Gunaratna Sadavarte | Suresh Dhas, Manoj Jarange यांच्यावर सदावर्ते कडाडले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #GunaratnaSadavarte #lokshahinews #marathinewslive #maharashtranews #maharashtrapolitics #marathinews #devendrafadnavis #cmdevendrafadanvis #eknathshinde #ajitpawar #mahayutigovernment #mahayuti #mva #nanapatole #uddhavthackeray #sharadpawar #manojjarange #thackerayvsshinde #beed #santoshdeshmukh #dhananjaymunde #newyear #newyear2025 #beedcase #sureshdhas
Lokshahi Marathi News Channel is the authentic source for comprehensive news coverage. We always ensuring that information is correct and reliable. Lokshahi Marathi Channel deliver breaking news, in-depth analysis, and insightful commentary on local, national, and international events. Our expert team is committed to provide all latest updates of entertainment, sports, politics, crime, business, science and technology and all other categories too. Providing balanced perspectives and giving all relevant sides a voice. Tune in for the latest updates, expert interviews, and special reports that matter to you a lot.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - shorturl.at/2zzE5
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 TH-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - www.facebook.c...
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
----------------------------------------
Maharashtra Politics Today Live Updates | Lokshahi Marathi News LIVE | Lokshahi News | Loks Marathi News Live updates | Maharashtra Politics Today | Shiv Sena | NCP | Congress | BJP | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde Rally | Uddhav Thackeray PC Live Updates | Ajit Pawar NCP | Nana Patole | Manoj Jarange Patil | Laxman Hake | OBC vs Maratha | Pankaja Munde | Dhananjay Munde | Sharad Pawar NCP | Jayant Patil NCP | Shiv Sena MP Sanjay Raut | Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi | Raj Thackeray MNS Chief | Mahayuti vs MVA | Maha Vikas Aghadi | Top Headlines Today | Maharashtra Superfast News | Lokshahi News Live Updates | Lokshahi Marathi News Today Updates | Lokshahi LIVE TV | Lokshahi Marathi Batmya | ताज्या बातम्या | लोकशाही मराठी बातम्या | लोकशाही मराठी सुपरफास्ट न्यूज | ताज्या घडामोडी | Letest News Today | Top Headlines Today Live Updates | Maharashtra Election | Marathi News Today LIVE | Vidhan Sabha News | Breaking News in Marathi | Breaking News | Latest News in Marathi | Marathi News Live Today
---------------------------------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
मी ब्राह्मण समाजाचा आहे आणि मी गुणरत्न सदावर्तेंचा खूप कट्टर फॅन आहे.
वंदे मातरम, जय हिंद गुणरत्न सर 👌🙏🚩☸️
त्याच्या मुलाला मुलगी दे तुझी सोयरा आहे तुझा
@@श्रीरामपुराणिक तु युरेशियन ब्राह्मणी डुक्कर पैदास केंद्र रियाज अली च्या रखेल ची पैदास दिसतेय
असणारच करणं त्याला फडणवीस साहेबांनी पाळलेला आहे, आणि ब्राम्हण कधी पासून दुसऱ्या जातीचे फॅन झाले😂
त्यांचा संविधानाचा कायद्याचा अभ्यास खूप चांगला आहे
डॉ. श्री.सदावर्ते साहेब १०० % सत्य आहेत.
जय भगवान बाबा जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय ओबीसी हिंदू महाराष्ट्र राज्य संघटना😮😮😮😮😮😮
अरे बाबा जय भीम बोल ना
@@SharadPatole-u1dजय भीम
@@SharadPatole-u1dजय भिम जय भगवान
आता सगळे आठवतात का गुंडा च्या पिलानो, शाहू फुले आंबडकर वाचले असते तर चमचा गिरी करायची वेळ आली नसती
खूप छान साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
जय भगवान सादावरते साहेब
कोणत्या पाटलाचा हायस
@@Arjun.m12q😂😂😂😂😂
सदावरते साहेब खूप खूप हुशार आहेत. 🙏🙏
Right sheb🎉🎉
सदावर्ते आपण माणूसकी म्हणून या क्रुय हत्याकांडात आपण एक वकील म्हणून बोलले असता तर योग्य झाले असते, वाल्मिक कराड साहेब बोलणं हे कितपत योग्य आहे,आपण निकाल लागण्याच्या आधीच आपली अक्कल कशाला दाखवता
सदावर्ते बोलले असते, पण देशमुखांना न्याय द्द्यायचं राहिलं बाजूला... आरोपींच्या बाबतीत बोलायचं सोडून, वंजारी जातीच्या विरोधात वादळ उठवलं गेलं, त्यामुळे असे विचारवंत लोकांना ते पटलेलं नाही.
ह्याला खरेच अक्कल आहे का ?? असतीतर असे गुण गुलाल उधळतात तसे उधळत बसला नसता म्हणूनच याची मा : न्यायालयाने 2 वर्षासाठी वकिली सन द काढून घेतली होती 🚩🚩🚩
अगदी बरोबरच बोलतात सदावर्ते साहेब.
हा जरांगे दुसऱ्याला रस्त्यावरून फिरू देणार नाही म्हणतोय. याच्या काय बापाचं राज्य आहे काय? कायदा कानुन काही आहे का नाही?
Gu apla kam paha
आरोपी अजून आरोपी आहे. आरोपी सिद्ध झाले तर तो गुन्हेगार होईल. आरोपीला अरेतुरे करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? संजय राऊत जेल मध्ये गेलेला तेव्हा मीडिया वाले अरे तुरे करत होते का?
जय भगवान बाबा जय भिम जय मल्हार हो साहेब
Maharaj kay chavtet ka
जय भगवान बाबा सदावर्ते साहेब❤
जय जय भगवान
योग्य वेळी योग्य भूमिका घेणारा संविधानिक अभ्यास असणारा व्यक्ती
जबरदस्त प्रतिक्रिया
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय भिम जय मल्हार जय श्रीराम
अरे यांना आशा लोकांचा वकीलपत्र तोरत रद्द करावं अशा लोकांमुळे महाराष्ट्र पेटू शकतो
ह्याच्या अंगात कोणते गुण किंवा रत्न दिसले याच्या जन्मदात्यांना तेव्हा याचे नाव हे असे ठेवले आहे त्यामुळे च की काय हा आपले गूण रत्ना सारखे समजून गुलाल उधळावा तसे उधळीत आहे 🚩🚩🚩🚩
0:55 😮😅 0क 1:00
🎉🎉🎉😢😮
Eakdam barobar
याला मुंडे कडून पैसे मिळाले असतील म्हणून हा बोलतो संतोष देशमुखाच्या योग्य न्याय बद्दल बोल
सदावर्ते फक्त मराठा समाजाला टार्गेट करत आहे
जाणीवपूर्वक
तुम्ही वांजाऱ्याल टार्गेट करायले
अभ्यासु वकिल सदावर्ते साहेब
🚩एक तुफान जय भगवान 🚩
सदावरते साहेब आपण ही केस लढवावी जय भगवान बाबा 🙏
व्वा व्वा सदावर्ते सर, स्वघोषित
साहेब , पहिला माळी, नंतर ब्राह्मण , धनगर, आता वंजारी
हा धस , तो जरंगे, काही ही बोलतो
Sadavarte Fadanvis cha kutra ahe
अगदी बरोबर 👍👌
हे मराठे फार माजलेत. आख्खी यंत्रणाच या मराठ्यांची आहे. त्यामुळे मराठ्यांना वठणीवर आणण्यासाठी आता OBC, ब्राह्मण, दलित, आदिवासी, मुस्लिम सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे.
Valu
सुरेश धस यांना मंत्रीपद मिळाले नाही अवघड झाले
Pakistan made mantri pad dile pahije 🤔🤣😂😁
@@madhavgiri6889पिट माग्या
जय श्रीराम जय भगवानबाबा जय मल्हार जय भीम जय ओबीसी
न्यायवर कोणीच बोलत नाही... मोर्चा आडुन राजकारण चालू आहे.
गुणवत सदावरते खरे बोलता त
लोकांची भावना आहे , लोक बोलणारच .त्याच्यात गैर काय ? काही नाही .
मुद्दा बदलू नका ,वकील साहेब. ज्या अमानुष पणे सरपंच संतोष देशमुखांची हत्या केली ही मानवतेला काळीमा फासवणार क्रृत्य आहे,अशा विषयावर वकील साहेब पीडीत कुटूंबाला न्याय देऊ असा शब्द तुम्ही बोलत नाहीत, मग तूम्ही कीती संविधान बोलून उपयोग काय?
डोस्क फोडून सगवका तुम्ही टार्गेट करता वंजारी समाजाला मायचा फोड
महाराष्ट्रात हे सर्व भांडण लावण्याचे काम बारामती वरून सुपारी घेऊन चालु आहे
जय भगवान
अतिशय बुद्धिवान अभ्यासु प्रा. हाकेस साहेब तुम्हाला नमन
सदावर्ते साहेब जय भगवान
सरकार संतोष भैया खुन प्रकरणात एकदम एक्शन मूड मध्ये आहे...आरोपींना जर दोषी सापडले तर कठोर कारवाई होणार यात शंका नाही...आणि झालीही पाहिजे.....पण उगीच त्यात राजकारण आणू नये असे मला वाटते.
Great
गुणरत्न सदावर्ते खर बोलत आहेत
साहेब परभणीच्या वेळेस कुठ नेपाल ल गेले होते का
खरं आहे भाऊ
1 no talent aahe ...gunratn saheb
माझं एकच म्हणणं आहे सगळ्यांच एसआयटी चौकशी झाली सीआयडी झाली फक्त एकदा दास साहेबांची करू द्या. सरकारला माझा एकच म्हणणं आहे एवढेच
हा माणूस कोणाचा ऐकून बोलतो
फक्त सत्याची बाजू घे सदावरते आम्हाला तुझ्या विषयी आदर आहे
जय भगवान जय भीम
परभनी मध्ये एक आमचा बांधव पोलीस कस्टडी मध्ये गेला त्या वेळी कुठे होतास
धस la विचार
Sadavarte❤❤❤
आपण सरळ सरळ खून झालं त्याच समर्थन करताय, वकील म्हणून तुमची लाज वाटते सदावर्ते, एवढा भयानक खून झाला, गंभीर गुन्हा झालाय, आणि त्यांना हा साहेब मन्हंतोय 😊
Sadavarte saheb ....❤❤❤
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯 गुणावत सदावर्ते
बकरीचे डोळे😂😂😂
आणि तुझ बैलाच डोळे😂😂
व्हेरी नाईस खूप छान
आरे तो एका दलीत मानसाला वाचायला गेला होता
मुकारे बुल्या आम्हाला कशाला मधात घालतो राजकारण तुमचं
@@जय-nr6ibबरं लवड्या परभणी मध्ये जो बेचारा गेला ते भी राजकारण का
मस्साजोग येथे झालेला प्रकार, हे 'टोळी युद्ध' आहे. संघटित गुन्हेगारीचा अस्सल नमुना आहे. जेव्हा 'मोक्का' लागेल, तेव्हा सर्व प्रकार लक्षात येईल. तपास यंत्रणांना एकतर्फी तपास करून, चालणारच नाही. दोन चोरांच्या भांडणात एका चोराचा मर्डर झाला. असा हा प्रकार वाटतो. दलित दलित दलित... दलिताला वाचवायला गेले. ही नाटकबाजी जास्त दिवस चालणार नाही. वॉचमन, पहारेकरी हे चोराचिलटांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमलेले असतात. कंपनी त्यांना पगार देत असते. अशा ठिकाणी एकार्धा वॉचमन नसतो. कंपनीचा सिक्युरिटी फोर्स असतो. कायद्द्याने त्याला मान्यता असते. अशा प्रसंगी या फोर्सचा मिलिटरीसारखा उपयोग होत असतो. इथं असा एक अंदाज आहे, की सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार कंपनीच्या मालकाकडं किंवा मॅनेंजरकडं हप्ता 'खंडणी' वसुलीसाठी गेलेले असतील. दोन कोटींचा हप्ता कलेक्ट करायला गेलेले 'चोर' वॉचमनसोबत हुज्जत घालून, टाईमपास कशाला करतील? उलट हे असे लोक वॉचमन, वेटर अशा गोरगरीब लोकांना पाचपन्नास रुपयांची टीप देऊन, पुढे आपल्या कामाला जातात. किंवा काम करून आल्यावर, बाहेर जातांना टीप देऊन जातात. आपण हॉटेलमधे पाहात नाही का?
मोठमोठाले हॉटेलवाले; किंवा धंद्द्यावाले लोक (जिथं ह्या अशा हप्तेखोर किंवा फुकट खाणाऱ्या लोकांचा सुळसुळाट असतो) असे गुंड पाळून ठेवतात. आणि अशी वेळ आली, की मारामाऱ्यांसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. घुले आणि त्याचे साथीदार संतोष देशमुखला मारायला त्यांच्या घरी गेले नव्हते. हा इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. बरं, लोक म्हणतात, की सरपंच गाव आणि परिसराचा प्रमुख माणूस असतो. जेव्हा असे काही वाद होतात, तेव्हा माणुसकीच्या नात्याने मध्यस्ती करायलाही जात असतात. सुदर्शन घुले बोलायला लागला, की सगळं पितळ बाहेर पडणार आहे. बरं, सरपंच भांडणं सोडायला गेले होते, तर पाचपंचवीस लोकांची टोळी घेऊन गेले होते काय? कंपनीने फोन केल्याबरोबर हातातलं काम टाकून, सरपंच टोळी घेऊन तिथं गेले. आणि सरपंचाच्या टोळीने घुलेला लाथा, बुक्क्या, काठ्यांनी बेदम मारले. सरपंच सुद्धा घुलेला मारतांना दिसतात. खरे तर मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण समजून घेऊन, त्यावर निर्णय किंवा तोडगा काढायला पाहिजे. तीन टर्मचा सरपंकीचा अनुभव गाठीशी म्हटल्यावर, एवढी अपेक्षा तर वाजवी आहे. परंतु, सरपंच व त्यांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी घुलेला भोंगळं करू करू मारलं. त्याचे व्हिडीओ काढले. स्टेटसवरून व्हायरल केले. यामुळे गावात, परिसरात आपली बेइज्जती झाल्याची सुदर्शन घुलेची भावना झाली असेल. वरतून घुलेसह त्याच्या टोळीला पोलीस केस करून आतही टाकलं गेलं. आणि मग जामीन झाल्यानंतर घुलेने हे 'कांड' केलं. जे, की करायला नको होतं. पण हे सत्य आहे, की एका हाताने टाळी वाजलेली नाही. शेवटी जो मरतो, तो पीडित (बळी) होतो. आणि जो मारतो, तो आरोपी होतो. म्हणे, दलिताला वाचवायला गेले होते. सरपंचांच्या टोळीने केलेल्या व्हीडीओमधे मारामारीचे दृश्य दिसतेय. ह्या सगळ्या टोळीची सुद्धा कसून चौकशी व्हायला पाहिजे. कारण इथंच सरपंचांच्या हत्येचे 'बीज्' पेरले गेलेले आहे. जेव्हा सुदर्शन बोलायला लागेल; तेव्हा बीड पोलीस, सीआयडी, एसआयटी ह्या यंत्रणांचं लक्ष या प्रकरणाकडं जाणारच आहे. आणि मग एवढी क्रूर हत्या का केली गेली, याचा उलगडा होणार आहे.
मस्साजोग येथे झालेला प्रकार, हे 'टोळी युद्ध' आहे. संघटित गुन्हेगारीचा अस्सल नमुना आहे. जेव्हा 'मोक्का' लागेल, तेव्हा सर्व प्रकार लक्षात येईल. तपास यंत्रणांना एकतर्फी तपास करून, चालणारच नाही. दोन चोरांच्या भांडणात एका चोराचा मर्डर झाला. असा हा प्रकार वाटतो. दलित दलित दलित... दलिताला वाचवायला गेले. ही नाटकबाजी जास्त दिवस चालणार नाही. वॉचमन, पहारेकरी हे चोराचिलटांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमलेले असतात. कंपनी त्यांना पगार देत असते. अशा ठिकाणी एकार्धा वॉचमन नसतो. कंपनीचा सिक्युरिटी फोर्स असतो. कायद्द्याने त्याला मान्यता असते. अशा प्रसंगी या फोर्सचा मिलिटरीसारखा उपयोग होत असतो. इथं असा एक अंदाज आहे, की सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार कंपनीच्या मालकाकडं किंवा मॅनेंजरकडं हप्ता 'खंडणी' वसुलीसाठी गेलेले असतील. दोन कोटींचा हप्ता कलेक्ट करायला गेलेले 'चोर' वॉचमनसोबत हुज्जत घालून, टाईमपास कशाला करतील? उलट हे असे लोक वॉचमन, वेटर अशा गोरगरीब लोकांना पाचपन्नास रुपयांची टीप देऊन, पुढे आपल्या कामाला जातात. किंवा काम करून आल्यावर, बाहेर जातांना टीप देऊन जातात. आपण हॉटेलमधे पाहात नाही का?
मोठमोठाले हॉटेलवाले; किंवा धंद्द्यावाले लोक (जिथं ह्या अशा हप्तेखोर किंवा फुकट खाणाऱ्या लोकांचा सुळसुळाट असतो) असे गुंड पाळून ठेवतात. आणि अशी वेळ आली, की मारामाऱ्यांसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. घुले आणि त्याचे साथीदार संतोष देशमुखला मारायला त्यांच्या घरी गेले नव्हते. हा इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. बरं, लोक म्हणतात, की सरपंच गाव आणि परिसराचा प्रमुख माणूस असतो. जेव्हा असे काही वाद होतात, तेव्हा माणुसकीच्या नात्याने मध्यस्ती करायलाही जात असतात. सुदर्शन घुले बोलायला लागला, की सगळं पितळ बाहेर पडणार आहे. बरं, सरपंच भांडणं सोडायला गेले होते, तर पाचपंचवीस लोकांची टोळी घेऊन गेले होते काय? कंपनीने फोन केल्याबरोबर हातातलं काम टाकून, सरपंच टोळी घेऊन तिथं गेले. आणि सरपंचाच्या टोळीने घुलेला लाथा, बुक्क्या, काठ्यांनी बेदम मारले. सरपंच सुद्धा घुलेला मारतांना दिसतात. खरे तर मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण समजून घेऊन, त्यावर निर्णय किंवा तोडगा काढायला पाहिजे. तीन टर्मचा सरपंकीचा अनुभव गाठीशी म्हटल्यावर, एवढी अपेक्षा तर वाजवी आहे. परंतु, सरपंच व त्यांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी घुलेला भोंगळं करू करू मारलं. त्याचे व्हिडीओ काढले. स्टेटसवरून व्हायरल केले. यामुळे गावात, परिसरात आपली बेइज्जती झाल्याची सुदर्शन घुलेची भावना झाली असेल. वरतून घुलेसह त्याच्या टोळीला पोलीस केस करून आतही टाकलं गेलं. आणि मग जामीन झाल्यानंतर घुलेने हे 'कांड' केलं. जे, की करायला नको होतं. पण हे सत्य आहे, की एका हाताने टाळी वाजलेली नाही. शेवटी जो मरतो, तो पीडित (बळी) होतो. आणि जो मारतो, तो आरोपी होतो. म्हणे, दलिताला वाचवायला गेले होते. सरपंचांच्या टोळीने केलेल्या व्हीडीओमधे मारामारीचे दृश्य दिसतेय. ह्या सगळ्या टोळीची सुद्धा कसून चौकशी व्हायला पाहिजे. कारण इथंच सरपंचांच्या हत्येचे 'बीज्' पेरले गेलेले आहे. जेव्हा सुदर्शन बोलायला लागेल; तेव्हा बीड पोलीस, सीआयडी, एसआयटी ह्या यंत्रणांचं लक्ष या प्रकरणाकडं जाणारच आहे. आणि मग एवढी क्रूर हत्या का केली गेली, याचा उलगडा होणार आहे.
मस्साजोग येथे झालेला प्रकार, हे 'टोळी युद्ध' आहे. संघटित गुन्हेगारीचा अस्सल नमुना आहे. जेव्हा 'मोक्का' लागेल, तेव्हा सर्व प्रकार लक्षात येईल. तपास यंत्रणांना एकतर्फी तपास करून, चालणारच नाही. दोन चोरांच्या भांडणात एका चोराचा मर्डर झाला. असा हा प्रकार वाटतो. दलित दलित दलित... दलिताला वाचवायला गेले. ही नाटकबाजी जास्त दिवस चालणार नाही. वॉचमन, पहारेकरी हे चोराचिलटांचा बंदोबस्त करण्यासाठी नेमलेले असतात. कंपनी त्यांना पगार देत असते. अशा ठिकाणी एकार्धा वॉचमन नसतो. कंपनीचा सिक्युरिटी फोर्स असतो. कायद्द्याने त्याला मान्यता असते. अशा प्रसंगी या फोर्सचा मिलिटरीसारखा उपयोग होत असतो. इथं असा एक अंदाज आहे, की सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार कंपनीच्या मालकाकडं किंवा मॅनेंजरकडं हप्ता 'खंडणी' वसुलीसाठी गेलेले असतील. दोन कोटींचा हप्ता कलेक्ट करायला गेलेले 'चोर' वॉचमनसोबत हुज्जत घालून, टाईमपास कशाला करतील? उलट हे असे लोक वॉचमन, वेटर अशा गोरगरीब लोकांना पाचपन्नास रुपयांची टीप देऊन, पुढे आपल्या कामाला जातात. किंवा काम करून आल्यावर, बाहेर जातांना टीप देऊन जातात. आपण हॉटेलमधे पाहात नाही का?
मोठमोठाले हॉटेलवाले; किंवा धंद्द्यावाले लोक (जिथं ह्या अशा हप्तेखोर किंवा फुकट खाणाऱ्या लोकांचा सुळसुळाट असतो) असे गुंड पाळून ठेवतात. आणि अशी वेळ आली, की मारामाऱ्यांसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. घुले आणि त्याचे साथीदार संतोष देशमुखला मारायला त्यांच्या घरी गेले नव्हते. हा इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. बरं, लोक म्हणतात, की सरपंच गाव आणि परिसराचा प्रमुख माणूस असतो. जेव्हा असे काही वाद होतात, तेव्हा माणुसकीच्या नात्याने मध्यस्ती करायलाही जात असतात. सुदर्शन घुले बोलायला लागला, की सगळं पितळ बाहेर पडणार आहे. बरं, सरपंच भांडणं सोडायला गेले होते, तर पाचपंचवीस लोकांची टोळी घेऊन गेले होते काय? कंपनीने फोन केल्याबरोबर हातातलं काम टाकून, सरपंच टोळी घेऊन तिथं गेले. आणि सरपंचाच्या टोळीने घुलेला लाथा, बुक्क्या, काठ्यांनी बेदम मारले. सरपंच सुद्धा घुलेला मारतांना दिसतात. खरे तर मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीने प्रकरण समजून घेऊन, त्यावर निर्णय किंवा तोडगा काढायला पाहिजे. तीन टर्मचा सरपंकीचा अनुभव गाठीशी म्हटल्यावर, एवढी अपेक्षा तर वाजवी आहे. परंतु, सरपंच व त्यांच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी घुलेला भोंगळं करू करू मारलं. त्याचे व्हिडीओ काढले. स्टेटसवरून व्हायरल केले. यामुळे गावात, परिसरात आपली बेइज्जती झाल्याची सुदर्शन घुलेची भावना झाली असेल. वरतून घुलेसह त्याच्या टोळीला पोलीस केस करून आतही टाकलं गेलं. आणि मग जामीन झाल्यानंतर घुलेने हे 'कांड' केलं. जे, की करायला नको होतं. पण हे सत्य आहे, की एका हाताने टाळी वाजलेली नाही. शेवटी जो मरतो, तो पीडित (बळी) होतो. आणि जो मारतो, तो आरोपी होतो. म्हणे, दलिताला वाचवायला गेले होते. सरपंचांच्या टोळीने केलेल्या व्हीडीओमधे मारामारीचे दृश्य दिसतेय. ह्या सगळ्या टोळीची सुद्धा कसून चौकशी व्हायला पाहिजे. कारण इथंच सरपंचांच्या हत्येचे 'बीज्' पेरले गेलेले आहे. जेव्हा सुदर्शन बोलायला लागेल; तेव्हा बीड पोलीस, सीआयडी, एसआयटी ह्या यंत्रणांचं लक्ष या प्रकरणाकडं जाणारच आहे. आणि मग एवढी क्रूर हत्या का केली गेली, याचा उलगडा होणार आहे.
डँके की चोट पे जरांगे साहेब जिंदाबाद 😊😊😊
मंगेश साबळे माघुन आलाय पळ लवकर हानी न
🤔🤣😂😁🤲🤲🤲🤲
त्याला शेंडी लावलं न जरांग्यान...😅😅😅 आता तो तडफडायला येत नसतो..
नंबर 1 सदावर्ते साहेब
त्याला माहित नाहीत वाटत ज्याच्या साठी संतोश देशमुख भांडला तो pan jay भीम होता
मुका शट्ट उपट्या तुमचं राजकारण कळतंय आम्हाला
आला का तुतारी एजंट जातीवाद करायला
@@जय-nr6ib😂😂😂
Great knowledge about law 👍
Jay obc ❤❤❤
अंजली ताई या सकल सामाजिक कार्यकर्त्या आहेतच . त्या जे बोल ल्यात त्याच्यात काहीही असत्य नाही .
सदावर्ती साहेब. बीडच्या घटनेत मर्डर देशमुख चा झाला नाही अशा वातावरणात बोलत आहेत का? धनंजय मुंडे यांचे व त्यांच्या गॅंग चे वकीलपत्र घेतले असेच जनतेला वाटेल? निष्फळ बोलत आहे त?
गाढव पुत्र गाढव 😂😂😂
धस बाबत बोलतोय का
@balasahebsangale3110 या राज्यातील लहान मुले देखील ओळखतील.🤣🤣 गाढव आणि मान हलवणारी कोणा शेजारी असते 🤣🤣🤣
आपल्या स्वतःची ओळख काय
@@SanvidhanBansode20721 सुज्ञ नागरिक
@@SanvidhanBansode20721 जय मनू जय श्रीराम. एक सुज्ञ हिंदू नागरिक. हीच ओळख.
लोकशाही...
आपल्याला याच्यात विद्वान माणूस दिसत असेल तर आपल्या बुध्दीची कीव येते...
आरे हा गुणरत्न सदावर्ते म्हणजे बावळट माणूस.
लोकशाही चेनेलने या वेड्याल का आनल मराठीत म्हण आहे गाढवला गाढव झाल्या सारख वाटत आहे
सदावर्ते मिसीग केस आहे त्याच्या कडे जनतेने लक्ष देवु नये
सदावर्ते साहेब खर बोले जय भगवान सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या पाठीसी आहोत धनु भाऊ मुंडे समर्थक ❤
भारताचे गृमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर बोलले तेव्हा कुठे गेळते.साहेब
तेव्हा सदावर्ते साहेब गाड झोपी गेले होते. आता सुपारी भेटली जाग आली
हा वकील कोणी पाळला आहे बाकीचे वकील बोलत नाही हा वकील का बोलत आहे गाढव पाळणार वकील
Be proud of u great lawyer
अरे बाबा राजकारण करू नका जातिवाचक करू नका ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्या व्यक्तीला न्याय द्या
रस्त्याला जमिनी गेलेल्या आमच्याच बापाचे आहेत
संतोष देशमुख या विषयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक
🙏
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?)बृहपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.
जरांगे आणि धस टाळूवरचे लोणी खाऊ पाहत आहेत
जय भगवान सदावर्ते साहेब आपणं एक नंबर कामं करत आहेत
परभणी बदल बोला सदावर्ते जी समाजातील लोकांचा छळ चालू आहे सुपारी घेऊन बोलू नका आपण बा बाईसाहेबाचया विचाराची वाट लावली आहे
जरांगे या व्यक्तीने प्रशासना बरोबर जाऊन चर्चा किंवा राजकीय व्यक्ती बरोबर जाऊन चर्चा केलीच नाही झुंडशाहीने आलेले आंतरवलीला वगळून दुसरी बाब अभ्यासू वृतीने मराठी वाहिन्या मध्ये डिबेट चर्चेला कधीच येत नाही जिथं चर्चेच भांडवलं कमी तिथं तोंड लपवणे हे जरांगे धोरण
तु येतु का कुठलचा पाटील हायस र तु 😂 गिते पाटील 😂
❤❤
गुनरतन नाही आवगुनरतन आहे पैसे बरेच कबुल केले असावे ही शंकाच नाकारता येत नाही आरे दादा कसाबचा वकील कोण हे लगेच कळवा
पत्रकार बंधुं तुमचे मनापासून अभिनंदन
खर आहे
मनोरुग्ण व्यक्तीसुद्धा किती प्रसिद्धी मिळवतो. वकील कायद्याची भाषा बोलतात. यांच्या भाषेवरून हे खरोखर वकील आहेत याबाबत शंकाच आहे
🚩एकच तुफान /जय भगवान //👌🏻
Vah kya baat hai saheb
जय हिंद सदावर्ते जय हो
जरांगे पाटील विषय सोडून बोलतात आणि जनतेमध्ये कारण नसताना शांतता भंग करतात
अगदी बरोबर सर
Khupch hushar manus ahe sdavarte saheb....🧡🧡
प्रणाम अँड गुनारत्न सदावर्ते साहेब काहीना सत्य चालत नाही. तुम्ही आवाज उठवता धन्यवाद
मला वाटते या वकील ला मागचा आझाद मैदान चा हिसका माहित नाही आहे आठवत नाहीये असं मला वाटते
ह्याच्या पाचवीच्या (जन्माच्या ) दिवशी हयाच्या जन्मदात्यांना याच्या मध्ये काही तरी गुण आणि रत्ने ( काळबेरे नव्हे ) दिसली असतील ( बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे ) म्हणूनच हा आपल्या त नसतेल्या गुणातील नसलेलगा रत्नांना गुलाल उधळावा तसा सदा वरती खाली मातीसारखे उधळीत आहे दोन वर्ष वकिली सनद जावून सुदधा 🚩🚩
जय हो
मुख्यमंत्री यांनी शब्द दिला असताना जनतेमध्ये कारण नसताना अ शांतता काही पुढारी व काही लोक पसरवितात हे योग्य नसून तपास करण्यासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे
सदावर्ते साहेब एकदम बरोबर ,एकच नंबर
हा फार शहाणा समजतो स्वतःला.
का तु दीले होते पैसे त्याला शिक्षणा ला
लायकी बघून बोलावे
अगदी बरोबर बोललात साहेब
दमानिया ताई तुम्हाला पुरून उरतील साहेब तुम्ही सगळ्यांसाठी सगळं कर्तव्य चांगलं करतात मग आमच्यासाठी का नको
👌👌Khub Khub. Changla. Bolle. 👌👌
बुद्धिमान सदावर्ते साहेब जिंदाबाद 🎉🎉
बरोबर आहे सदावर्तेसाहेब बोलतात ते एकदम बरोबर आहे .
आसे कुठल्या पुराव्या आधारे राजीनामा मागताय काय आहे हे राजकारण सुरेश धस
याचे राजकारण आहे स्वताहाची पोळी भाजयची आहे हा माझा सुरेश धस वर सामाजीक जनतेचा आरोप आहे विचार करावा
जय शिवराय जय भीम जय भगवान जय मल्हार जय ज्योती क्रांती.
आय सपोर्ट सदावर्ते साहेब
सुरेश धस घाबरला
कडक गुणरत्न सदावर्ते सर 👌🙏🚩☸️
मला वाटते आता तरी जारांगेना मुख्यमंत्री करावे म्हणजे कोणी रस्त्यावर फिरायचे व कोणी नाही हे कळेल ना
Very good sadavarte Saheb स्पष्ट बोलले तुम्ही
अरें सदा वर्ते वकील अशील तु पण रिकामा भूकू नको
आरोप करण्याऱ्या लोकांना पुरून उरतील सदावर्ते 💯💯💯
मी गुणरत्न सदावर्तेचा कट्टर फॅन आहे वकील पाहिजे तर सदावर्ते सारखेच🎉🎉🎉🎉