वंजारी समाजाचे गुंडांना साथ देऊ नये. 8-10 गुंड्यामुळे समाज कधीच बदनाम होत नाही, त्यामुळे त्यांच्या फाशी साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. समोर येवून बोलले पाहिजे नाहीतर सारखे गुंड तुमचा वापर करून घेतील.
कुठ गेले वंजारी समाजाचे कैवारी आता? बघताय ना धनु चे प्रताप….जातवल्यांना सुध्दा सोडलं नाही त्याने…आणि तुम्ही लोक त्याच्यासाठी मोर्चे काढता…टॉवर वर चढता?? विचार करा अजूनही
@@omkargite7678जरांगे पाटलांनी कोणाचा खून केलेला नाही जरांगे पाटलांनी कोणाची एक रुपया घेतलेला नाही जरांगे पाटलाची आणि तुझ्या मुंडे फॅमिली ची तुलना करू नको जरांगे पाटील देव आहे राहणार आणि राहतील जसे शिवाजी महाराज छत्रपती आमच्यासाठी आहेत तसेच जरांगे पाटील आहेत
@@omkargite7678 अरे भाडखाऊ, जरांगे पाटील 2012 पासून काम करतोय मराठ्यांसाठी...😊 आणि 60 लाख मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलय... मग देवच ना ❤ खंडणी खून नाय केला पाटलाने...😂
धन्या चे दिवस भरले आता त्याला कोणी वाचवू शकत नाही कारण बीड मध्ये मुंडे साहेबांनी कामावलेली इज्जत धन्या ने घालवली आहे आणि बीड मधला सगळ्यात मोठा गुंड कोण असेल तर धन्या आहे
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही वाळू-राख चोरीली कितीही जमिनी लाटल्या तरी आण्णा आमच्यासाठी संतच :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक हागे.
परळी मध्ये गुंडाराज चालू आहे मुख्यमंत्री साहेबांनी खबरदारी घेतली पाहिजे राजकारण सोपं जावं म्हणून कोनाकोनाला संपवनयात येत आहे महाराष्ट्राची वाटचाल कोनत्या दिशेने चालू आहे
महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे गुन्हेगार कोण आहे.सगळेच खुनी खंडणीखोर यांचा हिसाब होणार मग कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा असो.संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांचा खुन केला आहे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे .
महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे यांना दिवसा चांदणे दिसू लागले आहे. स्वतः पाप करायचे आणि दुस-याला बळी देण्याचे काम धनंजय मुंडे करत असतील तर त्याची नार्कोटेस्ट करावी सगळे सत्य समोर येईल.
लोक वंजारी समाज्याला टार्गेट करत नाही पण वंजारी समाज्याचे काही लोक धनंजय मुंडेच्या पाठीमागे उभे राहतात त्यामुळे लोक राग राग करतात वंजारी समाज्यात इतर खूप चांगले नेते आहे ना त्यांच्या बाजूने उभे राहा ना
महाराष्ट्रातील जनतेने पहाव के अजित पवार कोणत्या प्रकारची माणसं सांभाळत आहेत सगळेच कुणी आणि खंडणी वसूल करणारी लोक सांभाळतो. धन्या मुंडे त्यातलाच एक प्रकार
आरे ह्या धनंजय मुंडेंना तुम्हीच मोठे केले ना ? आणि हाच धनंजय मुंडे तुमचा कर्दनकाळ झाला आहे महाराष्ट्रमधे धनंजय मुंडे यांचे पारडे कमो असताना धनंजय मुंडेंना वाचविणारे कोण आहेत याचा विचार व्हायली हवा,
नैतिकतेचा भान ठेवून राजीनामा द्यायलाच पाहिजे सर्वसामान्यांची भावना आहे
नाही आमची भावना, फक्त आरोपीला शिक्षा झाली पाहिजे.
वंजारी झोपले की काय.. राजाभाऊ फड अनि बबन गित्ते हे वंजारी नेते पुढे येत होते म्हणून धन्या मुंडे ने यांना संपवाले
Fad kon
@@RajeshDararetuza baap
जाटच फङ
वंजारी समाजाचे गुंडांना साथ देऊ नये. 8-10 गुंड्यामुळे समाज कधीच बदनाम होत नाही, त्यामुळे त्यांच्या फाशी साठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
समोर येवून बोलले पाहिजे नाहीतर सारखे गुंड तुमचा वापर करून घेतील.
@@Omkarpatil457 tuzya aaicha navra hoy
अगदी बरोबर भाऊ धनु चे असेच विचार आहे, आता दुध का दुध पाणी का पाणी होईलच
काय चाललंय राव हे... कठीण राजकारण...
पोलीस तपासच केले नाही तर कसं सापडणारा आरोपी पोलिसांवर कोणाचा आशीर्वाद होता त्यामुळे तर त्यांनी राजीनामा द्यावा
महादेव मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि पालकमंत्री तिथली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
बरोबर साहेब❤
कुठ गेले वंजारी समाजाचे कैवारी आता? बघताय ना धनु चे प्रताप….जातवल्यांना सुध्दा सोडलं नाही त्याने…आणि तुम्ही लोक त्याच्यासाठी मोर्चे काढता…टॉवर वर चढता?? विचार करा अजूनही
Yedz*vi ahe dhanya n chakiti@@omkargite7678
@@omkargite7678जरांगे पाटलांनी कोणाचा खून केलेला नाही जरांगे पाटलांनी कोणाची एक रुपया घेतलेला नाही जरांगे पाटलाची आणि तुझ्या मुंडे फॅमिली ची तुलना करू नको जरांगे पाटील देव आहे राहणार आणि राहतील जसे शिवाजी महाराज छत्रपती आमच्यासाठी आहेत तसेच जरांगे पाटील आहेत
ज्या व्यक्तींना तुला वंजारी समाज कुठे गेला हे विचारलं मग तू का समजू शकत नाही की वंजारी लोकांचेच किती मर्डर झालेत
विनाकारण मनोज दादा जरांगे पाटलांना बदनाम करायचं काम करू नको दादा
@@omkargite7678 अरे भाडखाऊ, जरांगे पाटील 2012 पासून काम करतोय मराठ्यांसाठी...😊
आणि 60 लाख मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलय... मग देवच ना ❤
खंडणी खून नाय केला पाटलाने...😂
राजाभाऊ फड बरोबर बोलत आहेत
फड साहेब तुम्ही पुढे या
महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.
तुम्ही फक्त सुफडा साफ वाले
Dm समोर हा फड़,, महन्जे वाघा पुढ कुत्र😂🎉
बीड 😂
स्वतंत्र राष्ट्र घोषित करा व dm ला पंतप्रधान करा😂😂😂
अवघड आहे लोक कसे काय एवढे सहन करतात dm चां त्रास
N Tai la president n Walmik la Home minister
हाकेची प्रतिक्रिया घ्या यावर
हाके गेला हागायला 8दिवसापासुन
@@rahulpadol7017 maag tya kandhlya Adv Sadavarte chi ter ghya......gu(l) khawoon zhala asel tyacha
bevada daru payala
हाके कुठेतरी पडद्यामागे एखाद्या प्रकरणात कसा जातीयवाद घडवून आणता येईल ह्यासाठी धडपडत असेल
हाके ची रात्रीची उतरली नसेल अजून
कुठे नेऊन ठेवली आहे या नेत्यांनी परळी 😂
Ek vanjari so bimari 😂
तालिबान परळी
तुम्हीच शोधा😂😅
परळी जागेवरच आहे ताई
एक मराठा लाख खराटा 😂
वंजारी समाजाने अश्या माणसाच्या पाठिमागे उभा राहायला हवं
परळी वेगळा देश जाहीर करा 😂😂
Suresh Aanna dhas ❤
ह्या धन्याची उचलबांगडी करणं गरजेचं आहे.. साधा विरोधक तय्यार होऊ देत नाही म्हणजे किती ही नीच मानसिकता.
महान तत्त्वज्ञानी हागरा हाके कुठं लपून बसला, please कोणी तरी रिचार्ज करा त्याला 😅😅😅
Jarya kuthay
परळीतल्या समाज संकटांनी राजूभाऊ फड यांचा आदर्श घ्यावा
😂😂पाच वर्ष आधी असच dm बदल बोलत होते
धस साहेब यांनी प्रकरण मनावर घेतलं तर या गरिबाला पण न्याय मिळेल.. जय भीम धस साहेब ओरिजनल नेता❤❤❤
राजाभाऊ फड तुम्ही विशिष्ट लोकांच्या दहशतीविरुद्ध आवाज उठवा.... सर्व वंजारी तसेच इतर बांधव तुमच्या सोबत आहेत
वारे पोलीस
आमचे धस अण्णा पुढे निघाल्याने धीरे धीरे धीरे सगळ्यांना न्याय मिळत आहे अण्णांचं अभिनंदन
धन्या चे दिवस भरले आता त्याला कोणी वाचवू शकत नाही कारण बीड मध्ये मुंडे साहेबांनी कामावलेली इज्जत धन्या ने घालवली आहे आणि बीड मधला सगळ्यात मोठा गुंड कोण असेल तर धन्या आहे
Kahich karu nahi shakat
Gopya Munde chi baher kahich ijjat navhati
वाल्मिक कराडने कितीही हत्या केल्या कितीही खंडणी गोळा केली कितीही वाळू-राख चोरीली कितीही जमिनी लाटल्या तरी आण्णा आमच्यासाठी संतच :-स्वयंघोषित म्होरक्या प्राध्यापक हागे.
😂
धन्याचा पापाचा घडा भरला,जनतेने धडा शिकवला पाहिजे
अय हागे कर ना आता आंदोलन रहा ना गरिबा मागे उभा, की जिकडे लाभ आहे तिकडे पळतो
अंधा काणून है परळीत
हे स्वतः च्या जातिचा विचार करत नाहित तर बाकिच्या जातिचा विचार कधि करनार
बरोबर आहे
बघा वंजारी समाजाने...राजाभाऊ फड काय म्हणतोय....तुमच्याच वंजारी समाजातील आहे..फड....धन्या गुंड आहे....
आता होऊन जाऊ द्या दूध का दूध और पानी का पानी😮
धनु आणि वाल्मीक गँग ने पूर्णपणे परळी आणि बीड ला बिहार करून टाकले.
परळी ला बीड पासून वेगळं करा
महाराष्ट्रातून आणि देशातून वेगळे करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे
एका वेगळ्या देशाचा दर्जा देण्या विषयी चर्चा सुरु आहे 😅
@@patildnyaneshwar9212जंरागे शिक्षण मंत्री,शरद पवार, पंतप्रधान, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री 😂😂😂😂
Pakistan at joda Beed la
@@shashimunde6757 धनंजय मुंढे ना पंतप्रधान करा म्हणून आव्हाड साहेब बोलले आपण ऐकलं नाही का आणि वाल्या ला cm परळी पुरतं तेव्हड 😃
मुंडेचा राजीनामा कधी घेताय…?????
अजुन किती वाट बघायला लावणार..👎🏻
बीड राज्य घोषित करा नवीन
धन्याची नार्को टेस्ट करा रे लवकर सगळ बाहेर येईल
बबन गिते यांना पण असच खोट्या आरोपात अडकावल धनंजय मुंडेनी
आता तर काय मुख्यमंत्री ना नैतिकता राहिली नाही
एवढे सबळ पुरावे असुन धनंजय मुंडे च राजीनामा का घेत नाही
हा प्रश्न अनुत्तरित राहतो
हाकेची प्रतिक्रिया घ्या या प्रकरणावर
अजित दादा बघा ना तुमचा धन्या काय काय काम करतो
अंगात ईमानदारी असतेतर आजपर्यंत राजीनामा दिला असता.जोपर्यंत अजित पवारापर्यंत झळ जात नाही तो पर्यंत राजीनामा देणार नाही.😂😂
सरकार ने डोळे उघडून चौकशी करायला हवी. अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. असं म्हणणारे आयुष्यात परत कधीच येणार नाही .
धनंजय मुंडे कीति पाप करशील रे तुला पण तर परीवार आहे ना श्राप लागेल की... उध्दवस्त होशिल रे धन्या.
दादा किती लोकांवर aanyay करनार D काढून टाका त्याला मंत्री मंडळातून
संतोष देशमुखची मुलगी हांबरडा फोडतीय पण बरेच यु टुब चानेल त्याच्या कुटूंबाची भेट घेत नाही,मी यु टुब चानेल बघण्याचे बंद केले,
परळी मध्ये गुंडाराज चालू आहे मुख्यमंत्री साहेबांनी खबरदारी घेतली पाहिजे राजकारण सोपं जावं म्हणून कोनाकोनाला संपवनयात येत आहे महाराष्ट्राची वाटचाल कोनत्या दिशेने चालू आहे
तेथील सर्व पोलीस यंत्रणा गडचिरोलीला पाठवा नवीन पोलीस दुसऱ्या जिल्ह्यातील तेथे पटवा
परळी (बीड ) वाल्यांनो आतातरी जागे व्हा मराठा ओबीसी एक व्हा DM आणि PM घरी बसवा
एकदम बरोबरच आहे दादा
फक्त हुकूमशाही चालू आहे. Lokshahi aata sampali आहे. Bhagvan ke Der हे lekin andher nahi हे. जय शिवराय
परळीत दूसराकोनी राजकारणात वर आला नाही पाहिजे म्हणून यांनी त्यांचेच मानस संपवलि.... भयानक आहे
पोलीस हे काम पाहिले करतात आरोपी एक सजा मात्र दुसरा भोगतो
🌑🌑खुप मोठे प्रकरण आहे.. 🌑🌑
धनंजय मुंढे यांचे राजकारन चुकीच करत आहेत
महादेव मुडे याणा न्याय देण्यासाठी वंजारी व मराठा समाजाणे रसत्यावर आलेच पाहीजे
राजाभाऊ फड हे प्रामाणिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मानुस कोणाचाच मर्डर करू शकत नाही.
हे बरोबर आहे😮
राजाभाऊ महादेव मुंढे ला न्याय मिळण्यासाठी भूमिका घ्या
काय चाललं आहे परळी मध्ये महादेव मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे...🙏
महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे गुन्हेगार कोण आहे.सगळेच खुनी खंडणीखोर यांचा हिसाब होणार मग कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा असो.संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांचा खुन केला आहे कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे .
मुंडे साहेबांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे कोणतेही खोटी केस ऑफ करू नका जे गुन्हेगार आसन त्यांना अटक व्हायलाच पाहिजे
धनंजय मुंढे पहा तुम्हचे काळेकृत्य
महादेव मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे. धनंजय मुंडे यांना दिवसा चांदणे दिसू लागले आहे. स्वतः पाप करायचे आणि दुस-याला बळी देण्याचे काम धनंजय मुंडे करत असतील तर त्याची नार्कोटेस्ट करावी सगळे सत्य समोर येईल.
खुप ईतीहास मोठा आहे खूप लोकांचे बळी घेतले आरोपीला शिक्षा व्हावी कठोर ही विनंती शासनाला आहे
लोक वंजारी समाज्याला टार्गेट करत नाही पण वंजारी समाज्याचे काही लोक धनंजय मुंडेच्या पाठीमागे उभे राहतात त्यामुळे लोक राग राग करतात वंजारी समाज्यात इतर खूप चांगले नेते आहे ना त्यांच्या बाजूने उभे राहा ना
❤ok.anna.🎉🎉🎉
लक्ष्मण हाग्या कुठं गेलं आता उचल घेऊन आता का बोलत नाही 😡😡
राजा फड़ हाच खूनी असावा 💯
बघा रे किती वाईट परिस्थिती आहे 😡
महाराष्ट्रातील जनतेने पहाव के अजित पवार कोणत्या प्रकारची माणसं सांभाळत आहेत सगळेच कुणी आणि खंडणी वसूल करणारी लोक सांभाळतो. धन्या मुंडे त्यातलाच एक प्रकार
राजाभाऊ फड हे खरंच खूप बरोबर बोलतात
धनंजय मुंडे मुळे गोपीनाथ मुंडे परिवार बदनाम होत आहे
बाळासाहेब तुम्ही पुढे या जनता तुमच्या पाठीमागे उभे राहणार
वंजारी समाज व हाके साहेब महादेव मुंढेला न्याय देण्यासाठी या आता पुढे या आत समाज साठी काम करण्यारे दस साहेब एकटं आहेत
Dhananjay munde Rajinama dya
राजकिय शोषण चरम सीमेला पोहचला आहे.
साहेब लातूर जायला वेळ नाही कोणाला
Dhanu is a criminal no1 in Beed. Ajit pawar save Dhanu
Akdam बरोबर
एकदम बरोबर आहे
Ajit pawar🏴🏴🏴
Devendra fadanvis🏴🏴🏴
धनंजय साहेब एवढेच चांगले आहेत हे माहीतच नव्हतं साहेब किमान जातीसाठी माती का हो धनु भाऊ पैसा खाऊन जनतेला बरबाद नका करू
राजाभाऊ खोड आणि बबन गीते यांना चांगले भविष्य राहिली नक्की.
आरे ह्या धनंजय मुंडेंना तुम्हीच मोठे केले ना ? आणि हाच धनंजय मुंडे तुमचा कर्दनकाळ झाला आहे महाराष्ट्रमधे धनंजय मुंडे यांचे पारडे कमो असताना धनंजय मुंडेंना वाचविणारे कोण आहेत याचा विचार व्हायली हवा,
🙏🙏🌹👌
धन्यानं राजीनामा देऊन टाकावा लय फडफड करायचं नाही
फड साहेब तुम्ही पुढे या
महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
जोतिर्लिग पावन स्तल्
अगदी बरौबर फड साहेब
चेतना कळसे चा विषय एकुण डोळ्यात पाणी आलं. वडिल फाशी घेतले , आई पागल झाली , भाऊ गायब झाला.
Very good
आपण का विधानसभेचा अर्ज माघे घेतला
दबाव मित्रां
Ankhin kiti puravey pahijel Ajit Dada tumhala 😡😡😡🤬🤬🙏🙏🙏
धनू; कराड सूत्रधारांना मोक्का 302 लावा
हे मस्त आहे गुन्हा करा आणि दुसऱ्याच्या नावावर गुन्हा दाखल करा..😂😂
परळीत ले पोलिस प्रशासन कोल्हापुरात पाठवा तेथील परळीत आणा
बीड चा बिहार कोणी केला हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघतेय!
या सरकारला जर न्याय देता येत नसेल तर सरकार पाडा
🙏🙏🙏
वंजारी लोक जोपले का आता धनु ला विचारा प्रश्न
नालायक प्रतिनिधि आहे त्याचि हकलपति करा
राजीनामा gya