर्थन करायचं का?
महाराष्ट्रातील तमाम सर्व शालेय विद्यार्थी व यूवा तरुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सटिक मांडलेत खुप खुप धन्यवाद 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर 🚩🚩
महात्मा फुले यांचा आदर्श ठेवायला हवा. सत्यशोधक विचारांचा प्रसार करताना त्या विचारांचे आणि विचारवंतांचे रक्षण करणारी भक्कम फौज उभी करायला हवी. महाराव सरांना पाठींबा आणि तुम्हाला शुभेच्छा सर! सोबत आहोत!!
😂 माझा येशू येशू, महात्मा फुले यांच्या इतिहास दुनिया समोर अनवा लागेल
Chamatakri Quran lihanarya loka baddal fule ne k powda lihla hai 😂😂😂
खोटा इतिहास आणले हा पोखरकर
कितीही मोठी फाैज तयार करा. हिंदू धर्माच्या देवतांविरोधात बोलणाऱ्या प्रवृत्तीला झाेडून काढण्यासाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सदैव तयार आहेत.
हे आरएसएस चे अंधभक्त आहेत. .. महापुरुष याना मान्य नाहीत. बहुजन जनता कधी सुधारेल??? 😢😢
तुम्ही इतर धर्मावर टीका करून बघा मग काय अवस्था होईल
RSS चा काय सबंध???? काही झालं की आरएसएस ला शिव्या द्यायच्या.
धर्मांध सनातनी आणि त्यांच्या सलग्न संघटना या आर एस एस च्याच पिल्लावळी आहेत, म्हणूनच संघाशिवाय हे वर्तुळ पूर्ण होत नाही.@@mv9818
बिडिग्रेडीना ह्या शिवाय काय येतं?
हो ना ,स्वामी..गजानन ...बाळूमामा.. बागेश्र्वार...आसाराम..ना जाणे कित्येक बाबा आहेत...सर्व मुस्लिम आणि इतर धर्मात जास्त आहेत..@@anandathakur9810
१००% सत्य सांगितले आहे साहेब..
सलाम तुम्हाला 🚩🚩🙏🙏
साहेबांना विचारा आपल्या मुस्लिम बांधवांना संबोधून असे वक्तव्य करत नाहित कधी? का ते या देशाचे नागरिक नाहीत? का तुमचे षंढत्व करु देत नाही? निवेदिता यांनी त्यांचा प्रेमभाव प्रकट करत असताना काही गोष्टी बोलल्या, त्याचा अर्थ समजून न घेता उगाच गोंधळ माजवला. तीच गोष्ट जर एखादा मुसलमान बोलला असता तर तुमच्या तोंडाला कुलूप लागलं असतं, हे गोष्ट दुर्लक्ष करून सुध्दा दुर्लक्षित होणार नाही इतकी उघड आहे.
असल्या बाबांचे भक्त बनण्यापेक्षा सर रतन टाटा यांच्या सारख्या देवमाणसाचे विचार आत्मसात करा . सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🥹❤️💎
@@Lozzymee तू विचार आत्मसात केले असते तर एवढ्यात रतन टाटा सारखा बनला असतास
@@palashchavan5427 ratan tata sir sarkha kon Banu nhi shakt hai tari mahi asav baba bhakta ni🤡.. tyanche vichar ghen Ani tyancha sarkh banna difference ahe
Ekdum sahi bola bhai
@@palashchavan5427haa bagha baba bhakt 😂😂 तु बनला का रे बाबा मग🤡
Sir आम्ही तुमच्या सोबत आहे या कृत्याचा निषेध करतो आणि त्या लोकांनवर कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे अशी मनापासून इच्छा बाळगतो
एकदम सत्य विश्लेषण केलं सर तुम्ही.
समाज प्रबोधन करत आहात त्यामुळे अभिव्यक्ती ला कोटी कोटी शुभेच्छा ❤
@@vidhata. नंतर आम्ही माफी पण मागतो
खरच कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे.2014 पूर्वी असे झुंडबळी कधी ऐकले नव्हते.
पालघरला साधु मारले ते झुंड बळीचा होते बर का? एकट्या दुकट्याने नाही मारले!😁 सेना मनसे वाले जेव्हा परप्रांतीय लोकांना हाणतात तेव्हा तेही झुंडी नेच असतात. किरीट सोमय्या ला पुण्यात मारहाण झाली तेव्हा ही mva ची झुंडच होती.
फक्त दुसऱ्याची ती झुंड आणी आपली ती कवायत. असे नसते. 😁😁
Kamalesh Tiwari mahit ahe na Ani kaniya lal
@@kanchankekre5544निरपराध palghar साधू na झुंडशाही karunach मारले, brigedi विचार धारा
प्रामुख्यानं bjp च्या कार्यकाळात धर्मान्द व झुंडशाही वाढलेली आहे. सरकार अप्रत्यक्षपणे ह्या गोष्टींना मदत करत आहे .
Je दुःख आणि कश्ट आपल्या संतांना भोगावी लागली तीच आज सत्याचा मार्ग दाखवणाऱ्या क्या वाट्याला येत आहेत , म्हनुनाच आपण ही संतांपेक्षा कमी नाही.❤❤❤❤
खुप वाईट स्थितीमध्ये सध्या महाराष्ट्र सापडला आहे संभाजी ब्रिगेड नी यावर कृती करावी अशी अपेक्षा आहे
संभाजी ब्रिगेड ने आणि मराठा सेवा संघाने माघार घेतली म्हणून चं हा प्रकार घडला!!!
@@tukarammagar69सत्य बोललात आपण
Kanhaiya Lal tumcha koni navta kare
महाराव सर best माणूस
Mafivir😮😮😮
स्वतः ला पुरोगामी म्हणावे म्हणुन बरळणारा वाचाळवीर महाराव व पोखरकर. महाराव यांनी शरद पवार यांना काय म्हटले ते व्हिडिओ ऐका
महाराव सर निर्भीड आहेत आम्ही तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत
हो काल पाहिला हा व्हिडिओ.खुप वाईट वाटलं. वैचारिक पातळी नसली की झुंडीने येतात हे लोक एकटा बघून येतात.
जय संविधान जय भारत ज्ञानेश महाराव आणि रविंद्र साखरकर साहेब
जय महाराष्ट्र
सर,खूप छान बोललात.खरंच अंधभक्त समाजाचे डोळे उघडले पाहिजेत.लोकांनी आता जागृत झालेच पाहिजेत.
Amaravati madhe police var halla zala tevha ka video banvla abhi jutnt shahi var 😂😂😂😂 laj vatu de
मस्त मस्त मस्त पोखरकर, उत्तम
धन्यवाद .. आपण सर्वांनी ज्ञानेश महाराव सरांच्या सोबत उभे राहणे गरजेचे आहे.. या झुंडशाहीचा सामना करायला हवा.. विचारांनी चर्चा करता आली नाही की धर्म व देवाचा वापर केला जातो.. ही यांची संस्कृती… संस्कारच विकृती वाढत चाललीय..
अंधश्रद्धेवर मा.महाराव यांनी घणाघाती हल्ला केलेला आहे, विकृत लोकांनी यावर योग्य विचार करणे आवश्यक होते.
झुंडशाही या भाजपा सरकारचा राज्यात जास्त बोकाळली आहे.
अशा मुर्ख, अविचारी लोकांपासून चांगल्या लोकांनी सावध रहावे.
सर, अतिशय योग्य विचार आपण मांडता.धन्यवाद🎉🎉
निवेदिता जोशी नी प्रत्यक्ष पुरावा देऊन आपले म्हणणे अणि त्यांची श्रद्धा किती खरी आहे ते सिद्ध करावे, म्हणजे इतरांना सुद्धा ठरवता येईल श्रद्धा ठेवावी की नाही
😂😂😂😂😂😂
तुमचं वाक्य सगळं बरोबर नाही, त्यात श्रद्धा अस न बोलता अंधश्रद्धा अस बोला
तुझं तू बघ
सेलिब्रेटी लोकांनी कुठे काय बोलावे याचा विचार त्यांनी स्वतः करावा, कारण त्यांना लोक follow करतात, माझे असे म्हणणे आहे की निवेदिता मॅडम यांनी स्वतः बिल्डिंग वरून उडी मारून स्वामी म्हणत स्वतःला वाचूवून दाखवावे मी ही स्वामींची भक्ती करेन! तर्क आणि काल्पनिक कथा यात किती तफावत आहे हे लक्षात ठेवा, श्रद्धा करा पण विचारांची, अविचारांची उधळण करून समाज आणि देशाला भरकटवू नका... 🙏
😂😂😂😂😂
नमस्कार सर...!!
तो व्हिडिओ पाहून खुप वाईट वाटले..
आता अशा विद्वान माणसांवर असे हल्ले झाले तर सद्सद्विवेक जागृत असणारा माणूस शांत बसून शकत नाही..पण काय करणार...! आदरणीय महाराव सरांचे खच्चीकरण झाले आहे.... त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष करावा... न्यायासाठी लढावे...!!
जय संविधान...!!
जेव्हा प्रकाश आंबेडकर विषयी काही तरुण बोलतात तर त्यांना घरात घुसून भीम सैनिक मारतात, अट्रॅसिटी करतात, शाही फेकतात, काळे फासतात तेव्हा कस रे भाऊ
नमस्कार सर,आज ज्ञानेश महाराव सरांनी माफी मागितली हे बघून खूप वाईट वाटले.खरंतर ज्ञानेश महाराव सरांचे विचार समजून घेण्यासाठी विवेकबुद्धी असावी लागते,पण आपल्या तरुण पिढीची धर्माच्या नावावर दिशाभूल केली जात आहे.
कुठेतरी ज्ञानेश महाराव सर एकटे पडल्यासारखे वाटले, पण त्यांना कळायला हव की, त्यांच्या विचारांचे असंख्य तरुणांना मार्गदर्शन होत आहे,हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे,कुण्या काल्पनिक देवांचा नाही...
अगदी बरोबर
ज्ञानेश महाराव एकटे पडले आहेत असं पाहून असहाय्य वाटले. 😢
ज्ञानेश महाराव सरांच्या सोबत पुरोगामी लोकांनी तरी यायला पाहीजे .आंदोलन किंवा विरोधप्रदर्शन उभे करावे . असा प्रसंग दुसऱ्या ज्ञानेशवर येऊ नये . खुपच वेदनादायी आहे हे सर्व .२० / २५ वर्षापूर्वी बेधडक बोलता येत होत पण आज मात्र परीस्थिती बदली आहे .आज हे नालायक गुंड ठोकायची भाषा बोलतात . ज्ञानेश माहाराव मात्र असाह्य दिसतात . खुपच वाईट झाले .
मुस्लिम समाजातील तरुणांची धर्माच्या नावाखाली मुल्ला-मौलवि कडून दिशाभूल केली जाते त्याबाबतीत त्या मूर्खराव ला काही प्रभोधन करायला सांग.
अगदी बरोबर..
माननीय महाराव साहेबांनी पुरोगामी विचाराची कास सोडू नये तसेच महाराष्ट्र हा समाज सेवक व संताची परपंरा लाभली आहे समाजसुधारक लोकांनी या तथाकथित दांभिकाना भिक घालू नये यांना फुले ,शाहू,आंबेडकर आणि छ.शिवाजी महाराजचा वारसा आहे .या कर्मकांड्याना धंदेवाईक लोकांना घाबरू नये
निषेध! निषेध ! निषेध !
जाहिर निषेध ! निषेध ! निषेध ! महाराव सर अत्यंत स्तुत्य व महाराष्ट्राला योग्य तेच मार्गदर्शन नेहमी करतात व त्यांनी ते तसेच करावं हि विनंती ... झुंडशाहीचे लोक त्यांच्या मालकाचे गुलाम असतात व त्यांच्या मर्जीनुसारच वागतात...
स्वागत, स्वागत स्वागत शिरवडकर साहेबांचे.
महाराव सरांना त्यांची चूक कळाली म्हणून त्यांनी माफी मागितली....!!
महाराव सरांना माफी मागायला लावणे म्हणजे फार मर्दाचे काम नाही ते तर विचार क्षमता संपलेल्या निर्बुद्ध लोकांचे काम आहे. महाराव सरांना माझा पाठिंबा तसेच अभिव्यक्ती सरांना पण 🙏🙏
दुसर्यांना जेव्हा आंबेडकर वादी, ब्रिगेडी, मारतात, काळे फासतात, शाही फेकतात हे बुद्धिवंत लोकांचं काम नाही का?
सर जी महारावजी जे बोलतात ते सत्य प्रबोधन करणारे ग्रेट पत्रकार आहेत तसेस आपण सुद्धा अप्रतिम माहिती देतात
Gustak e nabi lol
Swami vr tika karavi ka murkha sarkhe bolne लाज vatayla pahije त्या ज्ञानेश महाराव एवढ्या एवढ्या चड्डीत स्वामी फिरतात हे वक्तव्य वादग्रस्त नाही का
गप रे तू लाखोंच्या श्रद्धा स्थान असणाऱ्या स्वामी बद्दल अर्वाच्च भाषेत बोलता ते काय आहे मग ते चालते का तुम्हाला
@@gangadharchandramore6170 are mala vatat kal tujya aaila brigedi jhavle mhane.....
Ha pan ek vichar aahe kas vatel Tula...aiklyavar
खूप ज्वलंत विचार आहेत सर आपले...🔥🔥🔥
समाज आज ब्राह्मण वादावर जास्त भरवसा ठेवत आहे. संतांची विचार वाणी आपण विसरले आहे.
Brahman virodh karta tenvhach tumhi ekjut asta😂😂😂😂😂
Brahaman madhye nasel tar tumhi ekmekachya tatat baghun jalta😂😂😂😂
😁😁
आरक्षणाच्या मारमारीत कुठे आहे ब्राह्मणवाद. सगळे बहुजनच एकमेकांच्या उरावर बसलायत की! किती वर्षे ब्राह्मणवादाच्या नावावर स्वतःचे अपयश, भांडण खपवणार आहात? 75 वर्षे झाली सत्तेवर तर मंत्री संत्री आमदार खासदार काय ब्राह्मण आहेत. एखादा देफ किंवा मनोहर जोशी सोडून सगळी सत्ता तर बहुजनांकडेच एवढी वर्षे!
खरंच संतांची शिकवण जरा डोळसपणे वाचायची वेळ आलीय!
पण असे का बोलावे आणि मग माफी मागून काय
@@nitinkulkarni92दुसऱ्याच्या कॉमेंट आडून हे लपून छपून कॉमेंट कशाला करायची, सरळ बोला की
@@rajnikantgolatkar1363 जे आहे ते बोललो तुम्हाला राग आला कारण हल्ली असे बोललेले आवडत नाही
स्वामींना किंवा ईश्वराला मानणारे आजारी पडल्यावर दवाखान्यात जात नाहीत का!??
मला कोणी एक बंदा दाखवा जो आजारी पाडल्यावर मंदिरात जाऊन देवाला सांगत असेल देवा मला ताप आला आहे किंवा मला खोकला झाला आहे तर तो आपण लवकर बरा करावा ही विनंती आणि चमत्कार झाला असेल आणि दुखणे दूर झाले असेल असा कोणी आहे तर सांगा?
जय महाराष्ट्र जय शिवराय 🎉
जय विज्ञान जय संविधान ❤💐
संतांचे, फुलेंचे,प्रबोधनकारांचेच विचार ज्ञानेश महाराव बोलले. सर्वांनी समर्थ महाराज प्रत्यक्ष हजर असते तर त्यांनी कदाचित पाठ थोपटली असती महारावांची! अहो जग ज्यांना मानते अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे काही लोक किती खोटं अन् खालच्या स्तरावर बोलतात, समाज माध्यमातून लिहितात! कुणाकुणाच्या तोंडाला शाई फासली गेली? तसा विचार सुद्धासर्वोदय विचारांची, गांधी विचार संस्कार असलेले सच्चे अनुयायी कार्यकर्ते करूच शकणार नाहीत! ज्ञानेश महाराव यांनी माफी मागण्या ऐवजी तोंडाला शाई फासू द्यायला पाहिजे होती! तथाकथित भक्तांचं समाधान हि झालं असतं आणि "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता!"
या संत तुकाराम महाराजांच्या विचारांनाजिवंत ठेवण्यासाठी जी तळमळ महारावांची आयुष्यभराची आहे तिचा विजय झाला असता! त्यांनी भाषणात सुरूवातीलाच हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन या पैकी कोणत्याही धर्मातील धर्मगुरूंच्या हातून जर काही चुकीचे घडले तर जामिनावर सुटका संविधानानुसार होते , असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे! भाषण पुन्हा ऐकावं अशी विनंती आहे! खरं तर प्रत्येक धर्मातील युवकांनी पुढाकार घेऊन आपापल्या धर्मात जे चांगले आहे त्याचा प्रसार व जे कट्टरतावादाला खत पाणी घालणारी, माणसाला माणसापासून तोडणारं असेल त्याचा अव्हेर केला पाहिजे. असं घडलं तर महारावचं काय कुणालाचं असं पोटतिडकीने, तळमळीने बोलण्याची गरजचं पडणार नाही!
रविंद्र भाऊ मांडणी जबरदस्त केली! अभिनंदन! तुमचे व्हिडिओ दृष्टिकोन देणारे असतात! कार्य अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी चिरंतन ऊर्जा लाभो हीच सदिच्छा!
-गिरी गुरुजी कला शिक्षक (सेवा निवृत्त+सेवा प्रवृत्त)
टिळक राष्ट्रीय विद्यालय खामगाव.जिल्हा-बुलडाणा(स्थापना-२४जानेवारी १९२१.स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र)
तर तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा ना विज्ञान घेऊन झोपा
मित्रा, तुझ्या चॅनेलचं नाव अभिव्यक्ती. ती फक्त तूच व्यक्त करायची! कमाल आहे. ज्याला व्यक्त करायची ती करू दे.ज्याला बघायची त्याना बघू द्या. तुला जे व्यक्त करायचं ते तू कर .अट एवढीच की दुसर्याच्या श्रद्धेवर कशाला टीका टिप्पणी करतोस? तुझी श्रद्धा जिथे असेल त्याबद्दल बोल .मालिका काढ.काय वाटेल ते दाखव. हा पण त्यावर राम भक्त किंवा स्वामी भक्त बोलत बसणार नाहीत. दुसर्याच्या श्रद्धेला चिवडत बसायला त्याना वेळ व आवडही नाही. आपलं सोडून दुसर्याचं चिवडत बसण्याची सलय तुम्हाला आहे. तुम्हाला समाज सुधारण्याची फाजील खाज आहे. या तथाकथित पुरोगामयाची श्रद्धा वैयक्तिक पातळीवर कुठे असते हे तुम्हाला सांगायला हवं? फुकट फौजदारी करण्याची घाणेरडी सवय तुम्हाला आहे. त्याच्या श्रद्धा तुम्ही दुखवू नयेत. त्यानी तुमची श्रद्धास्थाने दुखवू नयेत. झालं. आणि ते करतही नाहीत. पण तुम्हाला खाज भारी.समाज सुधारण्याची.आपला देश किती मोठा.लोकसंख्या किती मोठी.प्रत्येकाची श्रद्धा कुठे असेल माहीत नाही .पण जाहीर व्यासपीठ मिळालं रे मिळालं की चेव चढतो आणि दुसर्याच्या श्रद्धास्थानांविषयी काहीतरी बोलून टाळ्या मिळवायच्या .काय तुम्हाला अभिव्यक्त करायचं ते तुमच्यासंबंधी करा ना.हे संविधानाला धरून होईल.
@@prakashmore8295एकदम बरोबर
निष्पक्ष पत्रकार साहेब सलाम है आपको
अभिव्यक्ती किती चांगल्या प्रकारे बातमीचे विश्लेषण करता
आम्हीही भक्त पण ही कृति असमर्थनिय आहे, श्रद्धा महत्वाची
महारावा सारख्या नालायक प्रवृत्तीला धडा शिकवणाऱ्या व्यक्तीचे जाहीर अभिनंदन.जय श्रीराम.
पुरोगामी महाराष्ट्र भरकटत चालला आहे!
शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र संपवायचा प्रयत्न होत आहेत की काय?
फक्त एक चुक, शाहू फुले आंबेडकर हे महाराष्ट्राचे आहेत...महाराष्ट्र हा फक्त शिवछत्रपतींचा आहे.
जय शिवराय ❤
जय महाराष्ट्र ❤
🤣🤣🤣🤣🤣
Mg shivrayanchya maharashtra chi ashi vaat lavleli chalte ka..?@@YashShinde-md9ie
लक्षात आलं का? शाफूआ च्या बरोबरीला महाराजांचे नाव कधीच घेत नाहीत हे लोकं!
कारण अजून अंगात माज आहे. आरक्षण मागावे लागले तरी....
Dyanesh maharao , we support you .
झुंडशाहीचा जाहीर निषेध.
पोखरकर साहेब महाराव साहेब 🙏🏻 धर्मांध आणि नामर्दांची झुंडशाही माहामनाव मोदी बाबा मुळे सुळसळात सुटला आहे.SC,ST,OBC ,MINORITY ला अछुत मानतात हे .उत्तम विश्लेषण.जय हिंद जय महाराष्ट्र.
😂😂😂😂😂😂😂😂
स्वतः नरेन्द्र मोदी हे ओबीसी तेली समजाचे आहे त्यामुळे ओबीसी ला अच्छुत समजायचे विषय नाही
आम्ही ओबीसी आहोत आम्ही हिंदू आहोत मोदीजी जिंदाबाद
@@khalidshaikh7148 हो जय ओबीसी ह्या महाराव ला म्हणा मुसलमानां विषयी वक्त्यव्य कर ना जे ते हिंदू समाजावर येऊन पडते
ज्ञानेश महाराव सरांना धमकी देणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी.
परंतु तसे होणार नाही कारण सध्याच्या सरकारचेच त्यांना समर्थन आहे.
ब्रिगेडी, आंबेडकर वादी जेव्हा यापेक्षा भयानक कृत्य करतात तेव्हा किती कारवाया झाल्या
उत्तम विश्लेषण मांडले पोखरकर सर. ❤️❤️
एका व्यक्ती आणि एका पक्षाने महाराष्ट्र नासवला आहे
@@k.prabhakar9078 200% खरे आहे....त्याच्या mule वातावरण nasalay....आणि maharav सारखी माणसे बोलायला लागतात
त्याचीच ही पिलावळ
@@k.prabhakar9078 sharad pawar..melyavar..kharya arthane Maharashtra pragati pathavar asel
धन्यवाद सर अंधश्रद्धा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याच काम त्यांनी हाती घेतलय हे देशाच दुर्दैव आहे
सर सॅल्यूट तुम्हांला, आपण जे बोलता त्यामधील एक एक शब्द खरा आहे..❤
अभिव्यक्तीच्या मार्फत, पोखरकर सर आपण जे कार्य करत आहात, ते सहरणिय,चा़गले,व समाज प्रबोधनाचे आहे, आपण हे करत रहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
विचार तोकडे पडते की बिनडोक लोक मारामारीवर येतात.
ब्रिगेडी व आंबेडकर वादी लोकांसारखे निरबुद्ध
सत्तेच्या पाठिंब्यामुळेच असा माज करणारेच आजकाल जास्त दिसतात.
अतिशय दुःखदायक घटना आहे.
महाराष्ट्राची वाटचाल यु.पी., बिहारच्या मार्गावर आहे.
फुले, आंबेडकर, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रचे वाटोळे करत आहेत हे लोक .....जाहिर निषेध या घटनेचा
अभिवेक्तीला सलाम !!
I, appreciate & salute to Both of you and your journalism. Thank you sir.
मा. महाराव सर आपल्यासारख्या विचारवंतांना जेव्हा दिनवाने लाचार बनवले जाते... तेव्हा वाटते देशातला विचार संपला आहे...
चांगल झोडायला पाहिजे होत
विजयाचे गणित: विश्वसनीय जाहीरनामा, अचूक उमेदवार, एकजुट आणि वेळ न दवडता प्रचार.
फक्त what ssp la निषेध न करता मैदानात उतरण्याची लवकर तयारी सुरू करा
हे सर्व जोशी परांजपे नाही करत हे सर्व बहुजन समाजच करतो त्यांचे ऐकून
ह्या समाजाने नेहमीच लढण्यासाठी इतर समाजांचा वापर करून घेऊन स्वतः नामानिराळा राहिला.
100% right
बहुजन समाजाला आतातरी अक्कल यायला हवी की हा समाज इतका धूर्त आहे की बहुजनांवर आता पूर्वीसारखी जुलूम, जबरदस्ती करता येणार नाही म्हणून त्याने आपला पवित्रा बदलला आहे. पण त्याच्या मनात तेच पूर्वीचं स्वतःच्या श्रेष्ठत्वाचं विष तसंच आहे!
देवी देवता सगळ्याच्या आहेत तुम्ही जास्त माजले पणा करता तुम्हाला पटत नाही करू नका दुसरा धर्म स्वीकारून स्वतः चा विकास दुसरे लोक दूध खुळे आहेत का?
आज छत्रपती श्री संभाजीमहाराजांची आठवण झाली, प्राण दिला पण विचार नाही बदलला.....
झुंडीवर पोलिस कारवाई का करीत नाही.या पोलीसांना लक्षात ठेवा.यांना झु़डी पगार देत नाही.कायदेशीर लढाई करून खरा खोटा करावे.यांना सुध्दा झुंडीने उत्तर दिले पाहिजे.रविंद्र पोखरकर आपले स्वागत आहे.
सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, उलट तेच हवंय सरकारला!
विज्ञान वादाला विरोध करणाऱ्यांचा निषेध
तुमच्या मताशी मी सहमत आहे.ही अर आर यस ची पिलावळ समाज्यात दुही निर्माण करते .आपला बहुजन समाज त्याला बळी पडतात. पण आपल्यासारखे समज सुधारकांमुळे त्याला आळा बसतो. हे काम चालू ठेवा .आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत.किबहूना सोबत आहोत.
कशासाठी जगायचं, आणी कसं जगायचं याचं भान व जान आली की माणुस स्व प्रयत्न करायला लागतो.....मग त्याच्या पुढील कोणताही प्रश्न उरत नाही....हे सामान्यांनी समजून घेतल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही.....
महाराव यान्च्या सोबत जे धमकावण्याची भाषा वापरली आहे त्याचा निषेध करावासा वाटतो....
असे लोक येऊन जर खरा आवाज dabnyacha जो प्रकार सरांच्या बाबतीत दिसला संभाजी ब्रिगेड नि ह्यात लक्ष घालून जो कोणी सरांना बोलतोय त्याला इंगा दाखवतील अशी apeksha
आदरणीय श्री ज्ञानेश महाराव यांच्या पेक्षा जहाल भाषेत जहाल हिंदुत्ववादी सुधारक कै.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी व संत गाडगेबाबा , संत तुकाराम महाराज यांनी टीका केली आहे त्यांचे लिखाण प्रत्येक बहुजन हिंदुने वाचले पाहिजे ,श्री ज्ञानेश महाराव यांच्या वर दहशतीने दबाव आणणार्यांचा निषेध केला पाहिजे.
Ekdam support ahe sir tumhala ...zundgiri bhitri aste
पण अविचारी असते थोडी माघार घेतली तेही बरंच झालं
आहो देवदर्शनाला गेलेल्या कित्येक लोंकांचे अपघात झाला.आहे कित्येकानी जीव गमवला
हे नेहमीच होत आले आहेत, तेव्हा यांचा स्वामी वाचवण्यासाठी पुढे कधीच येत नाही,फक्त एव्हढंच सांगतो ,घाबरु नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,अरे कधी तरी पुढे येऊन भक्तांचे अपघात रोखून दाखव.
तुमचं म्हणणं खरं आहे म्हणावे तर शिवरायांची भवानी मातेवर श्रद्धा होती हे खरे मानायचे काय नाही?
बाळासाहेब,उद्धवजी हे एकविरादेवी ला जातात! काय मत आहे ह्यावर श्रद्धा की अंधश्रद्धा?
# मागच्या वर्षी मक्केत सुद्धा चेंगरा चेंगरी होऊन अनेक हज येतरेकरू जीवाला मुकले होते! ह्यावर काही ठोस मत मांडता येईल का?
# की फक्त टिंगलटवाळी करायला हिंदूच सापडतात?
@@prashantdalvi3897दुसऱ्याच्या कॉ.आडून कॉमेंट कशाला करायची? इथे कोणी मारायला येणार नाही, घाबरू नका 😂
आशा काही विचारवंतानी विचार मांडायचे की नाही. जे समाज्याच्या उपयोगी आहेत. बरोबर आहे सर तुमचे.
Jai Bheem Sir
ज्ञानेश महाराव यांच्या विचार म्हणजे समाज सुधारेल 101%त्याच्या विचारात ताकद आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
बाला, महाराव सरांनी स्वतःच्या समाजापासून सुरूवात करायला काय हरकत आहे.
Dhanyawad Ravindraji.
Maharaw sir ,amhala tumachi garaj ahe.
संभाजी ब्रिगेड ही तर झुंडशाही जोपासलेली संघटना आहे.
ज्ञानेश महाराव सर एक नंबर आहेत आणि सर तुम्हीही सलाम तुम्हाला
आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो
तुम्ही बरोबर बोलत आहेत खरं बोललं बद्दल धन्यवाद जय भीम
जरा संकषटी नवरात्रीला जाऊन बघ .कोण उपास-तापास करतात ते .
Brilliant video. Thackerays [Uddhav Raj] and Pawars both have heavily contributed to current Maharashtra which is fast becoming GJ-UP-Bihar, and strategically Marathi population is behind finished off.
चिंधी राजेश शिरवाडकर. कुसुमाग्रज या महान व्यक्तीचे आडनाव
हल्ली कुणी काही प्रबोधनात्मक बोलले/लिहिले तरी लोकांच्या काल्पनिक धार्मिक भावना येवढ्या दुखावल्या जातात की, कळत नाही या लोकांच्या शैक्षणिक,आर्थिक,व्यावहारिक, व्यावसायिक,सामाजिक,राजकीय,आणि नैसर्गिक भावना जिवंत आहेत की नाही?...
अहो ज्याच हिंदू धर्मावर प्रेम आहे त्याने टीका करावी पण हा नुसताच टीका करतोय मग लोक ठोकणार नाहीत तर काय करणार 😂
आजकाल स्वताला तथाकथित प्रबोधनकार समजणारे व वैचारीक सुंता झालेले लोक एकाच धर्माला किंवा एकाच धर्मातील श्रध्दा स्थांनाना टार्गेट का करतात...?
त्यांच्यात दम असेल तर दुसऱ्या धर्मावर पण बोलून दाखवावे...!!
@@kirang6498दुसऱ्या आडून कशाला कॉमेंट करायची? इथे कोणी अंगावर येणार नाही, घाबरू नका 😂
मागास व बहुजन लोक स्वताला जो पर्यंत हिंदू सनातनी समजतील तो पर्यंत संघोटे व त्यांचे चेले सत्ते मधे येत राहतील व ऐश करत बसतील
Aurangya pilaval tu ani tujhi jihadi pilaval kadhi hee sattet yenar nahi he kashat thev
महारावांचे विचार मला आवडत असतात.
Thanks sir for your factual analysis.
खूपच छान. सदैव तुमच्या सोबत.
सर, आपले विवेचन अतिशय धाडसी आणि पुरोगामी आहे. महाराव सरांचे विचार मी ऐकले आहे. विवेकाचा आवाज अशा झुंडशाहीने दबणार नाही.
सत्यशोधक विचार शिल लोकांनी आरे ला कारे करण्याची तयारी ठेवावी.
याला इवीएममुळे मिळालेली सत्ता त्यामुळे यांचे फावले आहे जयभीम जयशिवराय जयभैरव
तुमच्या पत्रकारितेला सलाम
बेखौफ जुबां बेबाक अंदाज़ 👍
एकदम जबरदस्त. असं परखड बोलनारा मर्द, आम्हाला पाहिजे. हा विडिओ प्रत्येकाने पहा. आणि प्रत्येकाला share करा. जनता फार हुशार आहे. त्याला सगळं कळत. पण बोलायला घाबरते. अशातच असा मर्द पुढे होतो. आणि सत्य मांडतो. असेच बोलत जा आमच्या मनातलं. धन्यवाद.
म्हणूनच सत्याला सत्तेची गरज असते, फक्त सत्यमेव जयते म्हणून भागत नाही
अंधश्रद्धा आणि विवेक यातील संघर्ष चालूच राहणार
क्रांती आणि प्रतिक्रांती
बुद्ध व्हा शुद्ध व्हा
तपस्या करून ज्ञानप्राप्ती होत नाही हे मान्य,सत्याचा शोध घेणे म्हणजे ज्ञानप्राप्ती, सत्यशोधक
यातूनच दुःखमुक्ती चा मार्ग 4 आर्यसत्य व आर्य अष्टांगिक मार्ग जो जगन्मान्य आहे
अभिव्यक्तीजी,अतिशय उद्धभोजक विश्लेषण केले आहे.
अगदी बरोबर बोललात सर, विचारवंतानी, विचार करण्याची वेळ आली आहे, वेळ कमी आहे, शाहु, फुले आंबेडकर, विचारांची पिछेहाट होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे, बहुजन समाज, पुन्हा, गुलामी, स्विकार तो, कि, काय, , आणि, मनुस्मृती, लागू
होते, की, काय, काय, चालले आहे, पुरोगामी, महाराष्ट्र मध्ये, आणि देशात, ,
या झुंडशाही वृत्तीचा जाहीर निषेध!
खूप वाईट आहे हे सर्व 😢
अश्या झुंडशाहीला राज्याष्रय प्राप्त होत असल्यामुळे अश्या घटना वारंवार घडत राहतील.
मुळात धर्माची संकल्पना वेगळी आहे, असा कोणता धर्म अहे की जो संगतो की दारू पीऊं देवा समोर डान्स करा, देवाच्या मावने पैसे मगगा, सगळ मिlunन पार्टी करा.
अज्ञानी लोक इतरांचे गुलाम असतात. महाराव साहेब अतिशय अभ्यासू ज्ञानी आहेत. सत्यशोधक आहेत. त्यांना माफी मागण्यास भाग पाडणारे अभ्यासू नाहीत तर महा-अज्ञानी आहेत.
जाहीर निषेध ...
साहेब जीथे सुप्रीम कोर्टाच मेनैज झाल तिथेच आसेच लोक दम देणार