वेळ गेलेली नाही, जमिनी विकू नका ! आशुतोष जोशी याची रेवस ते रेड्डी पदयात्रा मोहिमेत घेतलेली मुलाखत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025
  • रेवस ते या आपल्या पदयात्रा मोहिमेत आलेले अनुभव आशुतोष जोशी यांनी कोकणी कार्टी सोबत गप्पा मारताना सांगितले, आणि कोकणात उभे होणारे प्रकल्प, विकल्या जाणार्‍या जमिनीमुळे हद्दपार होणारा कोकणी माणूस या सगळ्याच वास्तव डोळ्यासमोर उभ राहिल!
    आज अलिबाग सारख्या भागात 35 लाख 40 लाख रुपये प्रति गुंठा जमिन विकली जात आहे. बहुतेक जमिनी परप्रांतीयांच्या घशात गेल्यात किंबहुना आपणच त्या जाऊ दिल्यात, परप्रांतीय कोकणात येऊन व्यवसाय करत आहेत आणि आपली कोकणातली तरुण पोरं शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे वास्तव बदलायला हवे यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे- रेवस ते रेड्डी पदयात्रा ( आशुतोष जोशी )...!

ความคิดเห็น • 38

  • @sanketkotawadekar6283
    @sanketkotawadekar6283 11 วันที่ผ่านมา +1

    तुमच्या प्रयत्नाला सलाम दादा👍

  • @saylishinde9251
    @saylishinde9251 14 วันที่ผ่านมา +3

    खूप छान सुरुवात आहे❤❤❤❤

  • @deepikakamerkar442
    @deepikakamerkar442 14 วันที่ผ่านมา +2

    खरंच कौतुकास्पद अभियान आहे

  • @kokanikarti
    @kokanikarti  15 วันที่ผ่านมา +10

    रेवस ते रेड्डी या आपल्या पदयात्रा मोहिमेत आलेले अनुभव आशुतोष जोशी यांनी कोकणी कार्टी सोबत गप्पा मारताना सांगितले, आणि कोकणात उभे होणारे प्रकल्प, विकल्या जाणार्‍या जमिनीमुळे हद्दपार होणारा कोकणी माणूस या सगळ्याच वास्तव डोळ्यासमोर उभ राहिल!
    आज अलिबाग सारख्या भागात 35 लाख 40 लाख रुपये प्रति गुंठा जमिन विकली जात आहे. बहुतेक जमिनी परप्रांतीयांच्या घशात गेल्यात किंबहुना आपणच त्या जाऊ दिल्यात, परप्रांतीय कोकणात येऊन व्यवसाय करत आहेत आणि आपली कोकणातली तरुण पोरं शहराकडे स्थलांतरित होत आहेत. हे वास्तव बदलायला हवे यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे- रेवस ते रेड्डी पदयात्रा ( आशुतोष जोशी )...!

    • @dinkarsawant5628
      @dinkarsawant5628 13 วันที่ผ่านมา

      कितीही लाखाला जमिनी विकल्या आणि कितीही पैसा मिळाला तरी तो पैसा काय आपल्याकडे राहणार नाय परंतु अगर आपल्या कडे जमीन असेल तर मात्र ती पिढ्यान पिढ्या राहू शकते तसेच आपण ज्या जमिनी विकतो आहोत त्या मुळात आपल्या नसून ती आपल्या वाढवाडीलांची आपणास भेटलेली एक देणगी आहे आणि ती विकण्याचा आपणास अजिबात हक्क नाही कधी समजा बायचान्स आपणास विकावी लागली तर मात्र आपल्या च माणसाला विका

  • @pramodsangale5718
    @pramodsangale5718 12 วันที่ผ่านมา

    Khup Chan❤

  • @SujitGhanekar
    @SujitGhanekar 11 วันที่ผ่านมา +2

    कोकणी तरुण मुलांनी लक्ष द्या मुंबई आपलं अस्तित्व नाही 🙏

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 14 วันที่ผ่านมา +1

    चांगले विचार

  • @Shreepandit1
    @Shreepandit1 6 วันที่ผ่านมา

    Kup chan!! We visited Kokan last year! All the hotels we stayed in were owned by North Indians, could not find konkani food,felt very bad.

  • @बाप्पा.प्रेमी
    @बाप्पा.प्रेमी 13 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर विचार आहेत अम्या दादा.तुझे.खरच आपल.कोकण म्हणजे नवरत्नाची.खाण.आहे.आपली.
    कोकणी.माणस.परक्या देशातील.
    लोकांना.जमिन विकुन. खुपच चुकी.करत.आहेत हे.कुठे.तरी.थांबवल.पाहिजेत
    कोकणाची माणस.साधीभोळी
    राहुन नाही.चालणार आपल्या कोकणात काजू..हापूस आंबे.ह्याचा.उत्पादन जास्त आहे.
    आपली.लोक काजु च्या बिया.120.रुपयाने.किलो.ने.विकतात.आणि भैये लोक.दुप्पट कमवतात. आमच्या मंडणगड तालुक्यात असे.खुपच घोळ करतात. आमच्या मंडणगड तालुक्यात एक खुपच सुंदर पर्यटनस्थळ आहे.गरम पाण्याच कुंड बाजुलाच.थंड.पाण्याची.भारजानदी.अतिशय सुंदर नजारा.अनेक पर्यटन.तिथे.पिकनिक करायला.येतात..पण तिथे.घनदाट जंगल असल्या मुले.जवळ पास अस.काहीच नाही.आमच्या गावदेवी.मंदीर आहे..आता.महाशिवरात्रीला.मोठा.उत्सव असतो.त्या दिवशी.अनेक भाविक त्या गरम.पाण्याने.
    आंघोळीचे लाभ.घेतात..आणि.आपले.रोगराय.दुर.होतात..एकदा..या.आमच्या मंडणगड तालुक्यात. आणि.आई
    चंडीका.मातेचे.दर्शन नक्किच घ्या उन्हवरे.गरम .पाण्याचा कुंड पाहण्यासाठी.नक्किच या.जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @sushantbhovad3352
    @sushantbhovad3352 14 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर....कृपया यांना support कराच

  • @siddheshkatkar1422
    @siddheshkatkar1422 11 วันที่ผ่านมา

    मी सुद्धा तुमच्या मताशी सहमत आहे ह्या मोहीम मध्ये सर्व कोकणी माणसांनी उतरलं पाहिजे खुप छान आहे मोहीम कोकणी माणसा वेळ गेली नाही आहे जमीन विकू नका 🙏

  • @ramdasrahate7756
    @ramdasrahate7756 11 วันที่ผ่านมา

    भूक लिमिटच्या बाहेर आहे त्यांना हे पटत नाहीय 😢

  • @sushilpandit2423
    @sushilpandit2423 15 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर

    • @kokanikarti
      @kokanikarti  15 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद

    • @sushilpandit2423
      @sushilpandit2423 15 วันที่ผ่านมา

      @kokanikarti tx अम्या

  • @rutujatambe1995
    @rutujatambe1995 15 วันที่ผ่านมา +1

    Kup mast❤

  • @dineshsawant7636
    @dineshsawant7636 14 วันที่ผ่านมา

    तुझी मोहिम अतिशय उत्तम आहे
    पण हे लोकं कधी समजणार नाही

  • @mikokankarsubhash962
    @mikokankarsubhash962 14 วันที่ผ่านมา

    खूप छान विषय घेतला मला खूप भारी वाटलं मित्रां

  • @meghakadam178
    @meghakadam178 14 วันที่ผ่านมา

    🙏🙏👏👏

  • @rupeshpawar1624
    @rupeshpawar1624 15 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @ajayniwate9683
    @ajayniwate9683 15 วันที่ผ่านมา +2

    खरच कोकण चे निसर्ग टिकवणे ...काळाची गरज आहे..

  • @Random4111
    @Random4111 14 วันที่ผ่านมา +1

    तुझे विचार बहुतांश लोकांपर्यंत पोहोचू दे.

    • @kokanikarti
      @kokanikarti  14 วันที่ผ่านมา

      @Random4111 तुम्ही ह्या Video च्या माध्यामातून पोहोचवाल हीच अपेक्षा!

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 15 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍 खुप छान

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 14 วันที่ผ่านมา

  • @manthantirlotkar
    @manthantirlotkar 15 วันที่ผ่านมา +10

    मला वाटत तू प्रसाद गावडे ला संपर्क कर कारण तुमच्या दोघांचे विचार अगदी सेम आहेत.

    • @DhananjayMane.
      @DhananjayMane. 14 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @user-4dg
      @user-4dg 12 วันที่ผ่านมา

      ही प्रसाद गावडे म्हणजेच कोकणी रानमाणूस ची काॅपी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे....

    • @manthantirlotkar
      @manthantirlotkar 12 วันที่ผ่านมา

      @@user-4dg तरी बोलतच होतो चांगल्या कामाला नाव ठेवणारी लोक कमेंट करायला कशी नाही आलीत अजून.

    • @SiddheshTalekar-oi1dr
      @SiddheshTalekar-oi1dr 5 วันที่ผ่านมา

      ​@@user-4dg मग चुकीच काय आहे त्यात?
      नाव ठेवायलाच पाहिजे का या कामात?

  • @vijaykhedekar8576
    @vijaykhedekar8576 14 วันที่ผ่านมา +1

    आता अस वाटत कि कांग्रेस त्याच्या़ काळात विकास केला नाही ते बरच झाल कारण हे जे तुम्ही आता बघताय ते तुम्हांला बघायला ही मिळल नस्त कुठल्याही पक्षाची बाजु घेण्या चा उदेश्य नाही. आज निसर्ग🌿🍃 हरवत चाला आहे. कारण मुंबई तुन कोकणात येताना जे निसर्ग सौंदर्य सुख जे आम्ही बघीतल ते आता संपल आहे.आता भैयंकाडा ची तोंड बघायची आहे त कोकणाचा विकास करून.

  • @bappa_lover232
    @bappa_lover232 15 วันที่ผ่านมา +1

    ❤❤

  • @BOLLYWOODTRAVELS-jj9fh
    @BOLLYWOODTRAVELS-jj9fh 11 วันที่ผ่านมา

    😢 lokana nahi kalnar fakt paise pahije

  • @sanjayrahate1041
    @sanjayrahate1041 15 วันที่ผ่านมา +1

    जय हरी माऊली आपले विचार खुप काही सांगुन जाते कि नविन पिढी ला माहिती द्यावी.

  • @sachinkale195
    @sachinkale195 10 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @gauravkhedekar1718
    @gauravkhedekar1718 13 วันที่ผ่านมา

    👏