सुनीता ताई आंधळे या राष्ट्रीय किर्तनकार नाहीच कारण अभंगा पेक्षा शिव्या च जास्त पाठ आहे त्या महाराज म्हणण्याचा .......नाही त्या छत्रपती महाराज यांचा ,महामानवा चा अपमान bjp वाल्या नि केला तेव्हा कानात कापूस घालून बसल्या होत्या का
हे ढोंगी कीर्तनकार स्वताला संत समजतात खरं तरं आंधळे ताई खरोखर आंधळी आहे म्हणून तीला बाकीच्यांनी केलेली वक्तव्य दीसत नाही अयोध्या ताई खूप छान समजावलं जय महाराष्ट्र
आयोध्या ताई पवई तुम्ही खूप सुंदर बोललात यालाच आमच्या कीर्तनी भाषेमध्ये म्हणतात आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून आणि अशी सत्यता समाजासमोर तुम्ही वारंवार आणत जावा हीच आमची नम्रतेची विनंती कारण सध्या संप्रदायामध्ये परमार्थ करणारी लोकं कमी आहेत आणि परमार्थाचा बाजार करणारे लोक जास्त आहेत हे पैसे ठरवल्या शिवाय कीर्तनाला जात नाहीत आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणावरही टीका करायला पाठीमागे राहत नाहीत आणि अशी लोक नरकाचे अधिकारी आहेत हे समजावे
तुम्ही कायद्याबद्दल बोलता तर मग कायद्यात दुसऱ्यांच्या साधूसंताबद्दल बोलायला सांगितले का? अंधारे बाईसारखे काही महाराज पण असतात म्हणून काही सर्वच नाही! मला वाटते तुम्ही पक्के राजकारणी आहात
अध्यात्मिक क्षेत्रात किर्तन रूपी सेवेत अशा विषयाला किर्तनकारांनी स्थान देऊच नये सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचे निरूपण योग्य समजेल अशा भाषेत मांडून समाजास मार्गदर्शन करावे.म्हणजे हि वेळ येणारच नाही.
ताई तुम्ही जे काही विचार व चिंतन आज समाज्याच्या पुढे मांडल्या त्याची खरोखर च गरज आहे ती म्हणजे सदया महिला किर्तन कारखाना कारणं त्यांनी आज किर्तन प्रवचन परंपरा चा अक्षरशः तमाशा माडला आहे धन्यवाद
भाजप शिंदे गटाचे वर टीका करण्यापेक्षा अपक्ष म्हणून बोलावे ठाकरे गटात काँग्रेस राष्ट्रवादी वर सुध्दा बोलावे आमदार खासदार मंत्री यांना एवढे भरमसाठ वेतन घेतात तरीसुद्धा भ्रष्टाचार करतात यावर बोलावे
सत्ता आणि पैसा,पद या साठी हिंदू धर्म, हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी तुम्ही केली ती सत्तेसाठी च ना.मंग हे ढोंग पक्ष बदलल्या,बदलल्या तुम्हाला हिंदू देवी देवतांची स्तुती करताना पाहून किव येते. पण ठाकरे ही हिंदू देवी देवतांपासुन लांब गेल्यामुळे आता टिका केली तरी ते पावन करुन घेत आहे. उद्धवा अजब तुझे सरकार. 😅😅
सूनिता आधले चूकून नाही तर जानून बूजन वारकरी साप्रदाय यान्ची प्रतिमा मलीन करत आहेत त्यानी वारकरी सामप्रयात राहू नये त्यान्चे क्सेत्र वेगल आहे तेत्यानी निवडल पाहिजे
Ha कोण पत्रकार आहे त्यांनी काही नेते लोकांची पण प्रकरणे बाहेर काढावी.. फक्त गरीब लोकांच्या जास्त हात धुवून लागू नका. नेते लोकांची प्रकरण काढा हिंमत असेल तर..
Pol bai kshala polya shektiy shillk senet ..ti andhare amchya devana ghan bolte amhi tyapeksha ghan bolu tila tuz ky potat dukty aliy partychi sipari gheun ..
आयोध्य पोळ ताई तुम्ही सुषमा अंधारे ताई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र ताई
बीड जिल्हा फेमस आहे खाडे बुवा सारख्या बाबासाठी,हेच फक्त चमत्कार करतात महाराष्ट्रात.....फक्त समाज पांघरून घालतो...अन बुवा मोठे होतात ...
आंधळे ताई मोठ्या कीर्तनकार आहेत पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन दररोज होतात दररोज होतात आंधळे ताईंना माझा कोटी कोटी प्रणाम
सुषमा ताई अंधारे यांच्याशी बरोबरी करायला सुनिता आंधळे ला. दहा जन्म घ्यावे लागतील
सुनीता ताई आंधळे या राष्ट्रीय किर्तनकार नाहीच कारण अभंगा पेक्षा शिव्या च जास्त पाठ आहे त्या महाराज म्हणण्याचा .......नाही
त्या छत्रपती महाराज यांचा ,महामानवा चा अपमान bjp वाल्या नि केला तेव्हा
कानात कापूस घालून बसल्या होत्या का
हे ढोंगी कीर्तनकार स्वताला संत समजतात खरं तरं आंधळे ताई खरोखर आंधळी आहे म्हणून तीला बाकीच्यांनी केलेली वक्तव्य दीसत नाही अयोध्या ताई खूप छान समजावलं जय महाराष्ट्र
खरं बोलत आहेत पोळ ताई जय शिवराय जय भवानी
पोळ ताई आंधारे ताई तुम्ही खुप ज्ञानी आहे पण ठराविक लोकांचे पाठ राखन करता, दाखवायचे दात वेगळे आणि खायाचे वेगळे आपले गुण दोष आधी शोधा
वेरी नाईस
आयोध्या ताई पवई तुम्ही खूप सुंदर बोललात यालाच आमच्या कीर्तनी भाषेमध्ये म्हणतात आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून आणि अशी सत्यता समाजासमोर तुम्ही वारंवार आणत जावा हीच आमची नम्रतेची विनंती कारण सध्या संप्रदायामध्ये परमार्थ करणारी लोकं कमी आहेत आणि परमार्थाचा बाजार करणारे लोक जास्त आहेत हे पैसे ठरवल्या शिवाय कीर्तनाला जात नाहीत आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणावरही टीका करायला पाठीमागे राहत नाहीत आणि अशी लोक नरकाचे अधिकारी आहेत हे समजावे
अहो पुढारी जाउ दे. पन सुशमा अंधारेना. संतान वर देवी देवतांवर बोलणे चा अधिकार कोनी दीला.
अगदी बरोबर 👍
वारकरी व महाराज मंडळींनी राजकारणात पासून अलीप्त राहावे.कारण आता राजकारण फार खालच्या स्तराला गेले आहे.
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवतांच्या अपमान केला तरी आम्ही सहन करायचा पोळ ताई बंद करा हे राजकारण
काही गोष्ठी वर नाईलाजाने बोलावे लागते प्रत्युत्तर दिले नाही तर आणखी डोक्यावर बसतात अपक्ष म्हणून वक्तव्य करावे
हे महाराज लोकच आहेत ना दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती- सत्यपाल
आयोध्य ताई हिंदू धर्मा विषयी अपशब्द बोलणाऱ्या वाचाळाचां आपणच निषेध केला पाहिजे सर्व पक्षानां सत्ता पाहिजे त्यांना हिंदू धर्माशी काही देणे घेणे नाही
अहो एक तुमच्या एका फाटक्या परकरचे 400 मुके घेतो तो इतर वस्तूंचे किती मुके घेत असेल बाई
विनाकारण दुसऱ्यावर बोलू नये
अयोध्या ताई बरोबर बोलत आहेत जय महाराष्ट्र
अयोध्या ताई तुमचं प्रथम अभिनंदन
वारकरी संप्रदायातील मंडळींनी योग्य पद्धतीने समाज प्रबोधन करावे नालायक राजकारण्यांशी स्पर्धा करू नये .त्यांनी अंगाच सोडून डोक्याला गुंडाळलय
चारशे मुके फाटक्या परकरचे म्हणजे परकर किती गोड बुवाना 😊😊😊
तुम्ही कायद्याबद्दल बोलता तर मग कायद्यात दुसऱ्यांच्या साधूसंताबद्दल बोलायला सांगितले का? अंधारे बाईसारखे काही महाराज पण असतात म्हणून काही सर्वच नाही! मला वाटते तुम्ही पक्के राजकारणी आहात
aslya ardhawat swstala Kirtankar samajnarya Pakita sathi Kirtanacha tamasha karnatya wavhal baya mhanje warkari sampradayala laglela kalank aahe. Yana kirtanachya pawitra gadiwar ubhe karu naka.
केंव्हाही बोलू द्या ,त्या बोलल्या हे महत्त्वाचे हे योग्य नाही की संत तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो ह्यांच्या विषयी बोलणे योग्य नाही ,
ज्यांना किर्तनरूपी सेवा करायची असेल त्यांनी एकद्या पक्षाची बाजूने बोलन चुकीचे आहे .ऊगीचच वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये.
अयोध्या ताई आपण खुप छान प्रकारे मुद्दे मांडले आहेत
अभिनंदन ताई
ताई आंधळे ही सडलेली बाई आहे तिच्या नादी लागण्यात काही मजा नाही तिच्या नादी लागू नका
Nice sir 👍
अध्यात्मिक क्षेत्रात किर्तन रूपी सेवेत अशा विषयाला किर्तनकारांनी स्थान देऊच नये
सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचे निरूपण योग्य समजेल अशा भाषेत मांडून समाजास मार्गदर्शन
करावे.म्हणजे हि वेळ येणारच नाही.
राजकारणी खुर्ची मिळवण्यासाठी धर्मा सर्व देवांची वाट लावत आहेत हिंदू धर्माला इतर धर्मीय लोकांपेक्षा राजकारण्यांपासून फार धोका आहे
पौळताई अभिनंदन या नकली राम भक्त यांना उघडे पाडा
ताई तुम्ही जे काही विचार व चिंतन आज समाज्याच्या पुढे मांडल्या त्याची खरोखर च गरज आहे ती म्हणजे सदया महिला किर्तन कारखाना कारणं त्यांनी आज किर्तन प्रवचन परंपरा चा अक्षरशः तमाशा माडला आहे धन्यवाद
0 pp 000000000000000
Jk 🤪
Ayodhya Tai u are a really great
वारकरीसंप्रदाय घेवुन बाण सोडला सुषमाताई वर पण त्यामागे फडनवीस आहे
आयोध्या पौळ यांनी मुक्के घेताना हजर होत्या का
धनु मुंडेंचा एक व्हिडिओ बनवा साहेब. .. करूणा शर्माचा 😂😂😂
छान विश्लेषण
Khupch chan vichar aahet tumche tai.
धनवे सर फार धाडसी पत्रकारीता करता धन्येवाद
भाजप शिंदे गटाचे वर टीका करण्यापेक्षा अपक्ष म्हणून बोलावे ठाकरे गटात काँग्रेस राष्ट्रवादी वर सुध्दा बोलावे आमदार खासदार मंत्री यांना एवढे भरमसाठ वेतन घेतात तरीसुद्धा भ्रष्टाचार करतात यावर बोलावे
सगळ्या भ्रष्टाचार्याना सोबत घेवून भाजपने सरकार बनवले हे न समजण्या एवढी जनता मुर्ख नाही मग भाजपाला भृष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे का ?
जो खरा हिंदु असेल तर तो
संत महात्मा. व देवी देवतांबदल. अईकुन घेणार नाही🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻
सत्ता आणि पैसा,पद या साठी हिंदू धर्म, हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी तुम्ही केली ती सत्तेसाठी च ना.मंग हे ढोंग पक्ष बदलल्या,बदलल्या तुम्हाला हिंदू देवी देवतांची स्तुती करताना पाहून किव येते.
पण ठाकरे ही हिंदू देवी देवतांपासुन लांब गेल्यामुळे आता टिका केली तरी ते पावन करुन घेत आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार.
😅😅
👌👌👌
पांचट आहे तर तुम्ही सर्व लोक तुम्हीं धर्म वर राजकर न आणता
सूनिता आधले चूकून नाही तर जानून बूजन वारकरी साप्रदाय यान्ची प्रतिमा मलीन करत आहेत त्यानी वारकरी सामप्रयात राहू नये त्यान्चे क्सेत्र वेगल आहे तेत्यानी निवडल पाहिजे
Good 👍
Thanks 🙏🙏🙏🙏 you mam mahiti dilya baddal i mostly like this video asha varkaryach tond band Kel pahije
अयोध्या ताई 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
अतिशहानी ही आयोध्या पौळ
We support sushma Tai 👍👍👍
बरेच कीर्तनकर नासले 🍉🍉😢
🎉
सर बीडमधील बबन शिंदे पतसंस्थेत घोटाळा बाहेर काढा
वारकरी संप्रदायाला बदनाम करु नका.हिंदू देवी,देवता बद्दल अप शब्द वापरू नयेत.
अंधारे बाई खरच आंधळी आहे.
अयोध्या ताई ✅👍🏻🙏🏻🌹🌹
Tumch. Abhi nandan. Tai. Agdi. Barobar. Boltay
Good
😮
लय शहाना आहेस
एक बाकी ठेवायचा तुझ्या साठी
आरे तु जाऊ दे आता
अयोध्या tai 👍👍👍🙏🙏
त्यांनी कायदा वाचाला नाही त्यांना time मिळाला नाही अस दिसत आहे अयोध्या tai
हिला काय काम नाही वाटत लग्न कर चार पाच लेकरं काढ
जोमात भलतंच काही बोलु नको
तू काय सुषमा अंधारे चां वकील आहे का
असमाधान.
अचुक विश्लेषण केले आहे
Ha कोण पत्रकार आहे त्यांनी काही नेते लोकांची पण प्रकरणे बाहेर काढावी.. फक्त गरीब लोकांच्या जास्त हात धुवून लागू नका. नेते लोकांची प्रकरण काढा हिंमत असेल तर..
Samajala prabhodhan chi garaj ahe
Sushamatai is great andhale andhali ahe
Tumsa channel bhi kharch uthai
Sunita taei far aahe t ....,.....,.
Paoltaee ha naresh agrawal samaajwaadi party madhe hota te statement aahe, aabhyas kara kahi khot bolu naka
Pol bai kshala polya shektiy shillk senet ..ti andhare amchya devana ghan bolte amhi tyapeksha ghan bolu tila tuz ky potat dukty aliy partychi sipari gheun ..
2009 cha vedio itki versha aathvan nahi zali Bjp kadun paisa milala tevha aathvan zali
पोळ नव्हे घोळ
Chorachya ulat bomba
Manje lahan porg ch chadal 😅😅😅😅😅tya Bai vr 😂😂😂hat bc ky banavun teval ahe he tumhi saglya ni 😅😅
Aho to email chukicha aahe
तुला काही काम नाही वाटत लग्न झाल का तुझ
Mat 😂😂😂whache sare dhande
Ya tamasgirnila kirtanachya pawitra gadiwar ubhe krun gadicha apman karu naka.
😂😂😂😂😂
तुच गप्प कशाला सांगतो
Kon be to andha bhakt samaj kantak laj vatu de tula
He,BJPce,shinde,gatace BAdmas ahet....
ताइ तो भोसले व जोगेंद्र दुमडे यांची पण जरा यांची पण कारस्थान पहा ना ?कमेंट करतात पण कमेंट बॉक्स ठेवत नाहीत
एकदम बराॆबर. आहॆ
सगळे सडेल मेंदूचे कार्यक्रम काही पण व्हिडिओ करता काही येईल का ते लाज आहे का तुम्हाला लाज
तुझी निकराचा मुका घ्यायला लाव महाराज ला