खुप छांन काकोटे,सरांचा एवढंअभ्यास मी, माझ्या मुलाला पहीली मुलगी झाली तेंव्हा मी पेढें वाटलें, सौंदर्य हे मानसाच्या गुंणांनमध्ये असते,,रंग गोरा बघता ते शत मुर्ख, समजते, मा, जळगाव जिल्हा,जय भीम 🙏🙏
समस्त मानव जातीचा विचार करणारे प्रेरणादायी प्रगतीशील भाषण आहे. संक्षेप मध्ये सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे दुर्मिळ भाषण खुप दिवसांनी ऐकायला मिळाले. धन्यवाद.
प्रस्थापित विचारवंत श्रीमंत कोकाटे सर यांनी स्वाताचे लिहलेली पुस्तकाचे किमती कष्टकरी बहुजन समाज साठी. याना परवडेल येवढी ठेवावी हि विनंती.. किमत अवाढव्य आहे म्हणून.... बोलतो
Daliya s curse ह्या पुस्तकाचे एवढं चागले विश्लेषण कोकाटे सरांनी केल, फार महत्त्वाचं, धन्यवाद सर, आयुष्यातील भावी संकल्पने साठी लेखक जुमडे या भगिनीला शुभेच्छा.
जय जिजाऊ सर, आकांक्षा कुठे राहते आणि तिचा मोबाईल नंबर मिळेल काय.कारण आम्ही कार्यक्रम करू तर तिचा सत्कार करण्याकरीता तिला बोलवु ,त्याकरीता मोबाईल नंबर आवश्यक आहे. .बाकी आकांक्षा चे खुप खुप अभिनंदन बेटा. ..
गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही परंतु गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो वास्तविक मी म्हणेल या वाक्याने समाजामध्ये विष पेरण्याचे काम आहे हा विषयच विकासाचा होऊ शकत नाही हा विषय पुढे का येतो का आणला जातो कारण काय आहे आणि या विषयातून देशाचं काय भलं होतं याचं कोण उत्तर देईल का
Anihilation of cast systems is dream because everything depends on cast admissions promotion employment facilities everything how it possible to annihilation of cast systems?jai shivaji jai maharashtra jai hind
Brahmins and Maratha are enjoying 48% reservation in Maharashtra and all others are enjoying only 52% reservation whereas their total population is about 85%
@@milindmachale7645 Needs to refer the census report first 🙄 😤 who told you that 85 %percent reservations class papulation in maharashtra single maratha is 32%percent and many other community comeing under general categories. And 52 %percent reservations means not 48 %percent for general categories 48 %percent open competition and open to all community 😉 very few sc, st comeing in open competition but majority of obc coming in open competition. Reservations is useful when it's started but after three generations enjoying reservations this is against the principle of equality jai shivaji jai maharashtra jai hind
तूकाराम महाराज यांचा दाखला दिला जातो त्या तूकाराम महाराज यांची धर्मपत्नी ही समाधानी होती का? त्यांची मूल समाधानी होती का? तूकाराम महाराज जगाच्या कल्याणाचा मार्ग सांगतात पण स्वताच्या कुटूंबाच ते कल्याण करू शकत नाहीत.का एक नवरा म्हणून एक पीता माहणून त्यांची जबाबदारी नव्हती का? जातीद्वेशी श्रीमंत कोकाटे रामदास स्वामी यांना लग्नाच्या मंडपातून निघून गेले म्हणून खालच्या पातळीवर जाउन टिका करतात ते तूकाराम महाराज यांनी कौटूंबीक जबाबदारी पार पाडली नाही म्हणून चकार शब्द काढत नाहीत.हा दांभीकपणा नाही का? कुणी बोलत नाहीत याचा नावात श्रीमंती असलेले गैरफायदा उपटतात.पण या जगात असा कोणीच नाही की ज्यातात गुण अवगूण नाहीत.तूम्ही एखाद्याचे फक्त अवगून दाखवून चांगल्या गूणांकडे दुर्लक्ष करायला लागतात तर तूमच्था श्रध्दास्थानांचे अवगूण चुका नाईलाजाने दाखवाव्या लागतात.तूकाराम महाराज यांच कार्य अप्रतीम आहे यात शंकाच नाही.त्यांना त्यावेळी त्रास दिला गेला जो चूकीचाच होता.पण फक्त ब्राम्हण समाजाने त्रास दिला हे जे ठळकपणे दाखवल जात ते एकतर्फी आणी एककल्ली आहै.अन्य जातीतले लोकही त्रास देण्यात आघाडीवर होते पण त्यावर कूणी बोलत नाहीत.तूकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन होते.तूकाराम महाराज यांना त्रास दिला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणाचा बंदोबस्त केला असा इतीहास निदान आजपर्यंत तरि पुढे आलेला नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे अन्याया विरूधाद लढणारे होतै .छत्रपती शिवाजी महाराज आणी तेकाराम महाराज यांची भेट झाल्याचे दाखले दिले जातात मग जर अन्याय होत होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बंदोबस्त का केला नाही.का फक्त ब्राम्हण समाजाने अन्याय केला ही उठवलेली आवाई आहे यावर पण श्रीमंतानी प्रकाश टाकावा.
खुप छांन काकोटे,सरांचा एवढंअभ्यास मी, माझ्या मुलाला पहीली मुलगी झाली तेंव्हा मी पेढें वाटलें, सौंदर्य हे मानसाच्या गुंणांनमध्ये असते,,रंग गोरा बघता ते शत मुर्ख, समजते, मा, जळगाव जिल्हा,जय भीम 🙏🙏
khup chan sir🩷
छान मराठीत भाषण होतंय... बोधप्रद, मार्मिक भाष्य करत आहेत..
श्रीमंत कोकाटे चा एवढं अभ्यास मी आज बघितलं बहुत बढिया भाषण...❤❤
श्रीमंत कोकटे सर खुप छान आपल्या अभ्यासाला तोड नाही ❤❤❤
Apratim Prabodhan thanks Dr Kokate Sir 👌👌🙏🙏
चांगले विचार ज्ञानात भर पडली
खुप छान प्रभोधन , आकांक्षा ला शुभेच्छा
जय संविधान जय जोहार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
अगदी छान सर आपल्या ज्ञान प्रसादाला तोडच नाही. आमच्या मनावर अधिराज्य करणारे व्यक्तीमत्व. खूपच छान
सर आभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे..... जय🙏🌹 भिम🙏 नमो🙏🌹 बुद्धाय🙏💙
कोकाटे सर अभ्यासू वक्ते आहेत. सर आपणास खूप शुभेच्छा. मी सरांची खूप भाषणे ऐकली आहेत.
समस्त मानव जातीचा विचार करणारे प्रेरणादायी प्रगतीशील भाषण आहे. संक्षेप मध्ये सर्व विषयांवर प्रकाश टाकणारे दुर्मिळ भाषण खुप दिवसांनी ऐकायला मिळाले. धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏
अप्रतिम विचार सर. धन्यवाद
अप्रतिम खूप छान सर सर्व बहुजन समाजाला प्रेरणादायी संदेश दिलाय आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय विज्ञान जय भिम जय सविधान
फारच छान विचार व प्रस्तुती, डॉक्टर कोकाटे सरांची!
ग्रेट सर
खूप छान 🙏🙏
Great विचारवंत
Hats off you sister akanksha jumde❤❤
मा. कोकाटे सर, फार फार धन्यवाद.
उत्कृष्ट, उद्बोधक. अभ्यासपूर्वक विवेचनात्मक माहिती.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भिम, जय संविधान🙏🙏
फारच उद्बोधक विचार ❤🌹🙏🙏🌹
आदरणीय कोकटे सरांचे विचार प्रेरक,उदबोद्धक ,ज्ञानवर्धक वाटतात.धन्यवाद सर।
खूप छान.अभ्यासु प्रबोधनात्मक व्याख्यान . अभिनंदन सर
अप्रतिम, अभ्यासपूर्ण व प्रेणादायी, उदबोधक भाषण.
कोकाटे सर सलाम,
जय महाराष्ट्र.
Agadi barobar
सर. आपले विचार सर्वांच्या नेहमी कानि पड़ो. सदया परिवर्तन आपले विचराने नक्की होईल. गाड़ा अभ्यासक, प्रचंड विचारक,, महान बुद्धि मत्ता आहे. उदंड आयुष लाभो.
Excellent guidance Sir congratulations
Very very good
खुप छान व वैचारिक भाषण धन्यवाद सर.
छान मार्गदर्शन केले आहे सर,
Very very nice address by Dr. Kokate. Really marvellous Sir.
खूप सुंदर मुदा मांडला साहेब, पुढील शिकलेल्या मुलांनी आदर्श घ्यावा.❤❤🎉🎉
Bhaujan Hitay Bhaujan sukhay bhavtu sab manglam jay Bhim
Nice 👍❤❤
जय जिजाऊ सर
उत्कृष्ट जीवनमान देणारे भाषण
Kokate saheb tucha majlelya smajyatil lokana samjva jra jadivad krnare
Top
Excellent thought
Excellent speech sir
भारी सर जयभिम .
Most talented Kokate sir🎉
Congratulations to Akanksha Jumde
🙏🙏🙏👌👌
Akansha Jumle, Congratulations be happy & carry on your mission to help people of India,
Apratim varnan namaste 🙏 Abhinandan Akanksha 🎉
Very good Kokate sir and congratulations Akansha 🎉
❤💙
सर.आपले.विचार.सवा
Very good.jeevan..Jagtap.
👍🙏💐
Sahaj sofa Saral bhashit
Atishay mulache Vichar name kya shabdarth
Sareni Mandal
Khoob Sundar
Dhanyvad
Jay Bheem Jay sanvidhan
Nice sir
Great sir
Aakanksha tula khup khup shubhechha
प्रस्थापित विचारवंत श्रीमंत कोकाटे सर यांनी स्वाताचे लिहलेली पुस्तकाचे किमती कष्टकरी बहुजन समाज साठी. याना परवडेल येवढी ठेवावी हि विनंती.. किमत अवाढव्य आहे म्हणून.... बोलतो
जास्त किंमत ठेवली की लई मोठे विचारवंत आहेत आसे वाटते....
Nice 👍 Good Speech Keep it Up Best wishes 📢🌹💦
Jay jijau Jay shivray
Congratulations Ankita
Sir, tumhe changle vichar bolatat me tumhcha followers aahe sir me maratha seva sanghacha karykata aahe...
🙏🙏🌹🌄
Nice speesch
👌👌
🌺💐🌸🥀🌷🙏🙏🙏
मुलींच्या बाबतीत मुलीच्या संबंधाने मानसीकता खूप चांगली आहे.
पूर्व विदर्भातील
Daliya s curse ह्या पुस्तकाचे एवढं चागले विश्लेषण कोकाटे सरांनी केल, फार महत्त्वाचं, धन्यवाद सर, आयुष्यातील भावी संकल्पने साठी लेखक जुमडे या भगिनीला शुभेच्छा.
अप्रतिम प्रबोधन विवेचन मार्गदर्शन ❤❤❤
❤❤❤
एकदम भारी वाटले सर.
Khup chan bhashan
मुठीत भर लोकांची मक्तेदारी कधीच संपलीय. ब्राह्मण पाठांतरी हुशार.
तुम्ही एवढे सांगितलाय कि आसे वाटते युनो अध्यक्ष होईल आकांक्ष....
शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***
अक्कांशा जुमडे congratulations
भाऊसाहेब pan sadha ias chi pade bhina परिक्षा bhina पदे bhrti ya babat sanga
जय जिजाऊ सर, आकांक्षा कुठे राहते आणि तिचा मोबाईल नंबर मिळेल काय.कारण आम्ही कार्यक्रम करू तर तिचा सत्कार करण्याकरीता तिला बोलवु ,त्याकरीता मोबाईल नंबर आवश्यक आहे. .बाकी आकांक्षा चे खुप खुप अभिनंदन बेटा. ..
😊
पवार साहेबांचे योगदान सांगितला ह्या योदानाने कार्यक्रामातील लोकांना व व्हिडीओ बघणा-यांना झोप लागणार नाही ओ... एवढे योगदान आहे.
शिक्षणातील चरित्र संपलेले असताना आजचे वास्तव***
जय भम सर हे बुक कल्याण -बदलापुप ला मला मिळेल का,
Sir, gauwattam budhala mahaparinirawan kay mamhatat...
Excellent video 👌👍🙏
मला पूर्व विदर्भ म्हणायचे आहे
मोबाईल बदल वास्तव्यीकता मांडली
अभ्यासक्रम एक करणे भाषा वेगळ्या चालतील, पुस्तकाची किंमत एक होईल सर्वांचे***
गुणवत्ता ही.कोणाची मक्तेदारी नाही हे बरोबरच आहे मग आरक्षण कश्यासाठी एड वारे
Babasaheb Ambedkar cha photo nahi disla .
Bajaru vicharvant
हे पुस्तक कुठे मिळेल. मराठीत आहे का. Sir
Sir.tumi.jagatik.kiratiche.vichravnt.aahat
जास्तीत जास्त शेअर करा.
सर जयभिम हे बुक कल्याण - मुबंई ला मिळल का
मुलींनी शिक्षण घ्यावं पळून जाऊ नये
गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही परंतु गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो वास्तविक मी म्हणेल या वाक्याने समाजामध्ये विष पेरण्याचे काम आहे हा विषयच विकासाचा होऊ शकत नाही हा विषय पुढे का येतो का आणला जातो कारण काय आहे आणि या विषयातून देशाचं काय भलं होतं याचं कोण उत्तर देईल का
हा विचार वारंवार मांडणारे ठराविक लोक आहेत व त्याचा गर्भित अर्थ असतो की शिक्षण किंवा गुणवत्ता ही ब्राम्हणांची मक्तेदारी नाही.
BSP Jeetaoo Khush Hoojaoo Mayawatijee Next P M Vipassana Practice Prachar Prasar kara ✍️📢✍️🤠🌹
मायावतीना मत दिले की त्याचा फायदा कोणाला होणार विचार करा...!!!
@@anilmukhekar2526 Bharatala 📢✍️
कुणाला?
Anihilation of cast systems is dream because everything depends on cast admissions promotion employment facilities everything how it possible to annihilation of cast systems?jai shivaji jai maharashtra jai hind
Brahmins and Maratha are enjoying 48% reservation in Maharashtra and all others are enjoying only 52% reservation whereas their total population is about 85%
@@milindmachale7645 Needs to refer the census report first 🙄 😤 who told you that 85 %percent reservations class papulation in maharashtra single maratha is 32%percent and many other community comeing under general categories. And 52 %percent reservations means not 48 %percent for general categories 48 %percent open competition and open to all community 😉 very few sc, st comeing in open competition but majority of obc coming in open competition. Reservations is useful when it's started but after three generations enjoying reservations this is against the principle of equality jai shivaji jai maharashtra jai hind
तूकाराम महाराज यांचा दाखला दिला जातो त्या तूकाराम महाराज यांची धर्मपत्नी ही समाधानी होती का? त्यांची मूल समाधानी होती का? तूकाराम महाराज जगाच्या कल्याणाचा मार्ग सांगतात पण स्वताच्या कुटूंबाच ते कल्याण करू शकत नाहीत.का एक नवरा म्हणून एक पीता माहणून त्यांची जबाबदारी नव्हती का? जातीद्वेशी श्रीमंत कोकाटे रामदास स्वामी यांना लग्नाच्या मंडपातून निघून गेले म्हणून खालच्या पातळीवर जाउन टिका करतात ते तूकाराम महाराज यांनी कौटूंबीक जबाबदारी पार पाडली नाही म्हणून चकार शब्द काढत नाहीत.हा दांभीकपणा नाही का? कुणी बोलत नाहीत याचा नावात श्रीमंती असलेले गैरफायदा उपटतात.पण या जगात असा कोणीच नाही की ज्यातात गुण अवगूण नाहीत.तूम्ही एखाद्याचे फक्त अवगून दाखवून चांगल्या गूणांकडे दुर्लक्ष करायला लागतात तर तूमच्था श्रध्दास्थानांचे अवगूण चुका नाईलाजाने दाखवाव्या लागतात.तूकाराम महाराज यांच कार्य अप्रतीम आहे यात शंकाच नाही.त्यांना त्यावेळी त्रास दिला गेला जो चूकीचाच होता.पण फक्त ब्राम्हण समाजाने त्रास दिला हे जे ठळकपणे दाखवल जात ते एकतर्फी आणी एककल्ली आहै.अन्य जातीतले लोकही त्रास देण्यात आघाडीवर होते पण त्यावर कूणी बोलत नाहीत.तूकाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन होते.तूकाराम महाराज यांना त्रास दिला जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुणाचा बंदोबस्त केला असा इतीहास निदान आजपर्यंत तरि पुढे आलेला नाही.छत्रपती शिवाजी महाराज हे अन्याया विरूधाद लढणारे होतै .छत्रपती शिवाजी महाराज आणी तेकाराम महाराज यांची भेट झाल्याचे दाखले दिले जातात मग जर अन्याय होत होता तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बंदोबस्त का केला नाही.का फक्त ब्राम्हण समाजाने अन्याय केला ही उठवलेली आवाई आहे यावर पण श्रीमंतानी प्रकाश टाकावा.