सभागृहात मंत्री उपस्थित नाही, जोरदार राडा..विरोधी नेत्यांनी दादाला घेरलं; Bhaskar Jadhav Ajit Pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
- #bhaskarjadhav
#jayantpatil
#ajitpawar
#vijaywadettiwar
.
.
.
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►TH-cam : / viralmarathii
जाधव साहेबांचे खूप खूप अभिनंदन
गुजरातचा एजंट महाजनला गुजरातला पाठवा
Ajit pawarla pn pathva gujratla
जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यायला येत नाही म्हणून भाजपचे मंत्री पळून गेले 😂😂
True
जाधव साहेब एक नंबर 👌🏼👌🏼👍🏼
Right boltat Jadhav saheb
लडकी लेक आणा नाहीतर लडका लेक आणा विधानसभा निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार हे पैसे जनतेच्या किशातले आहेत तुम्ही काही मेहरबानी करत नाही जनतेला सर्व कळतंय
मंत्रीमंडळाचा विस्तार करता येत नसेल तर राजीनामा द्या.दोन वर्षात मंत्रीमंडळ विस्तार का नाही.
अजितने दादागिरी चालू केली.विनाचर्चा मंजूर करा म्हणजे दादागिरीच ना.
जनता सभागृहातील कामकाज पाहत आहे याचे भान सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी विचारात घ्यावे. जनतेच्या मतांचा आदर ठेवावा.
जनता तुमची क्रिया प्रतिक्रिया जनता पहात आहे, नोव्हेंबर २०२४ ला जनतेने दाखवा ह्यांना हिसका, म्हणून जो पर्यंत भाजपा आहे तो पर्यंत दादागिरी चालणार
Ky baba he mahilanla divali deun baslet.
अजित दादांची दादागिरी लोकसभेच्या वेळीं जिरावली आहे. उरली सुरली दादागिरी विधानसभा निवडणुकीत जिरवून टाकू.
यांना विधानसभेची तयारी करायची आहे.त्यासाठी यांचे सभागृहाकडे लक्ष नाही.विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न कुठे मांडायचे.
जनतेचा पैसा गैरहजर राहून खर्च करू नका
१००%✓
मंत्री मंडळ काय गवत उपटायला गेले का ?
नियमबाह्य सरकार नियमाबाहेरच वागणार जनतेला सर्व दिसते आहे
🎉🎉🎉 जनतेच्या पैशाचा अनावश्यक खर्च केला जात आहे 🎉
यांना 2024 च्या विधानसभा निवडणूकित घरचा रस्ता दाखिला पाहिजे 🎉
सभागृहात कोणत्याही विषयावर चर्चा होऊ शकते. हे लक्षात घैता, सर्व खात्यांचे मंत्री / सचिव/ उपसचिव सभागृहात हजर हवेतच.
मंत्री नाही मग अधिवेशन बंद करा काय चाललय हे
विरोधी पक्षाला जुमानत नाही हे योग्य नाही
माज आलाय
जाधव साहेब स्पष्ट बोलतात,
सताधारी पक्षाची हुकूम शाही सदनामधे चालू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव जनता 100/टकेकरणार
आमदार जयंतरावांची सभ्य भाषा यांना समजत नाही यांना ठाकरेंची जोडे पाहिजेत
या सरकारचे दिवस भरले जनता यांना घरी बसवणार
अहो साहेब हे सरकारचं अ नियमबाह्य आहे.
महाराष्ट्राचा खेळ लावलाय यांनी,, खुर्च्या खाली करा व घरी बसा.
कालही अनील परब साहेबांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित केला तेव्हा सभापती मॅडम यांनी उलट परब साहेबांना प्रश्न उपस्थित करून त्यांच्या बडबड केली होती
हे अजित पवार धरणात मुतणारा, चर्चा न करता, विधेयक मंजुर म्हणतोय, किती दादागीरी करतो बापू, थोड थांब...२०२४ डिसेंबर पर्यंत....
जनतेच्या प्रश्नाला सत्ताधार्याकडे उत्तरे नाहीत ते विरोधी पक्षाला धाबरलेत
महाजन अधिकारी जनतेच्या वर लादलेल्या करातून पगार घेतात मग सभागृहात थांबले तर त्यांना जनतेचे प़श्न कळतील
विजय वडेट्टीवार यांना चांगली संधी मिळालीय आणि ते बर्यापैकी सिध्द झालेत
नालायकपनाचा कळस केला ह्या सरकारने
अधिवेशन सुरू असतानाही मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाही.
30 वर्ष हेच केले दादा
हे भाजपचे सगळे आमदार माजलेत यांना जनतेने धडा शिकवलाच पाहिजे
अस्सल ठाकरी आवाज दुमत आहे... वेल डन.. जाधव साहेब 🚩🚩🚩
करोडो.रुपये. खर्च. होतो.तया. पेक्स.कायम.राष्ट्रपती.शासन. लवा..
रुपये.वाचतील.
त्याला फसण वीस
ना ला यक माणूस लाभला
महाराष्ट्राला.
धन्यवाद सर, हे शेवटचा अधिवेशन आहे. विरोधी पक्ष नेता आपण समजून घ्या.
बरोबर जाधव साहेब
दादा एकटा ऐकून काय करणार.
या सरकारला जनतेचा काही देणं-घेणं नाही
विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील म्हणून bjp चे मंत्री पळून गेले आहेत 2०२४ ल यांना हिका दाखवा.
1 no जाधव साहेब
ऑनलाईन पद्धतीने सभागृह चालवा.जनता कर भरेल आपण मंत्र्याला लाखोंनी पगार द्या जनतेच्या पैशावर यांना मस्ती करू द्या .जनतेचे प्रश्न सोडवणे यापेक्षा सोडून देणे हे त्यांना महत्वाचे वाटते. सुस्तवलेल्याना मत देवू नये.त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नसतील तर मत का द्यायचे.या महाराष्ट्राच्या जनतेचे काय होणार आहे.वाईट वाटते,आपण यांना का निवडून देतो.
हे सरकार घरी पाठवा मंत्र्यांना जनतेच्या समस्यांची जाणीव नाही
सत्तेचा माज आलाय ह्या लोकांना? आत्ता वेळ आली आहे याना घरी बसवण्याची.
सरकारला चांगले धारेवर धरा
लोकांची चूक आहे..... आपण योग्य उमेदवार आणि योग्य पक्ष हे पहाणे गरजेचे आहे..... गद्दार लोकं निवडून आले नाही पाहिजेत याची काळजी लोकांनी घेणेची आहे..
अजित दादा न्ह्या रेटून सवयीप्रमाणे
मंत्री हजर नसेल तर अधिवेशनला अर्थ काय प्रश्न कसे सुटतील
सत्ताधारी मनमानी पद्धतीने सभागृह चालवीत आहेत. महाराष्ट्राची जनता खुळी नाही. विधासभा निवडणूक जवळ आली आहे. तुमचा कितीही पैसा असुध्या, जनता बरोबर तुम्हाला झोपवणार हे ध्यानात घ्या.
You are right Bhaskarao I support you
दादांची दादागीरी फारच वाढत चालली आहे. चर्चेविना मागण्या मंजूर करा म्हणत आहेत ही यांची लोकशाही
V महायुतीचे मंत्री पळकुट्यामुळेचे जनतेला जर उत्तर देत नसतील तर यांना निवडून द्यायचं कशाला त सर्व आमदारांना पाडून टाका जनतेचे प्रश्न यांना जरा कळत असतील तर ह्या भाजप सर्व आमदारांना पाडून टाका
माज चढला आहे . तो आता उतरवयाची गरज आहे . पोट भरून शेन खाल्ल आहे . त्याचा माज
या नकली सरकारचे दिवस भरले आहेत.
उभा महाराष्ट्र बघतोय सत्ताधारी मंत्री कसे बेफिक्रिने काम करत आहेत,शरमेची बाब आहे,त्या खात्याचे मंत्री उपस्थित नाही.है काय चाललंय.फार माज आल्याच दिसतंय.
Farach Chhan Aahe
या सरकार ला श्रद्धांजलीच पाहिजे.
आरे बाबानो आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय चाललंय तूमच
हा मंत्री नाही उपमंत्री नाही ऊप नाही मुख्य नाही च
आरे बाबानो ठेवा,,,,,,,जरा
महाराष्ट्र राज्य पहातोय तुम्हाला..
थांबा तिन महिन्यात जाणारच आहेत
ज्या काही योजना जाहीर करतयाती निव्वळ महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेची दिशाभूल केली जात आहे
उपमुख्यमंत्री अजित दादा २४ नोव्हेंबर २००१ पुर्वीचे महाराष्ट्रातील एकूण 78 महाविद्यालयांना आपण अनुदान कधी देणार
Barobar ahe jadhav saheb
गिरीश महाजन तेवढा एकटाच विद्वान आणि बरोबर आहे.बाकीचे सगळे चुकीचे.
आधिवेसेनच्या टाईमला सभागृहात जे जे खात्याचे मंत्री असतील त्यांनी उपस्थिती राहणे गरचेच आहे, आणि जो मंत्री ह्या गोष्टी पाळणं करत नसेल तर असल्या मंत्रणा हाकल पाटी करा, महाराष्ट्र सरकारच खेळ करुंन ठेवला आहे आतच्या मंत्रांनी, जय भीम. जय शिवराय जय
महाराष्ट्र 🙏
2014 पासून भाजप ची सत्ता असल्यामुळेच प्रथा बंद करणे ही यांची दादागिरी आहे.म्हणून यांचा उमेदवार हळूहळू पडत आहेत.
24नोव्हेंबर 2001पूर्वीचे महाराष्ट्रातील एकूण 78महाविद्यालयांना सरकार अनुदान कधी देणार. कारण 6 फेब्रुवारी 2023 पासून आझाद मैदानावर आजतगायत आंदोलन सुरू आहे. हे सरकार अजुन किती दिवस मैदानावर प्राध्यापक मंडळीनां बसवून ठेवणार आहे.
महाजन जे आता चालू आहे ते बोला काही झाले की ठाकरे पवार , राज्य मध्ये काय चालू आहे ते पण पहा जरा
जाधव साहेब आदी बरोबर आहे
सर्व मंत्री ऊसाट आहेत.
प्रश्न विचारण्यात अपयश येत आहे त्यामुळे हा यांचा गोंधळ चालू आहे
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हुकूमशहा सरकारला जनता 100% धडा शिकवणार. !!
अतिशय गंभीर बाब आहे
आरे उद्धवाजी तुमच्या बापालाही दिसणार नाहीत.आणी त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवसाचं पूर्ण होत नाही.
जनतेची दिशाभुल
हाच सत्ताधारी पक्षाचा माज गुर्मी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार... एवढा निगरगट्टपणा ही जनतेच्या प्रश्नांवर अनास्था... काय चालले आहे?? बहूमताचा एवढा माज??? हा उतरवायलाच हवा
..
जाधव साहेब तुमच बरोबर आहे
महिला बालकल्याण मंत्रिमंडळातून वगळले कि काय अंगणवाडीतील मानधनावर बोला नाहीतर खुर्ची पाहायलाच नाहि मिळायची
हे कसले दादा? हे ED ला घाबरतात.
Ajit pwar tua koni vicharat nahi 😂😂😂😂😂😂
हा सभाग्रहाचा अध्यक्ष कोण आहे.त्याना काही नियम माहीत आहेत की नाही. हा महाजन अती शहाणा आहे.यानी संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे.
हे महाराष्ट्रात खूप वाईट चाललं आहे मंत्री जर हजर राहिले नाहीत सभागृहात तर उत्तर कशी मिळतील महाराष्टातील जनतेला
बीजेपी चा चमचा महाजन साहेब तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस साहेब, दरेकर शेलार हे सभागृहात अराजकता मनमानी चालवत आहेत. हे सर्व सामान्य जनतेला कळतय , याचे परिणाम भोगावे लागतील. सभागृहाचे श्रेष्ठत्व आणि आदर ठेवावा.
जनतेला जाधवसारखाच आमदार हवा आहे. जय महाराष्ट्र
मनमानी दादा गिरी, विधानसभा मतदान येते, लक्षात ठेवा
जाधव साहेब उद्धव ठाकरे चा ढा न्या वाघ आहे नाद नाही करायचा जनतेच्या पैशातून निवडणुकी साठी खैरात वाटत आहे स्वार्थ साठी किती नीच कामे करणार 😄
काही दिवसांनी बातमी येणार आहे, महाराष्ट्र विकायला काढला आहे,
दिवसभर भांडायचे आणि रात्री एकत्र यायचे त्यामुळे हे असंच चालायचं 😊😊😊
मंत्री बसले बार मध्ये पावसाची मजा घेत
ही निव्वड दादा गिरी आहे, जर त्या खात्याचे मंत्री हजर नाहित तर चर्चा कोणाशी करायची , जनता आता जागृत झाली आहे घर फिरले की वासे पन फिरतात जरा थोड़ थाबा mag कलेल
सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री व सचिव असणे अनिवार्य असून सुद्धा हाजर नसतील तर त्यांना अध्यक्ष कार्यवाही का करू नये
गिरीश महाजन सारख्या माणूस आमदार नको असायला हवा
मंत्री अधिवेशनात उपस्थित राहात नाहीत म्हणजे सरकारची अपरिपक्वता असून अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही 😢😮😅
जाधव तुम्ही 2014 ते 2019 च्या सरकारमध्ये होता त्यावेळी तुम्ही का सुधारणा केली नाही ? कशाला त्रास करून घेता ?
अजित पवार मांजर झाली.गद्यारी चांगलीच भोवली.असंविधानीक सरकार आहे .त्याना कसलीच पडलेली नाही.
निवडणूक जवळ आली यांनी उत्तर नाही दिले तर चालेल आम्ही सगळे पाहात आहे.काय करायचे ठरवले आहे.
सरकार ने सगळ चुकीचा कारभार आणि कार्यभार चालु केला आहे
जनता घरात बसून निर्णय घेईल.
महाजन ह्या नां घरी बसल्या शिवाय हे ठिकाण वर येणार नाही.
ज्या विषयावर चर्चा सभागृहात चालू असेल आणि त्या
खात्याचा मंत्री जर हजर नसेल तर अशा वांझोट्या चर्चा करण्यात काय अर्थ आहे❓
जनतेचे प्रश्न घरी बसून हे सोडवणार आहेत काय❓
अरे! आता जनतेला उल्लू बनवणं
कमी करा.
जो मंत्री विधिमंडळात हजर नसेल तर त्याला निलंबित करावे ज्या खात्याचा मंत्री असेल त्यानेच ते उत्तर द्यायला पाहिजे खरंच भास्कर जाधव बोलतात ते अगदी बरोबर आहे अध्यक्ष महाशय याच्यावर तोडगा काढायलाच पाहिजे ही तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे
आमदार कमी असतील तर आता तरी आमदार वाढवा