त्या दुःखद घटनेवर कविता करण मी समजू शकते पण त्यावर टाळ्या वाजवून dance करतांना काहीच वाटले नाही का? कमाल आहे. लोक काहीही करतात. शी. मला हा नाच बघतांना अगदी शरम वाटली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व दुर्दैवी लोकांची मी क्षमा मागते.
शरम वाटण्या सारखं काय आहे ? ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
@@varshasinkar8704 सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
रामदास बोटीवर काव्यरचना उत्तम केली आहे पण टाळ्या वाजवून हा जो नाच केला आहे तो या घटनेला सुसंगत वाटत नाही. टाळ्या न वाजवता एका जागेवर उभे राहून हात जोडले असते तर विनम्र श्रद्धांजली वाटली असती.
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
नाचुन का बुडलेल्या लोकांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे का ? जरा दुःखाने गा दिवाळी साजरी करण्यात येते का? मेलेल्या माणसाच्या दुःखात सहभागी व्हायला शिखा
ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात. उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच. त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच . आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे . तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊.... सविस्तर चर्चा करण्या साठी wtsapp +919960893588
मित्रा कलेला जात नसते ... आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहेच त्याच बरोबर इतर सर्व जाती जमातींचा आम्ही मान ठेवतो .. आणि त्याहूनही स्वतः च्या कुटुंबाला जातीला आणि आडनावाला लपव्यण्याची आमच्यावर अजूनही वेळ आलेली नाही... ईश्वर करो तुम्हालाही ही संधी लवकरच मिळावी .... आज वर्ष २०२२ मध्ये तुम्ही अजूनही जाती जमातीच्या गोष्टी करत असाल तर नक्कीच तुम्हाला अद्यावत व्ह्यायची गरज आहे , आणि बौद्धिक पातळीवर मुद्दा घेतच असाल तर एकदा भारतीय संविधाना मधले Article १५ वाचा. आगरी जातीचा महिमा आणि आमच्या समाज बांधवांनी आज केलेली प्रगती ही या १०००० अक्षरांच्या मर्यादेत लिहिणे शक्य नाही. तरीही तुम्ही जे लिहिलंत, तुम्हाला मुंबई कोकणचे मूळ रहिवासी फक्त तेवढेच समजले , पण उमगले नाहीत , त्या पलीकडे दृष्टीकोन ठेवाल तर नक्कीच ... तुम्हाला अभ्यासाची गरज नक्कीच आहे, ते तुमच्या स्वतःच्या नावाच्या स्पेलिंग लिहिण्यावरूनच समजले... . आमचे शिक्षण आणि वृत्ती ही नको तिथे जाऊन नको ते बरळणे नव्हे तर हक्कासाठी लढणे आहे ... त्याला भांडखोर नाही, लढाऊ म्हणतात .... शेकडो सकारत्मक कमेंट्स, साडेबारा लाख हुन जास्त views आणि हजारो likes असणाऱ्या या कलाकृतीवर जात शोधून अशी कमेंट लिहिणाऱ्या तुमच्या वृत्तीला आम्ही नाव ठेवणे गरजेचे समजत नाही ... कदाचित तुमचे आईवडील यातच धन्यता मानत असतील ...
खुपच सुदंर छान गीत गीताची मांडणीही छान आवाजही छान👌👌
खूप छान,,दुःखद घटना सुद्धा तुम्ही खुप छान सादर केली आहे,,
डोळ्यात पाणी आलं😢😢😢
खूपच दुःखद घटना......गाणं अगदी मनाला भिडले........
धन्यवाद मित्रा
येत्या २९-०७- २०१८ ला सावित्री पूल अपघातावर गाणे व्हिदिओ येत आहे आवश्य बघ
marathi
त्या दुःखद घटनेवर कविता करण मी समजू शकते पण त्यावर टाळ्या वाजवून dance करतांना काहीच वाटले नाही का? कमाल आहे. लोक काहीही करतात. शी. मला हा नाच बघतांना अगदी शरम वाटली. या दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्व दुर्दैवी लोकांची मी क्षमा मागते.
शरम वाटण्या सारखं काय आहे ? ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
Barobar ahe tumche .hi kay nach karat celebration karaychi ghatna nahiye. Kharach besharam panacha kahar ahe
@@varshasinkar8704 सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात.
उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच.
त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच .
आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे .
तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
Atishay khup mahatvapurn mahiti dilya baddal aaple khup khup dhanyawad
खूपच वाईट घटना घडली होती. खरच आपल्या लोकांना टाइट्यानिक आठवते पण रामदास नाही आठवत
होय, मित्रा तुझ्याशी मी सहमत आहे,आणि आता लवकरच सावित्री नदीवरील अपघातावर माझ नवीन गाण येत आहे, आवश्य पहा.
@@Meghaswarmusic लिंक सेड कर ना भावा
Juni aathvan Juni ramdas boat 👏👏👏👏
i
ऐकून मनाचा थरकाप उडाला
बोटीतिल सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
खुप छान अप्रतिम
खुप छान गाण्याची मांडणी 👌🙏🏻🌹
खूप छान आहे
रामदास बोटीतील प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली
धन्यवाद, मी सुरेश म्हात्रे या गीताचा गीतकार आणि सी डी निर्माता
kay zalta purn sang
Jam bha ri I Miss You ram bas both
@@rawbeast7210 bbye
Mala he gan khupach aavdte I like this song
आनंद साजरा करण्यासाठी दुसरा विषय नाही मिळाला?
सुंदर शब्दरचना व सुरेख संगीतकार व गायक
आभारी आहे
8th may 5
Very nice
आती सुंदर
ramdas botitil sarv pravashana bhavpurn srhdhanjali
आपणास गाणे आवडल......... धन्यवाद
Khup vait ghatna ghadli
Nice song
🙏 भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
गीतांचे कवी कोण? त्यांना माझा मनस्वी सलाम
धन्यवाद्, सदर गीताचा मी सुरेश म्हात्रे पेण -रायगड कवी असून मी आणि माझी पत्नी ने सादरीकरण केले आहे.
@@Meghaswarmusic तुम्ही खूपच छान गाता आणि मला तुम्हचं गाणं खूपच आवडतं
Ramdas bot 😔😭😔😟
👌👌👍
रामदास बोटीवर काव्यरचना उत्तम केली आहे पण टाळ्या वाजवून हा जो नाच केला आहे तो या घटनेला सुसंगत वाटत नाही. टाळ्या न वाजवता एका जागेवर उभे राहून हात जोडले असते तर विनम्र श्रद्धांजली वाटली असती.
nice
17जूलै 1947 ची घटना आहे पण या बोटीत खलाशी भारतीय होते की परदेशी इंग्रज अधिकारी
सुलेमान नावाचा भारतीय होता
Very sad incident, this song is the tribute to Ramdas Boat.
😭 मन खूपच दुखले
i verry filling sad 😭...i miss u ramdas boat.....
Amache Ajoba hya boaty madhhye varle
khupach chaan gayale. I like ur video
धन्यवाद
MANGESH MORE u
Meghaswar music t.v. xcnm
MANGESH MORE app
🤗🤗🤗🤗🤗
गाणं सादर करताना टाळ्या वाजविणे चुकीचे आहे.
खूप छान गित आहे
धन्यवाद, ताई..........सुरेश म्हात्रे[गीतकार] पेण-रायगड
Good songs
धन्यवाद..........सुरेश म्हात्रे [ गीतकार] पेण-रायगड
n
अंगावर शहारे आले।
आपले लोकांना टायटॅनिक आठवतय पण आपल्या कोकणातली घटना आठवत नाय
रेवस चा song ऐकला होता, पण स्टोरी आज समजली 😢
म्हणूनच मी गीत लिहून सर्व कोकांवासियाना आठवण करुन दिली,,,,,,,,,,,, सुरेश म्हात्रे ,गीतकार
Meghaswar music 👍👍👍
DINESH DALAL ksli ghtna bhai
DINESH DALAL bol
🥺🥺🥺😭😭😭
Sad
Ramdas boat budali aani aapan nachun gani bolatay kay ha mukhpana, nirmatyala tari paristhitiche bhan asave
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात.
उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच.
त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच .
आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे .
तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
सविस्तर चर्चा करण्या साठी
wtsapp +919960893588
Aata. No sad
Verry verry goods songs
धन्यवाद मित्रा.............. मी सुरेश म्हात्रे गीतकार ,मी ,माझीपत्नीआणि माझा म्हात्रे परिवाराने ह्या गीताचे सादरीकरण केले. मो. न9423091332
श्रद्धांजली . परंतु नाचणं योग्य नाही .
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात.
उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच.
त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच .
आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे .
तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
सविस्तर चर्चा करण्या साठी
wtsapp +919960893588
nice song 1no ha
खुप छान
धन्यवाद..............सुरेश म्हात्रे , गीतकार{ पेण-रायगड}
😭😭
Ramdash bot
nice I like it
So sad
Hii
sunder,
MANGESH MORE iu
Nice songs
धन्यवाद
Nice
nice song
thanks
नाचुन का बुडलेल्या लोकांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे का ?
जरा दुःखाने गा
दिवाळी साजरी करण्यात येते का?
मेलेल्या माणसाच्या दुःखात सहभागी व्हायला शिखा
Aditya
Jam bhari
धन्यवाद मित्रा
😒😥😥
so sad!
सत्यघटना आहे,,,,,,,सुरेश म्हात्रे [गीतकार]
Hii
kay zalta koknat li ghtna
Ramdas boat 1947 taka you tube la m yeil story
Hii
I
Aarav
गाण्याचा इतिहास सांगा
तो सांगताना नाचायला कशाला पाहिजे
बोट बुडल्याचा आनंद आहे की दुःख
ही पारंपरिक घटना गाण्याच्या माध्यमातून दाखवली आहे , कोकणातील आगरी कोळी समाज हा आपल्या व्यथा गीतातून मांडून गौराई आणि गणरायाकडे त्या व्यथांमधून उभारण्याची ताकद नेहमीच मागत आला आहे. आपण इतर लोकांच्या कमेंट्स बघा, कोणीही नकारात्मक व्यक्त झाले नाही. आपण लोकगीत क्षेत्र हे कुठल्या चौकटीत नसून फक्त व्यक्त होण्याचे माध्यम आहे हे लक्षात घ्या... विषय नृत्याचा , तर पद्धत पारंपारिक , सर्व कलाकारांचे भाव तटस्थ , गीताचे शब्द दुःख, शौर्य, श्रद्धांजली आणि महत्चचे म्हणजे आठवणींच्या पडद्या आड गेलेल्या घटनेची ओळख आजच्या पिढीला करून देतात ...
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात.
उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच.
त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच .
आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्हाला सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे .
तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
सविस्तर चर्चा करण्या साठी
wtsapp +919960893588
kaik.varashanchi.eccha.aapan.puran.keli.t.aai.cha.tondataunramadas.bot.budaliharanecha.bandarala.tyacha.bavta.shobato.haranecha.bandarala.amam.tumachaya.ganyala.maaj.vai.aata.63.
abhyas purn kam yogya chal shabdanchi sangad
धन्यवाद , मी या गीताचा गीतकार आणि सी डी निर्माता
नाचता वेलेस याना लाज वाटातला पाहीजे दुःख घटना आहे ही बेशम माणस
सदर गीतामध्ये आम्ही कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. संस्कृतीचा आपला अभ्यास असेल तर आपल्याला माहिती असेलच की गौरी गणपती सणांमध्ये फेरी नृत्या च्या माध्यमातुन जुन्या घटनां वर घडलेल्या कथा सांगितल्या जातात.
उदा. “श्रावण बाळ जातो काशीला” हे गीत बाल्या डान्स प्रकारात खूप प्रसिद्ध आहे , जरी त्याची घटना दुःखद असली तरी ठेका वेगात आहे . आणि नाच केला जातोच.
त्याच प्रमाणे आमच्या गाणातल्या टाळ्या ह्या applause च्या नाहीत हे लक्षात घ्या. जसे बऱ्याच गरबा,सनेडो गाण्यामाधे ,एवढचं काय तर “अगदी दार उघड बये” सारख्या भारुडात पण भाव आनंदी नसले तरी नृत्याचा ठेका येतोच .
आणि वैयक्तिक गोष्ट म्हणजे, आम्ही सदर घटनेत दुर्दैव पदरी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबा कड़ून हे गीत केल्या बद्दल अभिमानास्पद अभिप्रायांची पोचपावती मिळाली आहे .
तसेच मी स्वतः या कलाकृतीचा निर्माता म्हणून आपल्याला उत्तर देत आहे 😊....
सविस्तर चर्चा करण्या साठी
wtsapp +919960893588
kay zalela purn sagana
राहुलजी आपण व्हडिओ पूर्ण पहा.. त्यात ही कथा सांगितली आहे
तसेच या गाण्याची पहिली प्रत इथे आपल्याला मिळेल ....
th-cam.com/video/ZoUz1ywcWrE/w-d-xo.html
Maza in
😣😣😣😣😣😣
and the family of websites and
Sarvaat halkat ,bhandkhor jaat😣😣😣😣😣👿👿👿
मित्रा कलेला जात नसते ... आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहेच त्याच बरोबर इतर सर्व जाती जमातींचा आम्ही मान ठेवतो .. आणि त्याहूनही स्वतः च्या कुटुंबाला जातीला आणि आडनावाला लपव्यण्याची आमच्यावर अजूनही वेळ आलेली नाही... ईश्वर करो तुम्हालाही ही संधी लवकरच मिळावी .... आज वर्ष २०२२ मध्ये तुम्ही अजूनही जाती जमातीच्या गोष्टी करत असाल तर नक्कीच तुम्हाला अद्यावत व्ह्यायची गरज आहे , आणि बौद्धिक पातळीवर मुद्दा घेतच असाल तर एकदा भारतीय संविधाना मधले Article १५ वाचा.
आगरी जातीचा महिमा आणि आमच्या समाज बांधवांनी आज केलेली प्रगती ही या १०००० अक्षरांच्या मर्यादेत लिहिणे शक्य नाही. तरीही तुम्ही जे लिहिलंत, तुम्हाला मुंबई कोकणचे मूळ रहिवासी फक्त तेवढेच समजले , पण उमगले नाहीत , त्या पलीकडे दृष्टीकोन ठेवाल तर नक्कीच ...
तुम्हाला अभ्यासाची गरज नक्कीच आहे, ते तुमच्या स्वतःच्या नावाच्या स्पेलिंग लिहिण्यावरूनच समजले... .
आमचे शिक्षण आणि वृत्ती ही नको तिथे जाऊन नको ते बरळणे नव्हे तर हक्कासाठी लढणे आहे ... त्याला भांडखोर नाही, लढाऊ म्हणतात ....
शेकडो सकारत्मक कमेंट्स, साडेबारा लाख हुन जास्त views आणि हजारो likes असणाऱ्या या कलाकृतीवर जात शोधून अशी कमेंट लिहिणाऱ्या तुमच्या वृत्तीला आम्ही नाव ठेवणे गरजेचे समजत नाही ... कदाचित तुमचे आईवडील यातच धन्यता मानत असतील ...
Nice song
😭😭😭
Nice song
Nice
Dyfyvgfgggdggdgccggvhfghhcgvgcvbvvvfcgcghdfgffggcggfhccgchgchccfggcggcggfggcchvgffhvchffggfghghgguhjjggyyfgdffhhgfghgfgghtfghgfghgcggfgguhhfggyfffhgfghgfggfggggfghjfffhbhfghhghffghfgyddghygdfghgfhhgcguhvgfhhggggggcgggggyfghvddgb
Sad
very sad
Nice
Nice
Nice