आदरणीय गुलाबराव पाटील यांनी अभ्यास करून उत्तरे द्यावेत असं जनतेचे म्हणणं आहे महाराष्ट्रातील जनता आपणास विचारू इच्छित आहे जो प्रश्न विचारला त्याचं प्रस्थापित उत्तर देणे हे मंत्र्याचे काम असतं त्यामुळे आदरणीय गुलाबराव पाटील आपण अभ्यास करून यावे
कांग्रेस चे आदरणीय मा.बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकुर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, अमित देशमुख हे सर्व आमदार यांनी सभागृहात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.🎉🎉🎉
पहिल्या आठवड्याच्या अधिवेशनाचे विश्लेषण करायचे जर झालं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी हे करीन विरोधकांची संख्या कमी जरी होती तरी सरकारला अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारून जेरीस आणण्याचं काम हे विरोधकांनी केलेला आहे आणि त्यांची जबाबदारी ही पूर्णपणे शंभर टक्के पार पाडलेली आहे
N सरकार ने प्रश्न जास्त ऐकून घेतले.. सर्वांची चर्चा झाली.. नाहीतर इथून मागे फक्त आरडाओरडा व्हायचं.. अधिवेशन बंद व्हायचं.. यावेळी एवढे तरी बरे झाले.. सगळे बोलतात.. जनतेचे प्रश्न मांडतात.. काही प्रमाणात सुधारणा तरी झाल्या..
जनतेचे सर्व कर्ज माफ करा, जी एस टी, नोट बंदी, कोवीड, लॉक डाऊन, बेरोजगारी ,वाढती महागाई याने व्यापारी शेतकरी,कामगार, नोकरदार, विद्यार्थी वर्ग फार त्रस्त आहेत
आपल्या राज्यात असे अभ्यासु विरोध आमदार प्रणिता ताई सारखे असावेत... जे कोट शिवून बसले आहेत आमदार त्यांची फाटेल ...ताई आपले आभार मस्त प्रन्न विचारता पुढील अनेक शुभेच्छा
संपूर्ण अधिवेशन बघता काँग्रेसची लोकंच चांगली कामगिरी करत आहेत आणि well educated आहेत 😅 बाकी लोकांनी ठरवलं पाहिजे की atta 2024 ला ही अडाणी माणसं पाहिजे की. हुशार 😅
तुला प्रश्न कळलाच नाहीतर उत्तर काय घंटा देणार?? पिव्वर 120 पान बनवायचा सांगितले तर तु विचारतोस ... साहेब ,,,बडीशेप,खोबरं टाकू का??? तुझी लायकीच नाही मंत्रिमंडळात समावेश करण्याची....
आभ्यास करून येत नाही सरळ प्रश्र्न ऐकत नाही मग असा घोळ गुलाब राव यांचा होतो या पूढे आभ्यास करून विधिमंडळा मध्ये येतील असे समजू जनता जनार्दन घेतील,💯 टक्के
अरे बाबांनो आमच्या सोलापूरला वंदे भारत दिली..ती पण निम्मी रिकामी असते...विमान सेवा तर लांबची गोष्ट..कोण बसणार विमानात.. आधी बससेवा सुरुळीत करा म्हणावं..मग विमान उडवा...😊😊
गुलाबराव पाटलांना मटक्याच्या आकड्यांशिवाय दुसरं काही कळतच नाही...😁😁
हेहेहे, खरा बोलला भाऊ
प्रश्न कळायला शिक्षण लागते,पान आणि चुना लावनाऱ्याला काय कळणार😢
🤣🤣🤣🤣
😂
Right...😂😂😅😅
Barobar bhau 😆😄😄😄
🤣🤣🤣
अरे हे कसले मंत्री आहेत स्वतःला अनुभवी समजतात आणि नवीन तरुण आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देता येत नाहीत
टपरीवाल्याला मंत्री बनवले तर काय होईल त्याला धळ प्रश्न पण कळत नाही .
2024 मधे ह्याला कायमचे पान टपरी वर पानाला चुना लावायला पाठवले पाहिजे
ह्याला कमीशन मिळालं नसेल बोरो मनी विमानतळ प्रकल्प स्थगिती दिली मनीं दिली की समस्या मिटवून टाकतील,
या वेळा कॉंग्रेस ने अधिवेशनात बाजी मारली आहे
विरोधीपक्ष म्हणून उत्तम जबाबदारी सांभाळली आहे.
उत्तम विरोधीपक्ष
Congress मधून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण. शेकाप मधून जयंत पाटील, शिवसेना चे अंबादास दानवे यांनी चांगली कामगिरी केली.
मुळात कांग्रेस पक्षाचे देशासाठी 💯 योगदान आहे. कांग्रेस नेहमी च जनतेच्या मुलभूत प्रश्न गरजा लक्षात घेऊन काम करते. देशाला पुन्हा कांग्रेस ची गरज आहे.
Ho ya yeli fakt congress shivshaina 😂
गुलाम मंत्री 😂
फुलचंद पानवाला 😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ताईंनी ज्वलंत प्रश्न मांडला आहे परंतु, मंत्री महोदय आपणास समजला सुद्धा नाही 👎
यापुढे सुशिक्षित मुलानी राजकारणात यायला पाहिजे...त्यामुळे ह्या बोगस लोकांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होईल..
कोणीही आले तरी तसेच होतात
आदरणीय गुलाबराव पाटील यांनी अभ्यास करून उत्तरे द्यावेत असं जनतेचे म्हणणं आहे महाराष्ट्रातील जनता आपणास विचारू इच्छित आहे जो प्रश्न विचारला त्याचं प्रस्थापित उत्तर देणे हे मंत्र्याचे काम असतं त्यामुळे आदरणीय गुलाबराव पाटील आपण अभ्यास करून यावे
Abhyas karayala brain ani education pahije na ?
शायरी करायला सांगीतली असती तर छान जमली असती 😅
महाराष्ट्रातील जनतेच दुर्दैव आहे गुलाबरावसाहेंबा सारखे टपरी चालवणारे यांचे सारखे मंत्री म्हणून मिरवत आहेत.
याला पान टपरीवर बसवा मतदारांनो.
मित्रा २०२४ ला जनता जनार्दन टपरी वरती पाठवणार 💯 टक्के तुम्हचे स्वप्न पूर्ण होणार मित्रा, धन्यवाद 🙏
@@ravipalav6989👍👍👍👍
सगळचं मुख्यमंत्री उपुख्यमंत्री करणार तर तू काय करणार रे पानटपरी
पानटपरी 😂
कांग्रेस चे आदरणीय मा.बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, सुनील केदार, यशोमती ठाकुर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम, अमित देशमुख हे सर्व आमदार यांनी सभागृहात अतिशय उत्तम कामगिरी केली आहे.🎉🎉🎉
फडतुस उत्तर मिळाले. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचा अपेक्षा भंग केला या मंत्री महोदयांनी.
Sagle Barobar ahe Tambaku Chuna Lavnaryanna Prashn kalala nhi pn 2008 te 2014 Parent Coungres Ani NCP ch Sarkar hote tevha Didinchya Pakshyache Lokpratinidi Kute Hote atta Parent
ताई खूप छान बोलता आपण 🙏🏼
प्रश्न असेच विचारलं पाहिजेत
का मंत्री बनवले या साधी माहीती सुध्दा देऊ शकत नाही.
अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस या अधिवेशनात प्रश्न मांडत आहे खुप छान.
पहिल्या आठवड्याच्या अधिवेशनाचे विश्लेषण करायचे जर झालं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी हे करीन विरोधकांची संख्या कमी जरी होती तरी सरकारला अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांना प्रश्न विचारून जेरीस आणण्याचं काम हे विरोधकांनी केलेला आहे आणि त्यांची जबाबदारी ही पूर्णपणे शंभर टक्के पार पाडलेली आहे
N सरकार ने प्रश्न जास्त ऐकून घेतले.. सर्वांची चर्चा झाली.. नाहीतर इथून मागे फक्त आरडाओरडा व्हायचं.. अधिवेशन बंद व्हायचं.. यावेळी एवढे तरी बरे झाले.. सगळे बोलतात.. जनतेचे प्रश्न मांडतात.. काही प्रमाणात सुधारणा तरी झाल्या..
@@shalakadumbrepahile virodhi pakshche ch band padaych atache virodhipaksh tse nay te janteche prashn mandat ahe
@@shalakadumbre😂
पणिती शिंदे तुम्ही छान बोलता
कुवारी आहे आणि मुख्यमंत्री माजी यांची कन्या आहे
मग माझ्या बरोबर लग्न करा मी कुवारा आहे
पान गुलाब
जनतेचे सर्व कर्ज माफ करा, जी एस टी, नोट बंदी, कोवीड, लॉक डाऊन, बेरोजगारी ,वाढती महागाई याने व्यापारी शेतकरी,कामगार, नोकरदार, विद्यार्थी वर्ग फार त्रस्त आहेत
कामाची माहीतीघ्या मंत्री मोहोद्य
थोडक्यात केंद्र सरकारने (नरेंद्र मोदी सरकारने) सोलापूरचा बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बंद पाडला आहे.
हे सरकार विकास कामांच्या नावाखाली लोकाचे रोजगार हिसकावण्याचे काम अतिशय उत्तम करत आहे.😢😢
आपल्या राज्यात असे अभ्यासु विरोध आमदार प्रणिता ताई सारखे असावेत... जे कोट शिवून बसले आहेत आमदार त्यांची फाटेल ...ताई आपले आभार मस्त प्रन्न विचारता पुढील अनेक शुभेच्छा
संपूर्ण अधिवेशन बघता काँग्रेसची लोकंच चांगली कामगिरी करत आहेत आणि well educated आहेत 😅 बाकी लोकांनी ठरवलं पाहिजे की atta 2024 ला ही अडाणी माणसं पाहिजे की. हुशार 😅
शिंदे गटाचे सर्व मंत्री हे बिनडोक आहेत,त्यामुळे उत्तरे बरोबर देऊ शकत नाहीत.
😂
Gulab la bolaye yeth nahi
*शायरी सांगा करायला..छाती ठोकून ठोकून शेतक-याचा पोट्टा आहे मी..एवढचं डायलाॕग बोलता येतो..😂*
थातूरमातूर उत्तर हे काय?
Gulab patil la प्रश्न च samjla नाही या warun लक्षात yet की mantri किती hoshiyar आहेत जय महाराष्ट्र
Aaditya Thackeray ni sagitalel aika patil abhya karun yet ja
माहिती नाही तर मंत्री का झालात?
अरे ताईने विचारलेली प्रश्नावली वरती गुलाबरावजी चिमणी उडाली आणि गुलाबराव पिसाटला😂😂😂😂😂
वारे कव्वाल.. मंत्री, शेर शायरी नाही उत्तर देणे...विधानसभेत.. 😜😜😜
मॅडम,
एकदम अभ्यासपूर्ण समस्या मांडणी केली.मात्र साहेबांना नाही समजलं.साहेब,तुम्ही अभ्यास पूर्ण करा,उप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली...
Are prashna kay solapur cha
Answer detoy jalgaon cha 😂😂😂
😂😂
😅😅
Very well Praniti Shinde ji ,
You are deserve to be a Opposition leader in the house .
प्रणिती ताईला पाळण्यात ट्रेनिंग मिळालय
सोलापूर विमान सेवा सुरू झाली पाहिजे कारण तरच सोलापूरचा विकास होईल आज ताई नी जो प्रश्न विचारलं त्याला कोणतंही समाधान कारक उत्तर मिळालेलं नाही
अशा अनफड लोकांना मंत्री बनवले की असे सरकारचे हसे होते, आणि म्हणतो मी शेतकऱ्याचा पोट्या आहे, शेतकऱ्याचे नाव कशाला खराब करता..
चुना लावनारा मंत्री प्रश्नच कळत नही उत्तराची काय अपेक्षा ठेवता
कारखान्याला चिमणी असते आणि कशासाठी असते हे तरी माहीती आहे का माननीय मंत्री महोदयांना
मिल सुधा बंद पाडले गेले गृहमंत्री असताना
तुला प्रश्न कळलाच नाहीतर उत्तर काय घंटा देणार??
पिव्वर 120 पान बनवायचा सांगितले तर तु विचारतोस ...
साहेब ,,,बडीशेप,खोबरं टाकू का???
तुझी लायकीच नाही मंत्रिमंडळात समावेश करण्याची....
याला साध्या प्रश्नाचे उत्तर देता येईना, हा कसला मंत्री हा तर संत्री आहे...
विरोधी पक्षांनी हि गुलाबी हवा करून टाकली
बिनडोक गुलाब जाम आहे त्याला काही माहित नाही तो पांनाला चुना लावणारा माणूस एअरपोर्ट ला पण चुना लावील,,, गुलाब राव पाटील
विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही देता येत नाहीत अशा गबाळ्यांना .
बाळासाहेब तर गुलब्या म्हणाले असते
आभ्यास करून येत नाही सरळ प्रश्र्न ऐकत नाही मग असा घोळ गुलाब राव यांचा होतो या पूढे आभ्यास करून विधिमंडळा मध्ये येतील असे समजू जनता जनार्दन घेतील,💯 टक्के
Gulabrav aghodhar study kara nahitar ashich phajiti hoil.
कशाला ह्याला ऊपटाय मंत्री केलाय व्हय,
आभ्यास करुन ऐ बोक्या
Central government chi permission nhi 😂😂😂😂 modi modi
याला घरी पाठवा याला विचारलेला प्रश्न समजत नाही उद्धव साहेबांचे हात होते म्हणुन हे निवडून आले नाहीतर यांना कोण विचारते
प्रणिती ताई तुम्ही छान बोला
Same संसदेत असेच झाले होते.
Gaddar Gaddar Gaddar Sarkar
लाज वाटली पाहिजे.... स्वतःला हुशार समजतो हा मंत्री.... साधं उत्तर देता आले नाही 😂😂😂
यांना मंत्रिपद पाहिजे पण येत ......काय नाय
अरे बाबांनो आमच्या सोलापूरला वंदे भारत दिली..ती पण निम्मी रिकामी असते...विमान सेवा तर लांबची गोष्ट..कोण बसणार विमानात..
आधी बससेवा सुरुळीत करा म्हणावं..मग विमान उडवा...😊😊
नशीब बैलगाडी सेवा मागितली नाही. किंवा चालतच प्रवास करा. अरे जग कुठे? विमानसेवेमुळे आर्थिक चलनवलन वेगाने वाढते.
महाराष्ट्रातील सर्व मंत्री खुप आडानीआहेत लाज वाटते मी महाराष्ट्रीय असल्याची
Pani sodaych vichara na rav mala. Viman sodaych kay vicharta. Mala kay ghanta mahiti. Mi gohatila suddha ambulance ne gelo
उच्च शिक्षितानाच मंत्रीपद दिले पाहिजेत....
शाब्बास जुलाब राव अक्कल समजली
जुलाबराव ला टपरी वर काय काय मिळते हे प्रश्न विचारा हे त्याला सांगता येईल
माळढोक पक्षी आहे तो आकाशात ऊडतो म्हणुन विमानाला धोका असु शकतो
याला काहीही काळात नाही आणि याला परत आम्ही मतदार पानाला चुना लावायला पाठवणार हे नक्की
प्रश्न सोलापूर चा हे मधेच जळगाव घालता
खूप छान प्रश्न शिंदे ताई आपण माडलात
प्रणिती ताईंच्या प्रश्नाने, गुलाबरावच्या पाकळ्या कळाल्या.....
Maharashtra la Gujrat cha Gulam banvun thevle ahe😢
adani , havre . ye vikas karnare . we r doomed😢
Praniti deserve opposition leader post . All the best for the 2024.
कायतरी काय
अदिनीसाठी थांबले असतिल
Nahi to sagla tayar zalyavar yenar...ani apla naav lavnar 😂😂😂..tyala kahi karta yet nahi..aytya bilat nagoba ahe to
Bjp valyana dolyat khupat hoti chimani 😢...
चुना मंत्री गुलाब
पहिल्यांदाच पब्लिकशी रिलेटेड प्रश्न सभागृहातून ऐकावयास मिळाला.तो सुध्दा चोखंदळ पणे आणि " whole heartedly "
धन्यवाद मॅडम
👍
आत्ता हे काय कमी आहे का म्हणून भरत शेठ ना पण मंत्री व्हायचंय😂
मंत्री महोदयांना एकही अधिवेशनातील उत्तर नीट देता आले नाही नुसतं gadaroy करणं इतकंच येत आणि असेल मंत्री आपल्या महाराष्ट्र आहेत ही मोठी खंत आहे
He is gu+ lab+ rao. As expected
भविष्यात प्रणितीताई सारखे सुशिक्षित तरुण नेते यायला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 --दलिंदर, अडाणी नेते काय आणि कोणता विकास करणार??
काय होईल भारताचे काय माहित,,, टप् री वाला काय चाय वाला काय,, महाराज काय कुणी pn mantri होत आहे😂😂😂😂😢
गुलाबरावजी तुमच्याकडे माहिती नाही तर मंत्री पद कशाला घेतलं तात्काळ राजीनामा द्यावा
बोलबच्चन ल नुस्त शेर बोलायला सांगा.
हाच आपला मंत्री आणि लोकप्रतिनिधींचा criteria आहे.
बाकी काही येत नाही तरी चालते
मी जर आमदार असतो... तर हिच्याजवळच बसलो असतो q😂😂😂
Ya mantryala kahich mahiti nahi. Ashi loka maharashtracha vikas karnar ahet
या ठिकाणी आणि त्या ठिकाणी.. फक्त टोलवा-टोलवी😂
Laicch hushar manus
Potta, shetkaryacha porga
Laicch...
Gaddar
ताई खानदानी असल्यामुळे योग्य मंडळात. खरे तर खानदानी लोकच पाहिजे कोणी चापरीवला असू नये. मंत्र्यांना प्रश्न कळत नाही.
बोरामणी विमानतळ व्हावं यासाठी ताई विषय मंडल्याबद्दल 🙏🙏
🌹 यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही,ग्रेट
Kay mantri aahet 🤣😆🤣
परवानगी आदी नाकारली अन् चिमणी नंतर पडली अस झालं का
Pachaagushtdonhajarsolarojipradhansachiwachadhartiwarmantriwaamdaraniadichlakhrupayewetantatkalmanykarnaryanianshkalinberojgaranarojgardenyawishayimatdarsanghnihaykamgirikay
गुलाबभाऊ जरा अभ्यास करा नाही तर २०२४ ला मतदार परत टपरीवर तुम्हाला पाठवणार आहेत यात शंका नाही .
परवानगी तरी चिमणी का पडली गडबड करून का पाडली टरबूजा
बोरामणी विमानतळ..सुरु केले असते..तर..साखर कारखाना चिमणी वाचली असती..
चिमणी पाडून..हजारो कर्मचारी वर्ग..
ऊस तोड मजूरांचा .. रोजगार ..बुडला असेल..
ऊस उत्पादक शेतकरी..चा ही येथे प्रश्न निर्माण होतो...
काय साध्य करायचा..विचार होता..?
Thats why education is important
ह्या नार्वेकराने सभागृहाची प्रतिष्ठा वेशीला टांगली आहे .हुकूमशहा सारखा वागत आहे
गूलाब.पाटील ला. पसऩ?..समजणार?.शिशण .लागते आणि.समाजाची आपुलकी लागते. मापा च.. काय काढून समजणार. त्याला.?